222002
जौनपुर आचार संहिता उल्लंघन मामले में सांसद ने किया आत्मसमर्पण
Jaunpur, Uttar Pradesh:जौनपुर लोकसभा चुनाव 2024 में सिंगरामऊ में आचार संहिता उल्लंघन के मामले में सांसद बाबू सिंह कुशवाहा ने एमपी एमएलए कोर्ट में बुधवार को आत्मसमर्पण कर दिया। आचार संहिता उल्लंघन मामले में सांसद बाबू सिंह कुशवाहा ने किया आत्मसमर्पण कोर्ट ने जमानत पर रिहा करने का आदेश दिया। कोर्ट ने ₹20,000 की दो जमानत मंजूर कर लिया।
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
दिंडीगड में हिंसक मारपीट: दो गुटों के बीच भिड़ंत, अस्पताल में घायल
Thane, Maharashtra:भिवंडी - दिंडीगड हाणामारी प्रकरण... दिंडीगडावर दोन गटात राडा, रुग्णालयातही हाणामारी - राजकीय प्रतिक्रिया सुरू... पोलीस प्रशासनाच्या अकार्यक्षमतेमुळे घटना - आमदार रईस शेख यांचा आरोप... ॲंकर... भिवंडी जवळील दिंडीगडावर रविवारी मांसाहारी जेवणावरून दोन गटात जोरदार हाणामारी झाली. या प्रकरणाचा राडा उपजिल्हा रुग्णालयापर्यंत पोहोचला. आता या घटनेनंतर राजकीय प्रतिक्रिया देखील समोर येऊ लागल्या आहेत. VO:1 - घटनाक्रम :- रविवारी सुट्टी असल्याने दिंडीगड डोंगरावर मोठ्या संख्येने तरुण फिरण्यासाठी आले होते. त्यावेळी मुस्लिम तरुणांच्या एका गटाकडे चिकन - मांसाहारी जेवण असल्याच्या कारणावरून दुसऱ्या गटाने त्यांना अडवले. यातून बाचाबाची होऊन दोन गटात जोरदार हाणामारी झाली. या घटनेत अस्तमेश शेख, उमैर शेख, हसनेन पठाण, अब्दुल रेहमान हे जखमी झाले असून त्यांना भिवंडीच्या स्व. इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तक्रार देण्यासाठी आलेल्या गणेश मोगरे या तरुणाला पोलिसांनी उपचारासाठी त्याच रुग्णालयात आणल्याने दोन्ही गट रुग्णालयात समोरासमोर आले आणि पुन्हा जोरदार राडा झाला. शांतीनगर पोलिसांनी फौजफाट्यासह धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. तालुका पोलीस ठाण्यात परस्पर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. VO:2 - राजकीय प्रतिक्रिया :- या घटनेनंतर दोन्ही बाजूच्या समर्थनार्थ राजकीय पक्ष समोर आले आहेत. जखमींना भेटण्यासाठी आमदार रईस शेख दिंडीगडावर आणि रुग्णालयात पोहोचले, तर दुसऱ्या गटाच्या समर्थनार्थ बजरंग दलाचे कार्यकर्ते तालुका पोलिस ठाण्यात पोहोचले. दिंडीगडावर यापूर्वीही फिरायला आलेल्या नागरिकांना मारहाण झाली होती, त्यावेळी पोलिसांनी दक्षता घेतली असती तर आजची घटना घडली नसती, अशी आरोप आमदार रईस शेख यांनी करत हे पोलीस प्रशासनाची अकार्यक्षमता असल्याचे म्हटले आहे. या घटनेला राजकीय किंवा धार्मिक रंग देऊ नये असे आवाहनही त्यांनी केले आहे. VO:3 :- तर दिंडीगड हे पवित्र धार्मिक स्थळ असून श्रावण महिन्यात सहा जणांचे टोळके हातात मांसाच्या पिशव्या घेऊन जात असल्याने त्यांना अडवण्यात आले, असा दावा विश्व हिंदू परिषदचे कोकण प्रांत धर्म प्रसारक संदीप भगत यांनी केला आहे. रुग्णालयात बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना पोलीस बंदोबस्तात असताना अमानुष मारहाण झाल्याचा निषेध करत कडक कारवाईची मागणी त्यांनी केली आहे. गेल्या तीन वर्षांपासून दिंडीगडावर जाणीवपूर्वक धार्मिक अतिक्रमणाचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही भगत यांनी केला आहे. बाईट : आमदार रईस शेख - भिवंडी पूर्व संदीप भगत - धर्म प्रसारक, विश्व हिंदू परिषद कोकण प्रांत0
