Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pune413133
बिहार चुनाव में पैसे के दावों سے उठे सवाल: आयोग क्या करेगा?
JMJAVED MULANI
Nov 15, 2025 08:49:48
Baramati, Maharashtra
बारामती शरद पवार पॉईंटर.. *ऑन_बिहार निवडणूक मुख्यमंत्री कोण ?* तिथे घवघवीत यश आहे.बीजेपी आणि नितीशकुमार ते बसून निकाल घेतील या निवडणुकीमध्ये त्या जे प्रेझेंटेशन केलं ते नीतिशच्या नावाने होतं. त्यामुळे वेगळा निकाल होईल असं वाटत नाही. मला अधिकृत माहिती नाही *ऑन_ बिहार निवडणूक निकाल* दोन तीन गोष्टी आहेत. मतदानानंतर मी काही लोकांशी बोललो होतो. काही लोकांकडून मला फीडबॅक असे मिळाला की या निवडणुकीचा मतदान महिलांनी हातात घेतलं होतं. *मला एक अशी शंका होती,ज्याअर्थी महिलांनी इतक्या मोठ्या प्रमाणात सहभाग दिला याचा अर्थ सर्व महिलांच्या खात्यात १० हजार रुपये पडले त्याचा परिणाम असावा* पण त्यावेळीला मतदान झालं होत आता निकाल आले आहेत. *महाराष्ट्रात सुद्धा निवडणुकीच्या अगोदर पैसे वाटले* *सरकारच्या वतीने वाटले. महाराष्ट्रात लाडके बहीण* तसंच आता बिहारमध्ये झालं आहे. *प्रश्न असा आहे की इथून पुढच्या निवडणुकीत ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांनी मतदानाच्या अगोदर अशा पद्धतीने पैशांचे वाटप करून निवडणुकीला सामोरं जायचं ही भूमिका घेतली तर एकंदर निवडणुका पारदर्शक आणि स्वच्छ होतात का यासंबंधी लोकांच्या मनात नक्की शंका आहे.* याचा विचार इलेक्शन कमिशनने केला पाहिजे. *ऑन_स्थानिक स्वराज्य संस्था चंदगड मध्ये दोन्ही राष्ट्रवादीची युती पुणे जिल्ह्यात काय* मला कुठल्या जिल्ह्यात काय आहे माहित नाही माझ्या पक्ष पुरतं एवढंच सांगतो चर्चा आमच्यात झाली, या स्थानिक निवडणुका जिल्हा परिषदेचे आहेत यानंतर पंचायत समितीचे येथील या निवडणुकीत पक्ष म्हणून आपण तिथे असणं. याच्या अगोदरच्या निवडणुका आम्ही पार्टी म्हणून लढवल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांच्या वतीने आम्ही चार जिल्ह्यात पक्षाचे जे सहकार्य स्थानिक स्थिती बघून त्यांनी निर्णय घ्यावा. *ऑन_मुंबई महानगरपालिकेत काँग्रेसचा स्वबळाचा नारा* घेतील.... घेणार का नाही मला माहित नाही. यात काय आश्चर्य नाही. *मुंबई महानगरपालिका आत्ता जाहीर झालेले नाही* *ऑन_मुंबईत शिवसेनेचा महापौर झाला आहे परंतु आता भाजपमधून महापौर केला जाणार असं ठामपणे सांगितलं जातंय* याच्यात नवीन काय. *ऑन_निवडणूक आयोग भूमिका* प्रत्येकी दहा हजार रुपये वाटणे निवडणुका जाहीर होण्याच्या आधी या पैशाचं वाटप झालं. त्यानुसार ॲक्शन घेता येत नाही. पण हे योग्य आहे का. हा पैसा कुठला.सरकारी खजिण्यातला. सरकारी खजिना मतदान करा यासाठी वापरणार का ? *याचा अर्थ सरळसरळ निवडणुका गैरमार्गाने लढवायची भूमिका आहे* *ऑन_आगामी निवडणुकीत या गोष्टीला पायबंध कसा घालणार* आम्हाला बसून चर्चा करावी लागेल. अधिवेशन सुरू होईल तेव्हा आम्ही दिल्लीत सर्वजण आहोत एकत्र बसून आम्हाला याचा विचार करावा लागेल *ऑन_केळीचे दर घसरले* लोकांचं लक्ष साहजिकच निवडणुकीकडे असणार. मी या देशातील केळी एक्सपोर्ट करणार आहेत त्यांच्याशी संपर्क साधला जाईल. कायमस्वरूपी काय व्यवस्था करता येईल का. मागे तीन-चार वर्षांपूर्वी असा प्रश्न आला होता. त्यावेळी एका मोठ्या एक्सपोर्टला मी तिथे पाठवलं, तिच्यामार्फत केळी निर्यात केली. आता अनेक लोकांना सहभागी करणे