Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Aurangabad431001
महाविकास आघाडी बनाम विरोधी पार्टियों के बीच नेतृत्व-भूमिका को लेकर राजनीतिक जड़ता
VKVISHAL KAROLE
Nov 15, 2025 06:48:09
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
ऑन काँग्रेस स्वबळावर ज्याला त्याचा पक्षाची भूमिका घेण्याचे अधिकारी असतात त्यांना त्याची भूमिका ठरवण्याचा अधिकार आहे आमची महाविकास आघाडी ठरली आहे महा युतीचा विरोधात लढण्यासाठी आमची महाविकास आघाडी झाली आहे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असतानी खुर्चीला लाथ मारली , माझे म्हणे होते की जर काँग्रेसचे अगोदर मुख्यमंत्री चेहरा घोषित केला असता तर आज वेगळा चित्र असते काँग्रेस त्यांचा वाटायची जागा कोणाला द्यायचा हा त्यांचा भाग आहे आम्हला विरोध करण्याचा काही अर्थ नाही आघाडीत कोणी आले तरी आम्हला काही घेणे नाही आम्ही फक्त महायुती सोबत जाणार नाही महाराष्ट्र मध्ये उद्धव ठाकरे विषयी आदर और त्यांनी नेतृत्व असते तर चार जागा वाढल्या असत्या हे आमचे नेहमीच म्हणणे आहे.. बिहार मध्ये पण बघा, तेजस्वी यादव यांना जास्त मते पडली आहे आघाडी बाबत स्थानिक स्तरावर लढण्याचा निर्णय घ्यावा असे ठरले आहे, त्यामुळं स्थानिक स्तरावर अशा गोष्टी होतील...एकत्र लढण्याचे परिणाम होतात मात्र 2 दिवसापूर्वी जागा वाटप करण्यात अर्थ नसतो... माझा आघाडी ला विरोध नाही...जागा वाटपात विलंब होऊ नये नाहीतर नुकसान होतेच, आघाडी काही ठिकाणी होतेय किमान 70 टक्के ठिकाणी आघाडी होतेय... ते 50 टक्के आहेत तर आम्ही पुढे आहोत... काँग्रेस आणि वंचित च्या आघाडीबाबत आमचा वाद नाही, आघाडी करताना वंचित ला काँग्रेस ने त्यांच्या मालकीच्या जागा द्याव्यात... बिहार झाकी मुंबई बाकी बिहार मध्ये शिवसेना लढत नव्हती मुंबईत शिवसेना आहे झाकी बाकी तिकडे ठेवा... अमित साटम वर : अजित दादा कोण आहेत, एकनाथ शिंदे अमित शाह कोण आहेत हे साटम यांनी सांगावे... अमित शाह अजित पवार भेट : अजित पवार अमित शाह निवडणूक शुभेच्छा द्यायला गेले नव्हते पार्थ साठी गेले होते , व्यवहार झाला नाही असे ते म्हणतात यात सगळं दिव्य आहे.. रूपय न देता जमीम देताना कळत नाही...व्यवहार असूनही गुन्हा का दाखल होत नाही.. वडेट्टीवार मागणी : ही समिती निष्पक्ष नाही, ज्यांनी केले तेच समितीती आहे चोर स्वतः विरोधात अहवाल कसा देणार ही समिती निष्पक्ष नाही.. अशोक चव्हाम आदर्श प्रकरण राजीनामा घेतला तास अजित पवार यांचाही घ्यायला हवा... भाजप बॅनर : ज्यांनी मुंबई मराठी माणसाच्या ताब्यातून काढण्यासाठी प्रयत्न केला, हिरे व्यापार गुजरात ना नेला त्यांनी मुंबई प्रेम दाखवणे म्हणजे पुतना मावशी चे प्रेम आहे... कडू विधान :: काय चूक बोलले ते , मतदान गरज नाही त्यांनी आमदार यादी जाहीर करून टाकावी.. भाजप या स्तरावर येणार... या निवडणुकीत अनेकांचे फॉर्म हे अडवतील... निवडणूक यंत्रणेचा गैरवापर भाजप करते, दुष्ट चक्र केलाय, अखेर इतिहास असतोच 100 अपराध झाले की त्याचे योग् भोगावे लागतात... भाजप आमच्या उमेदवारांना संमोहित करतेय.. गंगापूर मध्ये झालं रांजणगाव मध्ये झालं... हे संमोहन जनता तोडले जाईल, 400 ची काँग्रेस वर 40 वर आली ते ही येतील..