0
Report
दिल्ली के चांदनी चौक में गौरी शंकर मंदिर पर भक्तों की भारी भीड़
Noida, Uttar Pradesh:DELHI: DEVOTEES THRONG AT GAURI SHANKAR TEMPLE AT CHANDNI CHOWK / VISUALS0
0
Report
भीमाशंकर में श्रावण के दूसरे सोमवार को भक्तों की भीड़, प्रशासन ने व्यवस्थाएं कड़ी कीं
Khed, Maharashtra:श्रावण महिन्यातील दुसऱ्या सोमवारी बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भीमाशंकर धाममध्ये भक्तीचा अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळतोय. ‘हर हर महादेव’ ‘बम बम भोले’च्या जयघोषाने अवघा भीमाशंकर परिसर दुमदुमून गेला आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक आज भीमाशंकराच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी दाखल झाले आहेत.0
0
Report
Advertisement
शाहाबाद के जंगलों में चीता वीरा की मौजूदगी, वन विभाग सतर्क, ग्रामीणों से सावधानी
Baran, Rajasthan:शाहाबाद के जंगलों में चीता वीरा की मौजूदगी। शाहाबाद रेंज क्षेत्र में मध्यप्रदेश के कूनो राष्ट्रीय उद्यान से पहुंचे चीता 'वीरा' का मूवमेंट लगातार बना हुआ है। शनिवार को शाहाबाद रेंज की सीमा में प्रवेश करने के बाद रविवार को भी चीते की मौजूदगी राजपुर वन नाका क्षेत्र के तहत कोटरा गढ़ माताजी से सटे जंगल और आसपास के खेतों में दर्ज की गई। वन विभाग एवं कूनो अभ्यारण की संयुक्त टीम लगातार चीते की गतिविधियों पर नजर बनाए हुए है। जानकारी के अनुसार चीता वीरा शनिवार को कूनो अभ्यारण से निकलकर शाहाबाद रेंज के जंगल क्षेत्र में पहुंचा था। यहां सुबह करीब 6-7 बजे एक बछड़े का शिकार किया था। इसके बाद से ही वन विभाग की ओर से उसके मूवमेंट पर विशेष निगरानी रखी जा रही है। रविवार को भी कोटरा गढ़ माताजी जंगल क्षेत्र और आसपास के खेतों में चीते का मूवमेंट बना रहने की सूचना पर वनकर्मियों की टीम क्षेत्र में सक्रिय रही। कूनो अभ्यारण की टीम के राहुल भदौरिया तथा शाहाबाद रेंजर मुकेश कुमार सुमन के निर्देशन में राजपुर वन नाका प्रभारी सुरेश कुमार सहरिया सहित रणवीर सिंह, विनोद, सुरेश सैनी और अन्य वनकर्मी लगातार क्षेत्र में गश्त एवं निगरानी कर रहे हैं। वन विभाग की टीम चीते की गतिविधियों पर नजर रखते हुए स्थानीय ग्रामीणों को भी सतर्क रहने की सलाह दे रही है। अधिकारियों की ओर से जंगल एवं खेतों के आसपास रहने वाले लोगों से अपील की जा रही है कि वे चीते के करीब जाने या उसे देखने के लिए भीड़ न लगाएं। इसकी जानकारी तत्काल वन विभाग को दें।0
0
Report
राणा बेनी माधव बख्श सिंह की जयंती पर राष्ट्रभक्ति की श्रद्धांजलि
Noida, Uttar Pradesh:प्रथम स्वतंत्रता संग्राम के अमर सेनानी, अदम्य साहस एवं राष्ट्रभक्ति के प्रतीक राना बेनी माधव बख्श सिंह की जयंती पर विनम्र श्रद्धांजलि। मातृभूमि की स्वतंत्रता के लिए उनका अद्वितीय शौर्य, त्याग और बलिदान राष्ट्र की अमूल्य धरोहर है। उनका प्रेरणादायी जीवन प्रत्येक भारतीय में राष्ट्रसेवा और स्वाभिमान का भाव जागृत करता रहेगा。0