आवश्यक आहे. *ऑन_ऊस दर कोंडी कोल्हापूर आंदोलन* ऊस घेऊन जाणारा ट्रॅक्टर अडवणे म्हणजे नुकसान कोणाच आहे ? हा रस्ता नाही. किंमत वाढवून देण्यासंदर्भातील जी मागणी आहे, तुम्ही किंमत उसाची वाढवता पण साखरेची वाढवत नाही. मग ती द्यायची कुठून? त्यासाठी लोकांच्यात अस्वस्थता आहे. हा प्रश्न लवकर सोडावा हा आग्रह केंद्र सरकारकडे आम्हा लोकांचा आहे *ऑन_मोदी भाषण निवडणूक आयोग आभार* मी भाषण ऐकलं. *जर हे पैसे वाटत आहेत वगैरे या सगळ्याकडे निवडणूक आयोगाने बग्याची भूमिका घेतली याचा त्यांना होणारच* *ऑन_शिवसेना चिन्ह निकाल तारीख वाढवली जात आहे* एक तर त्यांच्यावर अन्याय आहे. त्यांची कायदेशीर ही मागणी आहे जितका उशीर होईल त्या पक्षाला त्याची झळ बसते. तीसऱ्यांदा हे पुढे ढकलले.याचा अर्थ... आपण भाष्य करू शकत नाही पण दिसतंय ते ठीक दिसत नाही. *ऑन_पिपाणी गोठवले* फायदा होईल. मागे सर्व्हे केला होता पिपाणी आणि तुतारी यामुळे आमच्या अनेक जागा पडल्या मी महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगाचे आभार मानतो त्यांनी आमची जी ताकत आहे त्याचा स्वीकार केला आणि त्याच्या दुरुस्ती केली. *ऑन_अतिवृष्टी मदत नाही, सरकारकडून कृष्णा माती आणि मोफत दिली जाईल* आज माझ्याकडे सोलापूर भागातील शेतकरी आले होते. माती कुठे आहे ? माती कुठून आणायची? दुसऱ्याच्या शेतातून कसे देणार कोण ? मी सोलापूरला जाणार आहे त्यावेळी चर्चा करणार आहे *ऑन_ 30 जून कर्जमाफी* बघू सरकार काय करतेय *ऑन_स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा न्याय व्यवस्थेवर काय वाटतं?* आम्हा सर्वांचे जबाबदारी आहे इन्स्टिट्यूटेशन ची प्रतिष्ठा जपली पाहिजे. अशी भूमिका गेली अनेक वर्ष आम्ही सगळ्यांनी घेतली. पहिल्यांदा इन्स्टिट्यूटेशनचे काही निर्णय चौकटीच्या बाहेर होताहेत अस लोकांना वाटायला लागल आहे. इन्स्टिट्यूटेशन संबंधीची शंका लोकांच्या मनातल्या निघत आहे. तरी याचे इन्स्टिट्यूटेशन ची प्रतिष्ठा त्यांनी जपली पाहिजे, आम्ही लोकांनी त्याच्यात राजकारण आणता कामा नये. तिची स्वायत्तता टिकवली पाहिजे
74
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PPPRASHANT PARDESHI
Nov 15, 2025 11:00:35
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Nov 15, 2025 10:53:27
Nashik, Maharashtra:महापालिका उमेदवार ठरविण्याचे अधिकार पक्षी धरिस्थी घेतील. आग्रह किंवा मागणी करा घोषणा करू नका. शिवसेनेच्या वाढत्या लोकप्रियतेचा धक्का घेतला आहे. स्थानिक पातळीवर घेतलेल्या निर्णयाचा वरिष्ठ निर्णय घेतील. भगूर येथे आमचा भगवा फडकेल. प्रत्येकाला अस्तित्वाचा प्रयत्न आहे. भांडण करून सत्ता मिळवणे आमचे ध्येय नाही. सर्वांना अर्ज भरण्यास सांगितले आहे. महायुतीत वाढल्यास अर्ज मागे घेणे लागणार आहे. ab फॉर्म तिघंही पक्षाने दिले आहेत. युती होत असेल तर अर्ज मागे घेणार नाहीतर मैत्रीपूर्ण लढत होणार. शरद पवार स्थानिक पद्धवरील आमदार आणि पद्धधिकार्यन निर्णय सोडला आहे. शरद पवार राजकारण करत असतात ते युती सोबत जाणार नाही. काँग्रेस ला दुर्बिणीने शोधावे लागणार आहे. महायुतीत लढणार असल्याच शिंदे यांनी सांगितलं आहे. कोणी वाईट परिमाण होईल. गिरीश महाजन संकट मोचक असल्याने ते पटकन उडी मारून येतात. त्यांनी ओव्हर कॉन्फिडन्स असणे योग्य नाही. महायुतीत निवडणूक लढविल्यास फायदा होणार असा इशारा त्यांनी यावेळी दिलाय.