99
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
JMJAVED MULANI
Nov 15, 2025 08:49:48
Baramati, Maharashtra:बारामती शरद पवार पॉईंटर.. *ऑन_बिहार निवडणूक मुख्यमंत्री कोण ?* तिथे घवघवीत यश आहे.बीजेपी आणि नितीशकुमार ते बसून निकाल घेतील या निवडणुकीमध्ये त्या जे प्रेझेंटेशन केलं ते नीतिशच्या नावाने होतं. त्यामुळे वेगळा निकाल होईल असं वाटत नाही. मला अधिकृत माहिती नाही *ऑन_ बिहार निवडणूक निकाल* दोन तीन गोष्टी आहेत. मतदानानंतर मी काही लोकांशी बोललो होतो. काही लोकांकडून मला फीडबॅक असे मिळाला की या निवडणुकीचा मतदान महिलांनी हातात घेतलं होतं. *मला एक अशी शंका होती,ज्याअर्थी महिलांनी इतक्या मोठ्या प्रमाणात सहभाग दिला याचा अर्थ सर्व महिलांच्या खात्यात १० हजार रुपये पडले त्याचा परिणाम असावा* पण त्यावेळीला मतदान झालं होत आता निकाल आले आहेत. *महाराष्ट्रात सुद्धा निवडणुकीच्या अगोदर पैसे वाटले* *सरकारच्या वतीने वाटले. महाराष्ट्रात लाडके बहीण* तसंच आता बिहारमध्ये झालं आहे. *प्रश्न असा आहे की इथून पुढच्या निवडणुकीत ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांनी मतदानाच्या अगोदर अशा पद्धतीने पैशांचे वाटप करून निवडणुकीला सामोरं जायचं ही भूमिका घेतली तर एकंदर निवडणुका पारदर्शक आणि स्वच्छ होतात का यासंबंधी लोकांच्या मनात नक्की शंका आहे.* याचा विचार इलेक्शन कमिशनने केला पाहिजे. *ऑन_स्थानिक स्वराज्य संस्था चंदगड मध्ये दोन्ही राष्ट्रवादीची युती पुणे जिल्ह्यात काय* मला कुठल्या जिल्ह्यात काय आहे माहित नाही माझ्या पक्ष पुरतं एवढंच सांगतो चर्चा आमच्यात झाली, या स्थानिक निवडणुका जिल्हा परिषदेचे आहेत यानंतर पंचायत समितीचे येथील या निवडणुकीत पक्ष म्हणून आपण तिथे असणं. याच्या अगोदरच्या निवडणुका आम्ही पार्टी म्हणून लढवल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांच्या वतीने आम्ही चार जिल्ह्यात पक्षाचे जे सहकार्य स्थानिक स्थिती बघून त्यांनी निर्णय घ्यावा. *ऑन_मुंबई महानगरपालिकेत काँग्रेसचा स्वबळाचा नारा* घेतील.... घेणार का नाही मला माहित नाही. यात काय आश्चर्य नाही. *मुंबई महानगरपालिका आत्ता जाहीर झालेले नाही* *ऑन_मुंबईत शिवसेनेचा महापौर झाला आहे परंतु आता भाजपमधून महापौर केला जाणार असं ठामपणे सांगितलं जातंय* याच्यात नवीन काय. *ऑन_निवडणूक आयोग भूमिका* प्रत्येकी दहा हजार रुपये वाटणे निवडणुका जाहीर होण्याच्या आधी या पैशाचं वाटप झालं. त्यानुसार ॲक्शन घेता येत नाही. पण हे योग्य आहे का. हा पैसा कुठला.सरकारी खजिण्यातला. सरकारी खजिना मतदान करा यासाठी वापरणार का ? *याचा अर्थ सरळसरळ निवडणुका गैरमार्गाने लढवायची भूमिका आहे* *ऑन_आगामी निवडणुकीत या गोष्टीला पायबंध कसा घालणार* आम्हाला बसून चर्चा करावी लागेल. अधिवेशन सुरू होईल तेव्हा आम्ही दिल्लीत सर्वजण आहोत एकत्र बसून आम्हाला याचा विचार करावा लागेल *ऑन_केळीचे दर घसरले* लोकांचं लक्ष साहजिकच निवडणुकीकडे असणार. मी या देशातील केळी एक्सपोर्ट करणार आहेत त्यांच्याशी संपर्क साधला जाईल. कायमस्वरूपी काय व्यवस्था करता येईल का. मागे तीन-चार वर्षांपूर्वी असा प्रश्न आला