icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
न्यूज़ क्रिएटर बनें

आपकी स्थानीय कहानियाँ, आपकी आवाज़

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
Maharajganj
Amit TripathiAmit TripathiFollow25 Jan 2025, 09:04 am

Maharajganj: गणतंत्र दिवस के मद्देनजर भारत नेपाल सीमा पर सुरक्षा एजेंसियां अलर्ट

Sonauli, Uttar Pradesh:

गणतंत्र दिवस के मौके पर देश में आतंकी खतरों को देखते हुए भारत-नेपाल सीमा क्षेत्र में सुरक्षा एजेंसियां सतर्क हो गई हैं। महराजगंज से सटे सोनौली सीमा पर सुरक्षा के कड़े इंतजाम किए गए हैं। सीमा पर एसएसबी द्वारा जगह-जगह जांच पड़ताल की जा रही है। आंतरिक सुरक्षा को सख्त करते हुए सीमा पर अलर्ट जारी किया गया है। सोनौली सीमा पर डॉग स्क्वायड और सीसीटीवी कैमरों के माध्यम से नेपाल से आने-जाने वालों पर कड़ी नजर रखी जा रही है। किसी भी संदिग्ध व्यक्ति की कड़ी तलाशी ली जा रही है। इसके अलावा, भारत-नेपाल की खुली सीमा के कारण एसएसबी और पुलिस के जवान भी बॉर्डर पर पैट्रोलिंग कर रहे हैं।

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

जालौन में महिला आरक्षण बिल को लेकर सियासत तेज,बीजेपी ने बिल लागू न होने पर विपक्ष पर साधा हमला,

AdityaAdityaFollow1m ago
Orai, Uttar Pradesh:ब्रेकिंग जालौन जालौन में महिला आरक्षण बिल को लेकर सियासत तेज, बीजेपी ने बिल लागू न होने पर विपक्ष पर साधा हमला, पूर्व मंत्री और कल्याणपुर विधायक नीलिमा कटियार का तीखा बयान, विपक्ष की नीयत पर उठे सवाल- कांग्रेस, सपा, डीएमके पर निशाना, बोली नीलिमा कटियार- महिलाओं के अधिकारों से खिलवाड़ नही सहेंगे, नारी शक्ति वंदन अधिनियम पर विवाद- राजनीतिक लाभ के लिए विरोध पार्टी कर रहा विपक्ष, महिलाएं अब चुप नहीं रहेंगी, बीजेपी ने किया बड़ा सियासी वार, जगह-जगह जाकर महिलाएं करेंगी इसका विरोध, उरई के पीडब्ल्यूडी निरीक्षण भवन में आयोजित की गई प्रेस वार्ता। बाइट:- नीलिमा कटियार--पूर्व मंत्री
0
0
Report
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

रितेश देशमुख: महाराज के बारे में अपशब्द बर्दाश्त नहीं, शिवाजी मंदिर की महिमा पर जोर

Thane, Maharashtra:महाराजां बद्दल आक्षेपार्ह कोणीही खपवून घेणार नाही, छत्रपती शिवाजी महाराजांचे शक्तीपीठ सर्वांसाठी प्रेरणादायी : रितेश देशमुख... हिंदी मराठी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध कलावंत रितेश देशमुख यांचा जय शिवाजी हा भव्यदिव्य मराठी चित्रपट १ मे रोजी महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. त्यानिमित्त रितेश देशमुख व अभिनेत्री जेलिना देशमुख यांनी भिवंडी तालुक्यातील मराडे पाडा येथील शिवक्रांती प्रतिष्ठानच्या छत्रपती शिवाजी महाराज मंदिर शक्तीपीठ याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दर्शनासाठी व महाआरती साठी शनिवारी सायंकाळी आले होते. यानिमित्त त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. विवो-१ छत्रपती शिवाजी महाराज मंदिर शक्तिपीठाची महती मी बरीच ऐकली होती. त्यामुळे मी आज याठिकाणी येऊन दर्शन घेतले आहे. हे भव्यदिव्य मंदिर व या परिसरातील कलाकृती मधून महाराजांचा संपूर्ण इतिहास सर्वांसमोर मांडला आहे. महाराजांच्या श्रद्धेपोटी प्रेमापोटी एवढे भव्य मंदिर उभारले या बद्दल शिवक्रांती प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंद करीत, या शक्तीपीठ ठिकाणी मी आज आलो भविष्यात येत राहणार अशी प्रतिक्रिया रितेश देशमुख यांनी देत, आमदार संजय गायकवाड व धीरेंद्र महाराज बागेश्वर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी काढलेल्या आक्षेपार्ह विधाना बददल विचारले असता मी काही ऐकलेले नाही मला ते विषय माहीत नाहीत असे बोलत रितेश देशमुख यांनी महाराजां बद्देल अपशब्द वापरलेले कोणीही खपवून घेणार नाही असे स्पष्ट केले.
0
0
Report

मराठी अनिवार्यता: 1 मई से रिक्षा-टैक्सी चालकों के लिए भाषा सीखने का आह्वान

Thane, Maharashtra:महाराष्ट्रात प्रत्येकाने मराठी मध्ये बोलणे अपेक्षित आहे. आमच्या पक्षाकडून ही याचे समर्थन केले जात आहे. परंतु रिक्षा चालकांवर मराठीची सक्ती करण्याअधी ती शिकविण्याची गरज आहे अशी प्रतिक्रिया भिवंडी पूर्वेचे समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी दिली आहे. येते्या 1 मे پاسून रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी सक्तीची करण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला आहे. त्यावर अनेक प्रतिक्रिया सर्व समाज घटकातून उमटत आहेत. या बाबत समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, आपल्या भाषा आपली संस्कृती ही लोकांना शिकवायची गरज आहे. सत्ता तुम्ही केली पण त्यापूर्वी आपली भाषा शिकवण्याचे नियोजन करा, त्यासाठी सुविधा सुद्धा उपलब्ध करून द्या अशी मागणी मी परिवहन मंत्री प्रताप सरनायकर यांच्याकडे केली आहे. रिक्षा चालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी केंद्र बनवा, सांस्कृतिक केंद्र बनवा ही सूचना परिवहन मंत्री सरनायकर यांच्या कडे केली आहे. ही सक्ती मागे घेऊन रिक्षा चालकांना मुभा द्या, त्यासाठी किमान सहा महिने वेळ द्या त्यासाठी नियोजन करा त्यानंतर रिक्षा चालकांना मराठी येणे अनिवार्य केले तर ते चांगले राहील अशी प्रतिक्रिया दिली आहे. बाईट- रईस शेख - आमदार
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top