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Nov 15, 2025 10:53:15
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Nov 15, 2025 10:40:13
Shirdi, Maharashtra:आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर साई दर्शनासाठी साई दरबारी... आ.अमोल खताळ हे देखील उपस्थित... बाईट पॉईंटर्स - शिर्डीला आल्यानंतर साईबाबांचे दर्शन आणि आशिर्वाद घेण्याची प्रत्येकाची भावना... महाराष्ट् यााच्या समृद्धीसाठी , आरोग्य संपन्नेसाठी साईबाबांकडे आशिर्वाद मागितले... ऑन बिहार निकाल - महाराष्ट्रात ज्या पद्धतीने निकाल लागले त्यानंतर जे आरोप - प्रत्यारोप झाले त्याला उत्तर बिहार निवडणुकीतून मिळालय... जनतेच्या मनात जे असतं तोच निर्णय लागतो.. वोट चोरी , ईव्हिएम मशिन , यापेक्षाही जनता ग्रेट.. ऑन आगामी निवडणुका - ज्या पद्धतीने बिहार मध्ये यश मिळालय त्याच पद्धतीने महायुतीला निश्चितपणे यश मिळेल.. त्या दृष्टीने राज्याचे तिनही प्रमुख नेते आम्हा सर्वांना करतायत... पुढच्या तिनही निवडणुकांमध्ये तसा रिझल्ट मिळेल... ऑन संजय राऊत ट्विट - महाराष्ट्रात ज्या पद्धतीने मोठा विजय मिळाला त्यानंतर वोट चोरी , ईव्हिएम मध्ये दोष असे वेगवेगळे आरोप लावण्यात आले... कालचा बिहारचा ज्या पद्धतीने निकाल लागला त्या आरोपांची सर्व उत्तरे मिळालीत... ऑन बिबटयांचे वाढलेले हल्ले - जंगली प्राण्यांचा मानवी वस्तीवर वावर वाढतोय हा काळजीचा विषय.. सुप्रिम कोर्टाचे जे निर्देश आहे त्यावर केंद्र आणि राज्य सरकारने निर्णय घेणे गरजेचे... कोर्टाला देखील ते निदर्शनास आणुन देण गरजेचे आहे... बिबटयांची वाढती संख्या यावर उपाययोजना करणे गरजेचे...