होता. त्यावेळी एका मोठ्या एक्सपोर्टला मी तिथे पाठवलं, तिच्यामार्फत केळी निर्यात केली. आता अनेक लोकांना सहभागी करणे आवश्यक आहे. *ऑन_ऊस दर कोंडी कोल्हापूर आंदोलन* ऊस घेऊन जाणारा ट्रॅक्टर अडवणे म्हणजे नुकसान कोणाच आहे ? हा रस्ता नाही. किंमत वाढवून देण्यासंदर्भातील जी मागणी आहे, तुम्ही किंमत उसाची वाढवता पण साखरेची वाढवत नाही. मग ती द्यायची कुठून? त्यासाठी लोकांच्यात अस्वस्थता आहे. हा प्रश्न लवकर सोडावा हा आग्रह केंद्र सरकारकडे आम्हा लोकांचा आहे *ऑन_मोदी भाषण निवडणूक आयोग आभार* मी भाषण ऐकलं. *जर हे पैसे वाटत आहेत वगैरे या सगळ्याकडे निवडणूक आयोगाने बग्याची भूमिका घेतली याचा त्यांना होणारच* *ऑन_शिवसेना चिन्ह निकाल तारीख वाढवली जात आहे* एक तर त्यांच्यावर अन्याय आहे. त्यांची कायदेशीर ही मागणी आहे जितका उशीर होईल त्या पक्षाला त्याची झळ बसते. तीसऱ्यांदा हे पुढे ढकलले.याचा अर्थ... आपण भाष्य करू शकत नाही पण दिसतंय ते ठीक दिसत नाही. *ऑन_पिपाणी गोठवले* फायदा होईल. मागे सर्व्हे केला होता पिपाणी आणि तुतारी यामुळे आमच्या अनेक जागा पडल्या मी महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगाचे आभार मानतो त्यांनी आमची जी ताकत आहे त्याचा स्वीकार केला आणि त्याच्या दुरुस्ती केली. *ऑन_अतिवृष्टी मदत नाही, सरकारकडून कृष्णा माती आणि मोफत दिली जाईल* आज माझ्याकडे सोलापूर भागातील शेतकरी आले होते. माती कुठे आहे ? माती कुठून आणायची? दुसऱ्याच्या शेतातून कसे देणार कोण ? मी सोलापूरला जाणार आहे त्यावेळी चर्चा करणार आहे *ऑन_ 30 जून कर्जमाफी* बघू सरकार काय करतेय *ऑन_स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा न्याय व्यवस्थेवर काय वाटतं?* आम्हा सर्वांचे जबाबदारी आहे इन्स्टिट्यूटेशन ची प्रतिष्ठा जपली पाहिजे. अशी भूमिका गेली अनेक वर्ष आम्ही सगळ्यांनी घेतली. पहिल्यांदा इन्स्टिट्यूटेशनचे काही निर्णय चौकटीच्या बाहेर होताहेत अस लोकांना वाटायला लागल आहे. इन्स्टिट्यूटेशन संबंधीची शंका लोकांच्या मनातल्या निघत आहे. तरी याचे इन्स्टिट्यूटेशन ची प्रतिष्ठा त्यांनी जपली पाहिजे, आम्ही लोकांनी त्याच्यात राजकारण आणता कामा नये. तिची स्वायत्तता टिकवली पाहिजे
0
comment0
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
Nov 15, 2025 08:48:57
Pune, Maharashtra:लोणावळा नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष व नगरसेवकांचे उमेदवारी अर्ज आज दाखल होणार लोणावळ्यात मोठं शक्ती प्रदर्शन करत भरण्यात येणार उमेदवारी अर्ज लोणावळ्यात महायुतीत निर्माण झालेल्या तिढ्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निवडणूक लढाई पूर्णपणे स्वबळावर लढणार असून नगराध्यक्ष पदासाठी १ उमेदवार तर नगरसेवक पदासाठी १७ उमेदवारांची घोषणा आमदार सुनील शेळके यांनी केली असून २ ठिकाणी उमेदवार न देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे लोणावळ्यात खरी लढत आता राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशी रंगण्याची चिन्हे आहेत. आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारांच्या उमेदवारी अर्ज भरन्यासाठी कार्यकर्त्यांची मोठी तयारी झाली असून, आमदार सुनील शेळके आणि सर्व उमेदवार व पदाधिकारी यांनी राममंदिरात श्रीरामाचे दर्शन घेऊन श्रीरामाकडे साकडं घातलं. लोणावळ्यात राष्ट्रवादी ची एकहाती सत्ता येऊ दे अस साकडं यावेळी श्रीरामाच्या चरणी घालण्यात आला.