0
Report
प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय में मनाया गया रक्षाबंधन का पर्व
Sawayajpur, Uttar Pradesh:हरदोई के सवायजपुर कस्बा स्थित प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय सुदर्शन भवन में रक्षाबंधन का पर्व बड़े ही हर्षोल्लास से मनाया गया। कार्यक्रम में आश्रम की संचालिका बीके शोभा बहन ने व्यापारियों, समाजसेवियों व अन्य लोगों के कलाई पर राखी बाधी। उन्होंने कहा कि रक्षाबंधन दो शब्दों से मिलकर बना है रक्षा और बंधन। इस बंधन में बहन अपने भाई की कलाई पर राखी बांधती है और भाई अपनी बहन की रक्षा करने का वचन देता है। उन्होंने कहा कि आज धीरे-धीरे इस प्यार के बंधन के मायने ही बदल गए हैं, लेकिन ब्रह्माकुमारी आश्रम की बहने अपने भाइयों की कलाई पर राखी बांधकर बदले में महंगे उपहार न लेकर केवल मात्र भाइयों की आने जीवन से बुरी आदतें छोड़ने का वचन लेती हैं। इस मौके बीके पूनम, अजय कुमार, तेजराम, विजय, प्रदीप तिवारी, उमा, कुसुम,रामजी, सर्वेश आदि मौजूद रहे।0
0
Report
Advertisement
भंडारा में तालाब किनारे साप ने 65 वर्षीय को डस दिया, अस्पताल में भर्ती
Bhandara, Maharashtra:तलावातील कचरा काढताना सापाने घेतला दंश... ६५ वर्षीय व्यक्ती जखमी भंडारा जिल्ह्याच्या पिंपळगाव येथे तलावातील कचरा काढताना सापाने एका ६५ वर्षीय व्यक्तीला दंश केला आहे. पावसाचे पाणी तलावात जमा झाल्यानंतर जाळीत अडकलेला कचरा काढण्यासाठी पाण्यात उतरलेल्या ६५ वर्षीय व्यक्तीला सापाने दंश केल्याची घटना पिंपळगाव येथे घडली. सर्पदंश झाल्यानंतर संबंधित व्यक्तीला तातडीने लाखांदूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, पुढील उपचारासाठी भंडारा येथे हलविण्यात आले आहे. रघुनाथ आळकू शेंडे (वय ६५, वर्ष असे जखमींचे नाव आहे..0
0
Report
रक्षाबंधन पर पर्यावरण-मित्र राखियाँ लोकप्रिय, 15% महँगाई से दाम बढ़े
Ahilyanagar, Maharashtra:रक्षाबंधन म्हणजे भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा आणि आपुलकीचा सण... या सणाच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगरच्या बाजारपेठेत राख्यांची दुकाने थाटली आहेत. पारंपरिक राख्यांसोबतच, विविध रंग, कार्टून, मोती, रुद्राक्ष आणि विविध आकर्षक डिझाईनच्या राख्या उपलब्ध आहेत. मात्र यंदा पर्यावरणाला कोणतीही हानी होऊ नये, यासाठी कागद, कापूस आणि नैसर्गिक साहित्यापासून तयार केलेल्या पर्यावरणपूरक राख्या विशेष आकर्षण ठरत आहेत. तसेच 50 पैसे पासून तर एक हजार रुपयांपर्यंत किमतीच्या राख्या सध्या बाजार उपलब्ध आहेत. तर यंदा आखाती देशातील युद्धामुळे पेट्रोल आणि इतर साहित्यांचे वाढलेले भावामुळे राख्यांमध्ये देखील 15 टक्के दर वाढ झाली आहे.0
0
Report
तखतगढ़ में स्कॉर्पियो से 1.02 करोड़ नकदी और घी के बॉक्स पकड़े गए