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Nov 15, 2025 10:18:48
Kalyan, Maharashtra:प्रसिद्ध रील स्टार शैलेश रामूगडे याला अटक.. प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अनेक तरुणींची फसवणूक.. ठाण्यात राहणारा रिल स्टार शैलेश रामूगडे याला डोंबिवलीच्या विष्णू नगर पोलिसांनी अटक केली आहे शैलेश आगोदर मैत्री करताचा नंतर विश्वास संपादन करून प्रेमाच्या जाळ्यात अडकून त्याच्या कडून सोन्याचे दागिने आणि रोख पैसे काढायचा गेल्या वर्षी ठाण्याच्या कापुरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.याचं बरोबर विष्णूनगर पोलिस ठाण्यात देखील एका तरुणीची फसवणूक केल्याचे समोर आले आहे तिच्या तक्रारीवरून विष्णूनगर पोलिसांनी शैलेश रामगुडे अटक केली असून याच्याकडून ३७ लाखांचे दागिने , एक बीएमडब्लू कार, चार महागडे आयफोन हस्तगत केले आहेत व शैलेश रामगडे इन्स्टाग्रामवर ९ लाख फॉलोवर्स आणखी तक्रारी येण्याची शक्यता आहे याबत पुढील तपास विष्णू नगर पोलीस करत आहेत
109
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Nov 15, 2025 10:03:35
Shirur, Maharashtra:ओतूर क्षेत्र, पुणे: कल्याण नगर महामार्ग के किनारे दबा दबा कर बैठे बिबट्यों ने वाहन पर झपकी मारने की कोशिश की, जिससे स्थानीय लोगों में भारी दहशत फैल गई है। दो दिन पहले इसी जगह बिबट्या ने मोटरसाइकिल सवार पर हमला कर उसे गंभीर रूप से घायल किया था। अब वही बिबट्या सीसीटीवी कैमरे में कैद दिखा, जिससे ग्रामवासी चिंतित हो उठे हैं। बिबट्या चालती गाड़ियों पर हमला कर रहा है, जिसे देखकर नागरिक भयभीत हैं, लेकिन वन विभाग ने अभी तक ठोस कार्रवाई नहीं की है। कल्याण नगर महामार्ग पर बिबट्यों की बढ़ती उपस्थिति से यात्रा खतरे में है और इस क्षेत्र में तात्कालिक पिंजरा लगाने की मांग तेज है। यहां के स्कूलों में बच्चों को भेजने के लिए माता-पिता भी डरे हुए हैं और यह चिंता है कि लड़का घर कब लौटेगा, इसकी श्वास-रोधी स्थिति बनी हुई है। वन विभाग से पूर्व-preventive उपायों की मांग नागरिक कर रहे हैं, ताकि ऐसी घटनाओं को रोका जा सके।
42
comment0
Report
PNPratap Naik1
Nov 15, 2025 10:02:55
Kolhapur, Maharashtra:भाजप खासदार धनंजय महाडिक बाईट मुद्दे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये शक्यतो महायुती म्हणून निवडणूक लढवा अशा पद्धतीच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत मात्र ज्या ठिकाणी महायुती होणार नाही त्या ठिकाणी स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा अशा देखील सूचना दिल्या आहेत गडहिंग्लज नगरपालिकाेमध्ये भाजप, जनता दल आणि जनसुराज्य निवडणुकीला सामोरे जात आहोत कोल्हापूर जिल्ह्यात 13 पैकी 7 ठिकाणी आम्ही भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष उमेदवार असेल चंदगडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या त्याचा परिणाम गडहिंग्लजमध्ये होणार नाही इचलकरंजीमध्ये पारंपरिक पद्धतीने भाजप आणि आवाडे गट यांचेच नगरसेवक आहेत मात्र यावेळी इचलकरंजीमध्ये आम्ही महायुती म्हणून एकत्रित सामोरे जाणार आहोत कोल्हापूर जिल्ह्यात सर्वच ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व राहील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची किती ताकद राहिली आहे हे समोर आले आहे --------------------- गेल्या दहा वर्षात देशात मोदीजींच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या योजना लोकप्रिय झाल्या आहेत त्यामुळे देशभरातील जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी उभा राहते मात्र हे स्वीकारण्यास विरोधक तयार नाहीत महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या वेळी ईव्हीएम चांगले होते मात्र विधानसभेला पराभव झाल्यानंतर ईव्हीएम वर शंका घेण्यासाठी सुरुवात झाली काँग्रेसची आहे त्या परिस्थितीमध्ये इतकी पीछेहाट झाली आहे त्यामुळे एकटे गेल्यानंतर काय होईल हे वेगळं सांगायला नको महाराष्ट्रात महायुतीच्या माध्यमातून चौफेर विकास सुरू आहे