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Nov 15, 2025 08:48:41
Baramati, Maharashtra:बारामतीकरांना मला नगरपालिकेत सेवा करण्याची संधी द्या प्रत्येक कुटुंबाला दहा हजार मागेल त्याला वन बीएचके देईन_ काळूराम चौधरी... बारामतीच्या वेशीवरील मारुतीरायाने आशीर्वाद मला दिलाय ..माझा विजय निश्चित असून बारामतीकरांनी आपली सेवा करण्याची संधी द्यावी बारामती नगरपरिषदेच्या बजेट मधून वर्षाला दहा हजार रुपये प्रत्येक कुटुंबाला देईल आणि मागील त्याला वन बीएचके देईल कारण लाडक्या बहिणींना दीड दोन हजार रुपये आमच्याच पैशातून तुम्ही देत असाल तर एका कुटुंबाला दहा हजार रुपये देईन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या योजना दिल्या आहेत त्या तुम्ही इथे मलिदा म्हणून पवारांचे जे मलिदा ग्यांग आहेत ते खात आहात तो सर्व निधी मी बारामतीकरांना देईन. अमेरिकेच्या धरतीवर बारामतीकरांना शिक्षण देईल असे बहुजन समाज पार्टीचे महाराष्ट्र राज्याचे महासचिव काळुराम चौधरी यांनी व्यक्त केलेय ...बारामती नगर परिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.. यावेळी ओबीसी समाजाचे नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके देखील उपस्थित होते.. बारामतीत नगर परिषदेच्या घरपट्टी पाणीपट्टी जगात कुठे नाही एवढी आकारले जाते त्या मनात सुविधा दिल्या जात नाहीत. पवारांच्या नजिकच्या नगरसेवक आणि नेते मंडळींच्या मोकळ्या जागेत देखील रस्ते झालेले आहेत दलित वस्तीत मात्र कोणत्याही सुविधा नाहीत असा देखील आरोप त्यांनी केलाय
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Nov 15, 2025 08:36:44
Washim, Maharashtra:वाशिम: अँकर: वाशिम नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी महाविकास आघाडी मधील घटक पक्ष असलेल्या शिवसेना उबाठा पक्षात सद्यस्थितीत उभी फूट पाहायला मिळत आहे. वाशिम जिल्ह्यातील 4 नगर परिषद आणि 1 नगर पंचायत साठी महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढवू असं महाविकास आघाडी च्या नेत्यांनी जाहीर केलं असलं तरी वाशिम नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी काल उबाठा चे उपजिल्हा प्रमुख नागोराव ठेंगडे यांनी उबाठा पक्षाची उमेदवारी दाखल केली आहे तर आज उबाठा पक्षाचे जिल्हा प्रमुख सुरेश मापारी यांच्या पत्नी रेखा सुरेश मापारी यांनी आज वाशिम नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी उबाठा कडून उमेदवारी अर्ज भरला आहे. वाशिम नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारी वरून सद्यस्थितीत महाविकास आघाडी मधील उबाठा पक्षात उभी फूट पडल्याचं दिसत असून पक्ष नेमकं कुणाला अधिकृत उमेदवारी देतो ते अर्ज मागे घेण्याच्या दिवशी समजेल मात्र ज्यांना उबाठा कडून अधिकृत उमेदवारी मिळणार नाही ते बंडखोरी करून निवडणूक लढण्याची शक्यता आहे.