Pali, Rajasthan:तखतगढ़ में स्कॉर्पियो से 1.02 करोड़ की नकदी बरामद, घी के 5 बॉक्स भी मिले, देर रात तक चली कार्रवाई, निकाय चुनाव को लेकर लागू आचार संहिता के बीच तखतगढ़ में पुलिस की नाकाबंदी और वाहन जांच के दौरान बड़ी कार्रवाई सामने आई है। देर शाम तखतगढ़ चौराहे पर ASI दलपत सिंह और मंकसुद खान की टीम ने सांडेराव से जालौर की ओर जा रही सफेद स्कॉर्पियो RJ39UA3106 को रुकवाकर तलाशी ली। तलाशी के दौरान वाहन की पिछली सीट पर पांच बड़े बॉक्स मिले, जिनमें 750-750 ग्राम के पैकेट में गाय का घी रखा हुआ था। वहीं, वाहन से 1 करोड़ 2 लाख रुपये की नकदी भी बरामद होने की जानकारी सामने आई है। प्राथमिक जानकारी के अनुसार स्कॉर्पियो में पति-पत्नी सवार बताए जा रहे हैं, जो जालौर जिले के सियाणा निवासी बताए गए हैं। पूछताछ में प्लॉट बेचकर रकम लेकर जाने की बात सामने आई है। सूचना पर सुमेरपुर CO भवानी सिंह भी मौके पर पहुंचे। पुलिस ने नकदी और घी के संबंध में दस्तावेजों का सत्यापन कर रही है। नकदी की गिनती के लिए मशीन मंगवाई गई और रात करीब 12 बजे तक कार्रवाई चली।0
0
Report
Advertisement
NICU fire: three newborns dead, safety questions at AMT hospital
Amravati, Maharashtra:जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या एसएनसीयूमध्ये अग्नितांडव; तीन नवजात दगावले अँकर :- जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवीन इमारतीतील नवजात शिशू अतिदक्षता विभागात (एसएनसीयू) सोमवारी पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास भीषण आग लागल्याने खळबळ उडाली. या दुर्घटनेत एसएनसीयूमध्ये उपचार घेत असलेल्या तीन नवजात बालकांचा मृत्यू झाला. आग लागताच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी धावपळ करीत इतर बालकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यास सुरुवात केली. एसएनसीयूमध्ये कमी दिवसांचे कमी वजनाचे आणि गंभीर अवस्थेतील सुमारे ५० ते ६० नवजात बालकांवर उपचार सुरू असतात. पहाटेच्या सुमारास अचानक आग लागल्याने विभागात एकच गोंधळ उडाला. प्राथमिक माहितीनुसार, शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आगीची माहिती मिळताच कर्मचाऱ्यांनी तातडीने नवजात बालकांना विभागाबाहेर काढण्याची मोहीम हाती घेतली. या दुर्घटनेत три बालकांचा मृत्यू झाला. काही बालकांना पुढील उपचारांसाठी विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. त्यापैकी चार बालकांवर उपचार सुरू असून, एक बालक गंभीर है. या बालकाच्या हाताला आणि पायाला भाजले असून, अन्य तीन बालकांना किरकोळ भाजले आहे. काही बालकांना पीडीएमसी रुग्णालयातही दाखल करण्यात आल्याची bilgi जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विनोद पवार यांनी दिली. दरम्यान, आगीचे नेमके कारण तसेच दुर्घटनेतील नुकसानीचा तपासणीनंतर स्पष्ट होणार आहे. घटनेमुळे रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.0
0
Report
इंद्रावती नदी खतरे के निशान पर, बस्तर में बाढ़ से बेलगांव–नगरनार मार्ग बाधित