190
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Nov 15, 2025 09:57:43
123
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Nov 15, 2025 09:53:33
Latur, Maharashtra:लहान मुलांच्या हातातील मोबाईल किती धोकादायक ठरू शकतो याचं गंभीर उदाहरण लातूरमध्ये समोर आलं आहे. पालक मुलांना मोबाईल देतात… पण त्यावर ते काय पाहतात याकडे लक्ष न गेल्यानं त्याचे विनाशकारी परिणाम आता दिसू लागले आहेत. तिसरीतील विद्यार्थ्यानं सोशल मीडियावर अश्लील व्हिडिओ पाहिल्यानंतर—वर्गमित्रावरच अनैसर्गिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. या प्रकरणानं शाळेत खळबळ उडाली असून… लहान मुलांच्या मोबाईल वापरावर पालकांचं नियंत्रण सुटलं आहे का, हा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. लहान मुलंच मोबाईलच्या आहारी गेले आहेत. आता मोबाईलचा समावेश आहे. मात्र मोबाईलमध्ये मुलं काय बघतात? त्यांचे काय सुरू आहे? यावर पालकांनी लक्ष ठेवणे गरजेचे आहे. लातूरमध्ये जी घटना घडली आहे, ती पालकांची चिंता वाढवणारी आहे. लातूर शहराजवळ असलेल्या एका सरकारी शाळेतच ही घटना घडली आहे. इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या दोन विद्यार्थांनी केलेला घृणास्पद प्रकारामुळं एकच गोंधळ उडाला आहे. तिसरीच्या वर्गात शिकणारा विद्यार्थी त्याचे वयच साधारण 8-9 वर्षे असेल. या वयात अभ्यास, खेळणे आणि दंगा करण्याचे सोडून या विद्यार्थ्यांनी वर्गमित्रावरच अश्लील व्हिडिओ पाहून अनैसर्गिक अत्याचार केल्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेने पालकही भेदरले असून शाळा प्रशासनातही खळबळ उडाली आहे. प्रताप शिंदे ( पालक ) लहान मुलांचं मेंदूचं वय अतिशय संवेदनशील असतं… ते पाहिलेलं त्वरित कॉपी करतात. अश्लील किंवा हिंसक कंटेंट त्यांना काय चूक आणि काय बरोबर हे समजण्याआधीच खोल परिणाम करतो. पालकांनी मुलांना मोबाईल देताना वेळ, कंटेंट आणि वापर यावर कडक नियंत्रण ठेवणं अत्यंत आवश्यक असल्याचं तज्ञ स्पष्ट सांगतात. डॉ. मनोजकुमार भडके ही घटना इतकी गंभीर आहे की… मोबाईल मुलांच्या हातात दिल्यानंतर जबाबदारी संपत नाही ती तेव्हाच सुरू होते. अशा घटनांपासून बचाव करायचा असेल, तर पालकांनी मुलांच्या मोबाईल वापरावर सतत लक्ष ठेवणं, स्क्रीन टाइम नियंत्रित करणं आणि त्यांच्याशी मुक्त संवाद ठेवणं या तीन गोष्टी अत्यंत गरजेच्या आहेत. वैभव बालकुंदे ZEE 24 TAAS Latur
164
comment0
Report
ABATISH BHOIR
Nov 15, 2025 09:51:32
Kalyan, Maharashtra:कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीपूर्वीच ठाकरे गटाचे शिलेदार भाजप शिंदे गटात डॅमेज कंट्रोल साठी उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे कल्याण डोंबिवलीच्या दौऱ्यावर येणार.. जिल्हा संपर्क प्रमुखांच्या कल्याण डोंबिवलीत बैठका सुरु.. जे कोणी गेले ते स्वार्थासाठी गेले..शिवसेनिक मात्र आहेत. याबाबत ठाकरे गटातील लोकसभा जिल्हा संघटिका वैशाली दरेकर यांनी जे गेले ते कधीच निष्ठावंत नव्हते .. असं म्हणत दीपेश म्हात्रे यांच्या भाजप प्रवेशावर सडकून टीका केली . Bias :- वैशाली दरेकर लोकसभा जिल्हा संघटक तर जिल्हाप्रमुख तात्या माने यांनी शिंदे गटात आणि भाजपात सुरू असलेले पक्षप्रवेश स्वार्थापोटी होतात. जे गेले त्यामुळे आम्हाला काहीच फरक पडणार नाही निष्ठावंत नेहमीच ठाकरेंसोबत आहेत..उद्धव ठाकरे ,आदित्य ठाकरे यांच्याशी चर्चा सुरू आहे ,निवडणूक जिंकण्यासाठी व्यूहरचना तयार आहे ..लवकरच उद्धव ठाकरे आदीत्य ठाकरे यांच्या कल्याण डोंबिवलीचा दौऱ्यांचे नियोजन करणार असल्याचं सांगितलं . Byte.... तात्या माने कल्याण ग्रामीण जिल्हाप्रमुख byte.. वैशाली दरेकर कल्याण लोकसभा जिल्हा अध्यक्ष
111
comment0
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
Nov 15, 2025 09:37:25
143
comment0
Report
Advertisement
Back to top