24
comment0
Report
SMSarfaraj Musa
Nov 15, 2025 08:34:48
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील चंदा वाघीण सांगलीच्या चांदोली येथील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात दाखल झाली आहे. व्याघ्र संवर्धन उपक्रमांतर्गत चंदा वाघीणीला “सॉफ्ट रिलीज” पद्धतीने सोडण्यात आले आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये या चंदा वाघिणीचं नाव बदलून आता तारा ठेवण्यात आले आहे.ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प व पेंच व्याघ्र प्रकल्प येथील तीन नर व पाच मादी अशा एकूण आठ वाघांचे सांगलीच्या चांदोली येथील सह्याद्री व्याघ्र प्रकल्प येथे स्थानांतरण करण्यास मंजुरी मिळाल्यानंतर चंदा वाघीणही सुखरूपपणे सह्याद्रीच्या व्याघ्र प्रकल्पात आता पोहोचली असून वन विभागाच्या माध्यमातून तिच्यावर नजर ठेवली जाणार आहे।
115
comment0
Report
AKAMAR KANE
Nov 15, 2025 08:33:12
Nagpur, Maharashtra:नागपूर देवेंद्र फडणवीस बाईट ( लाडकी बहीण.. शरद पवार-बिहार) --- *जो जीता वही सिकंदर* हरल्यानंतर पराभव स्वीकारता आला पाहिजे, मोकळ्यामनाने आपल्या चुका कबूल करता आल्या पाहिजे, आत्मपरीक्षण केलं पाहिजे... आत्मपरीक्षण करणे आमच्या विरोधी पक्षाला मान्य नाही... -- वेगवेगळ्या योजना करण्याची संधी सगळ्यांनाच होती.. त्यांची सरकार होती त्यांनाही होती.... मग त्यांनी केल्या का नाहीत आम्ही योजना केल्या... त्या लोकांना आवडल्या आणि लोकांनी मतदान केले.. ( राहुल गांधी निष्पक्ष चुनाव नही था ) --- वो जब तक आत्मपरीक्षण नही करेंगे... तब तक वो मट्टी मे ही जायेंगे... (on अजित पवार दिल्ली शहा -पार्थ विषय) - ---मला काही असं वाटत नाही... राज्यातील काही मुद्द्यांवर त्यांनी भेट घेतली आहे असे मला वाटते - --------------------- विरोधी पक्ष एकत्र लढतोय की स्वतंत्र लढतोय यापेक्षा मुंबईतील जनतेचा महायुतीवर विश्वास आहे. जनतेने महायुतीचा महापौर बनवण्याचा निर्णय घेतला आहे... कोण काय लढत हा त्यांचा प्रश्न आहे... मात्र या ठिकाणी महायुती निवडून येईल
86
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Nov 15, 2025 08:00:49
Satara, Maharashtra:सातारा : जरंडेश्वर साखर कारखान्याने ऊस दर जाहीर न करताच गाळप सुरू ठेवल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना आज आक्रमक झाली. शेकडो ऊस उत्पादक शेतकऱ्यांसह स्वाभिमानीचे पदाधिकारी जरंडेश्वर साखर कारखान्यांमध्ये घुसले आणि ऊस वाहतूक रोखण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी विनंती केली मात्र स्वाभिमानीचे पदाधिकारी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. यावेळी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात याबाबत बैठक होईल हे सांगण्यातआलं. मात्र बैठकीमध्ये योग्य निर्णय झाला नाही तर आंदोलन करावे अशी भूमिका मांडली आंदोलकानी मांडली. दरम्यान सोमवारच्या बैठकीमध्ये योग्य दर दिला नाही तर स्वतः राजू शेट्टी या आंदोलनामध्ये उतरून शेतकऱ्यांना योग्य दर मिळवून देतील असं सुद्धा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सांगितलंय