Jagdalpur, Chhattisgarh:ब्रेकिंग जगदलपुर बस्तर में बीते 36 घंटों से लगातार हो रही बारिश का दिखा असर, इंद्रावती नदी का जल स्तर पहुंचा खतरे के निशान तक, बकावंड ब्लॉक में बीती देर रात इंद्रावती नदी में अचानक आई बाढ़, ग्राम पंचायत बेलगांव से नगरनार स्टील प्लांट को जोड़ने वाला मुख्य मार्ग हुआ बाधित。0
0
Report
खैरागढ़ के छुईखदान में रात दर्दनाक सड़क हादसा, बाइक सवार दो घायल
Khairgarh, Uttar Pradesh:खैरागढ़ जिले के छुईखदान थाना क्षेत्र में जोरातराई रोड के पास रविवार रात भीषण सड़क हादसा हो गया। हादसे में बाइक सवार हुलास साहू और योगेश साहू, निवासी मदनपुर खैरागढ़, गंभीर रूप से घायल हो गए। दोनों धमधा से लौट रहे थे। इसी दौरान तेज रफ्तार और लापरवाही से आ रही सफेद रंग की कार ने उनकी बाइक को जोरदार टक्कर मार दी। टक्कर के बाद कार बाइक को करीब 500 मीटर तक घसीटती चली गई। हादसे में दोनों युवकों को गंभीर चोटें आई हैं, जबकि एक की हालत नाजुक बताई जा रही है। घटना के बाद मौके पर लोगों की भीड़ जुट गई और घायलों को उपचार के लिए अस्पताल पहुंचाया गया। सूचना मिलते ही छुईखदान पुलिस मौके पर पहुंची और मामले की जांच शुरू कर दी है।0
0
Report
Advertisement
लखीसराय के अशोकधाम मंदिर भगदड़: आठ की मौत, प्रशासन अलर्ट
Lakhisarai, Bihar:लखीसराय के सुप्रसिद्ध अशोकधाम temple में सावन की तीसरी सोमवारी को भगदड़ में आठ लोगों की मौत के बाद चौथी व अंतिम सोमवारी को जिला प्रशासन के साथ ही रेल प्रशासन भी पूरी तरह से अलर्ट है। खुद डीएम शैलेन्द्र कुमार सुबह से ही अशोकधाम स्टेशन पर कैंप कर रहे हैं। ट्रेन से आने वाले कांवारियों की सुरक्षा को लेकर जिला पुलिस के साथ ही रेल पुलिस की तैनाती की गई है। खासकर अशोकधाम स्टेशन पर रुकने वाली ट्रेनों पर विशेष चौकसी बरती जा रही है। डीएम शैलेंद्र कुमार ने जी मीडिया को बताया कि पिछली बार अशोकधाम स्टेशन पर दो ट्रेनों के एक साथ ठहराव के कारण भीड़ अधिक हो गया था। इसको लेकर विशेष चौकसी बरती जा रही है。0
0
Report
श्रावण के चौथे सोमवार को नागेश्वरनाथ मंदिर में भक्तों की भीड़, जलाभिषेक दृश्य
Noida, Uttar Pradesh:अयोध्या, उत्तर प्रदेश: श्रावण मास के चौथे सोमवार के दिन नागेश्वरनाथ मंदिर में पूजा-अर्चना के लिए भक्तों की भीड़ उमड़ी। Ayodhya (Uttar Pradesh): Sawan Last Monday/ Devotees Perform Jalabhishek At Famous Nageshwarnath Temple/ Visuals0
0
Report
भंडारा में कांवड़ यात्रा ने भक्तिमय माहौल बना दिया, बहिरंगेश्वर मंदिर में जलाभिषेक
Bhandara, Maharashtra:भंडाऱ्यात कावड यात्रेचा जल्लोष... शेकडो भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग वैनगंगा नदीतून कलशात पवित्र जल आणून बहिरंगेश्वराला जलाभिषेक भंडारा शहरात भक्तिमय वातावरणात कावड यात्रा काढण्यात आली... कावड समितीच्या वतीने वैनगंगा नदीतून कलशात पवित्र जल आणण्यात आले. त्यानंतर शहरातून भव्य कावड यात्रा काढत हे जल ग्रामदैवत बहिरंगेश्वराच्या मंदिरात नेण्यात आले. यावेळी विधीवत जलाभिषेक करण्यात आला. या कावड यात्रेत शेकडोच्या संख्येने कावड यात्री सहभागी झाले होते. हर हर महादेवच्या जयघोषाने संपूर्ण शहर भक्तिमय झाले होते.0
0
Report
Advertisement