116
comment0
Report
KPKAILAS PURI
Nov 15, 2025 07:31:03
Pimpri-Chinchwad, Maharashtra:अलंदी में संत ज्ञानेश्वर महाराज की संजीवन समाधि समारोह के अवसर पर भक्तों की भारी भीड़ उमड़ पड़ी है। कार्तिकी एकादशी के मौके पर अलंदी में लगभग पांच लाख भक्त वहाँ पहुँचे हैं और आगामी 17 तारीख को होने वाले संत ज्ञानेश्वर महाराज की संजीवन समाधि समारोह के लिए सात लाख भक्तों के आने की आशा है। इतनी बड़ी संख्या में आने वाले भक्तों को परेशान न हो, इसके लिए मंदिर प्रशासन ने आवश्यक व्यवस्थाएं की हैं। इस अवसर पर स्काई वॉक से दर्शन की रैंकिंग दी जा रही है, और भक्तों के लिए चाय और नाश्ते की व्यवस्था भी की गई है। अलंदी में चल रहे समारोह की तैयारी कैसी है, इस बारे में विश्वस्त राजेंद्र उमप से हमारे प्रतिनिधि कैलास पुरी ने बात की है।
181
comment0
Report
AAASHISH AMBADE
Nov 15, 2025 07:30:39
Chandrapur, Maharashtra:टायटल:-- चंद्रपुरात पार पडला युवा महोत्सवाचा पहिला टप्पा, युवकांनी विविध उपक्रमात घेतला सहभाग अँकर:--- चंद्रपूर जिल्हा क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉल येथे जिल्हास्तरीय युवा महोत्सव संपन्न झाला. राष्ट्रीय एकात्मता वृद्धिंगत व्हावी आणि देशातील संस्कृती जपली जावी, यासाठी केंद्र शासनाच्या उपक्रमातून दरवर्षी आयोजित होणाऱ्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या अनुषंगाने हा महोत्सव घेण्यात आला. या स्पर्धांमध्ये १५ ते २९ वयोगटातील युवक-युवतींनी वक्तृत्व, कथाकथन, चित्रकला, लोकनृत्य, लोकगीत, कविता लेखन आणि नवोपक्रम अशा विविध कलांमध्ये सहभाग नोंदवला. विजेत्या स्पर्धकांना रोख पारितोषिक देण्यात आली. उत्कृष्ट कलावंतांना राज्यस्तरीय स्पर्धांसाठी निवडण्यात आले. बाईट १) मोरेश्वर गायकवाड, तालुका क्रीडा अधिकारी, चंद्रपूर आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर
168
comment0
Report
MNMAYUR NIKAM
Nov 15, 2025 06:01:19
Buldhana, Maharashtra:बुलढाणा.. आमदार संजय गायकवाड बाईट्स... ऑन बिहार निकाल.. अपेक्षेपेक्षा जास्त यश एनडीएला बिहारच्या निवडणुकीत आलेल आहे. महाराष्ट्रात येणाऱ्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा असाच धुव्वा या ठिकाणी उडणार आहे. विधानसभेप्रमाणेच महायुती आगामी काळात यश प्राप्त करेल. ऑन लाडकी बहिण फॅक्टर. लाडक्या बहिणीचा फॅक्टर निकालात दिसूनच आला लाडक्या बहिणींना दहा हजार रुपये दिले त्याचा इम्पॅक्ट आपल्याला दिसतच आहे. महाराष्ट्रातही तो आपण अनुभवला. काँग्रेसने आरोप केला की आमिष दाखवलं... मग यांनी 65 वर्ष सत्ता भोगली तर यांनी जनतेला कमी आमिषे दिली का..? पण त्यांना 65 वर्षात काहीही करता आलं नाही. ऑन हर्षवर्धन सपकाळ . दुबार मतदार नोंदणीचा फायदा हा काँग्रेसलाच मिळत आला आहे. हरल्यानंतर सर्व रडीचे डाव असतात.. तुम्ही हवेत उडणारे लोक आहात जमिनीवर लोकांचे काम करत नाही. भाजपा शिवसेना हे सगळे जमिनीवर काम करत आहेत. गेल्या पंधरा-वीस वर्षात बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी जी गुंडागर्दी खतम केली. जो न्याय त्या ठिकाणी जनतेला दिला. त्यामुळे बिहारमध्ये जनतेला सुरक्षित आयुष्य जगता आलं. त्या माणसाने बिहार लाईनवर आणलं. काँग्रेसची सत्ता बिहारमध्ये असताना बिहारची हाल काय होते..? "बिहार मे बच्चा पैदा होता तो मा के पेट से तलवार लेके पैदा होता है.." अशी भाषा त्या काळी चित्रपटात होती. हे सगळं संपवल. बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी जेवढा क्राईम कंट्रोल केला एवढा भारतात कुणी केला नाही. ऑन राहुल गांधी.. राहुल गांधी जवळ आता जादूत कुठे आहे चालायला.. फ्लोफ केस आहे ती...! ऑन भाजपा निती... युद्धात सर्वस्व पणाला लावत असतात.. सर्वांना सोबत घेऊन विरोधकांसोबत लढाई लढले जाते आणि विजय प्राप्त होतो... त्यामुळे छोटे मोठे पक्ष संपवणे हा उद्देश दिसत नाही. ऑन संजय राऊत ट्विट... मतचोरी चा...? मला मत चोरी कशी होते हेच कळत नाही... दुबार नाव असणे मृत व्यक्ती त्यावर मतदान होणे हे मी समजू शकतो. पण हे काही एकच पक्ष करत नाही. असं करणारे सगळ्याच पक्षाचे लोक असतात. डबल मतदान करणारे हे सगळे काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे लोक आहेत हे मी अनेकदा सांगितलं. जे लोक सोडून गेले त्यांच्या नावावर मतदान सगळेच पक्ष करतात. राहुल गांधी किंवा संजय राऊत कोणता निकष लावून मत चोरी झाली असं म्हणतात हेच कळत नाही. अरे हा सरळ सरळ जनतेचा कल आहे. तुम्ही आधी ईव्हीएम वर आरोप केले जिंकले तर ईव्हीएम चांगलं नाही तर खराब. आता हे जिंकले तर पुन्हा मतं चोरी आली.... अरे सरळ सांगा ना तुमचे औकात राहिली नाही ते.... जनता तुम्हाला लाथाळून राहिली... हे मान्य करा. ऑन स्थानिक निवडणुका... आता बुलढाण्यात महायुती होईल असं काही वाटत नाही.. कारण काल बुलढाण्यातील उमेदवाराला भाजपने मान्यता दिली आहे. उबाठा आणि काँग्रेसचाही ठरलं आहे मात्र त्यांचा उमेदवार जाहीर झाला नाही. आम्ही उमेदवाराच्या शोधात आहोत मात्र आम्हाला चांगला उमेदवार सापडला नाही. जिल्ह्यात अद्याप युतीची चर्चा नाही. आम्ही प्रस्ताव दिला आहे मात्र अद्याप चर्चा कुणाकडूनच नाही.
232
comment0
Report
Advertisement
Back to top