icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
न्यूज़ क्रिएटर बनें

आपकी स्थानीय कहानियाँ, आपकी आवाज़

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
224231
CHANDAN MAURYACHANDAN MAURYAFollow25 Jan 2025, 06:19 pm

अंबेडकर नगरः ट्रैक्टर-ट्राली की चपेट में आने से महिला की मौत

Hede Pakariya, Uttar Pradesh:

बसखारी थाना क्षेत्र के पूर्वी चौराहे पर सड़क दुघर्टना में एक महिला की मौत हो गयी। महिला की मौत से परिजनों में कोहराम मच गया। पुलिस ने ट्रैक्टर ट्राली को अपनी हिरासत में ले लिया है। जहांगीरगंज थाना क्षेत्र अंतर्गत सोलहवां निवासी राजमती पत्नी लल्लन बेटे विकास के साथ रिश्तेदार को देखनेे आ रही थी। पूर्वी चौराहे पर मोटरसाइकिल से गिरीं और पीछे से आ रहे ट्रैक्टर ट्राली की चपेट मे आ गयीं। सीएचसी बसखारी पर डॉक्टरों ने उन्हें मृत घोषित कर दिया  जिसके बाद पुलिस ने शव को कब्जे में लेकर पोस्टमार्टम के लिए भेज दिया।

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

Advertisement

दमोह में डिवाइडर पर लटक गई बुलेरो, दो यात्री सुरक्षित, कार क्रेन से उतराई गई

Damoh, Madhya Pradesh:दमोह में बीती रात एक अजीब तस्वीर सामने आई हे जिसमें एक बुलेरो कार सड़क के बीच में बने डिवाइडर पर चढ़ गई और ये दृश्य देखकर सभी हैरान थे। दरअसल दमोह के किल्लाई नाका क्षेत्र में दमोह जबलपुर स्टेट हाइवे पर सफर करने वाले यात्रियों के साथ शहरी इलाके में रहने वाले लोग आराम से अपनी अपनी गाड़ियों से सफर कर रहे थे, हल्की बारिश के बीच अचानक एक बुलेरो कार तेज गति से आई और डिवाइडर पर चढ़कर लटक गई, जिस तरह से कार डिवाइडर पर जाकर अटकी लोग देखते ही रह गए। बारिश के बाद भी बड़ी संख्या में लोग यहां जमा हो गए। कार में दो लोग सवार थे लेकिन गनीमत रही कि किसी को मामुली चोट भी नहीं आई। पुलिस को सूचना मिली तो मौके पर पहुंची पुलिस ने क्रेन के जरिए इस कार को डिवाइडर से उतारा है, पुलिस के मुताबिक कार रफ्तार में थी और काँच पर आए पानी को साफ करने के लिए कार चालक ने नीचे से कपड़ा उठाया और स्टीयरिंग संभल नहीं पाई और कार डिवाइडर पर चढ़कर अटक गई।
0
0
Report

खड़से के आमंत्रण से गिरीश महाजन चुप, राजनीति घमासान गरम

Jalgaon, Maharashtra:जळगाव राष्ट्रवादीचआमदार एकनाथ खडसें यांच्याकडून अमृत महोत्सवी वर्षा निमित्त कार्यक्रमांच भाजपाचे मंत्री गिरीश महाजनांना आमंत्रण.. एकनाथ खडसे यांचे स्वीय सहाय्यक योगेश कोलते व सुनील नेवे यांनी जामनेर मध्ये घरी जाऊन मंत्री गिरीश महाजन यांना दिली आमंत्रण पत्रिका.. हात जोडून आमंत्रण पत्रिका देत मंत्री गिरीश महाजन यांनी कार्यक्रमाला उपस्थित रहाव अशी विनंती करण्यात आली.. यावर सगळ्यांचा विषय वेगळा, माझा विषय वेगळा असे मंत्री गिरीश महाजन म्हटले सर्व नेते येत आहेत, तुम्ही देखील यावं ..समितीमध्ये तुमचं नाव घेतो असे देखील यावेळी मंत्री गिरीश महाजनांना सांगण्यात आलं, मात्र माझं नाव नको तुम्हाला माहिती आहे, अस उत्तर मंत्री गिरीश महाजनांनी दिलं. मंत्री गिरीश महाजन यांनी सर्व पत्रिका उघडून न्याहाळून पाहिली, आणि तोंडी न बोलता मान डोलवत येण्याबाबत प्रतिसाद दिला... राजकारणातले वैरी गिरीश महाजन यांना एकनाथ खडसे यांनी कार्यक्रमाचे आमंत्रण दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे....
0
0
Report
Advertisement

गिरीश महाजन का उद्धव ठाकरे पर तंज: राम मंदिर, पवार-खेमे पर बड़ा हमला

Jalgaon, Maharashtra:जळगांव गिरीश महाजन बाईट्स गिरीश महाजन ऑन उद्धव ठाकरे ( राम रक्षा तुमची असली तरी रामाची रक्षा करणे आमचे काम आहे) उद्धव ठाकरे यांच्यात रामच राहिला नाही म्हणून त्यांना आता रामाची आठवण आली आहे उद्धव ठाकरे यांच्यात रामच नाही तर त्यांच्या मागे सेना सुद्धा राहिली नाही त्यामुळे त्यांना आता राम आठवून सर्व ठिकाणी जाऊन आता टाळ्या वाजवत आहेत ज्या काँग्रेसने राम मंदिराला विरोध केला रामाला काल्पनिक म्हटलं त्याच्या मांडीवर जाऊन तुम्ही बसलात तर तुमची काय परिस्थिती होणार? यापेक्षाही यांची परिस्थिती खराब होणार आहे आम्ही आता रामाच्या बाजूने आम्ही आता रामाला वाचायला चाललोय अशा कितीही नौटंकी केली कितीही नाटक केले त्याचा कुणावरही परिणाम होणार नाही हे लोकांना पटवून देण्याचे कितीही यांनी सोंग घेतलं तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही गिरीश महाजन ऑन उद्धव ठाकरे ( विदर्भाने भाजपचा पाठिंबा काढला तर भाजप खाली पडेल वक्तव्य) आमच्या मागे सर्व महाराष्ट्र आहे तुम्ही तुमचं बघा आम्ही 148 पैकी 136 जागा निवडून आणल्या त्यामुळे तुमचं काय आहे ते बघा त्यांना कुणाचा पाठिंबा आहे त्यांनी हे बघावं भाजपच्या व महायुतीच्या पाठीशी संपूर्ण महाराष्ट्र उभा आहे गिरीश महाजन ऑन दिपके वांगचूक आंदोलन सहभाग मोर्चे आंदोलन भूख हडताल होत राहतात कुठलेही आंदोलन चिराडला गेलं नाही आम्ही फक्त त्यांची तब्येतीची काळजी घेऊ अनेक आंदोलन झाले जरांगे पाटील यांचे देखील आंदोलन झाले आम्ही त्यांना मेडिकल सुरक्षा पुरवली अण्णा हजारे यांनी देखील अनेक आंदोलना केली मात्र त्यांच्या जीवाची काळजी घेणे हे आमचं कर्तव्य आहे म्हणून त्यांना हलवला आहे त्यांच्या वरती उपचार करत आहेत मात्र त्यांचा आंदोलन सुरूच आहे दिसायला विचित्र वाटत असेल म्हणून पांढरी चादर टाकऊन त्यांना रुग्णालयात नेलं असेल गिरीश महाजन ऑन शरद पवार (वांगचूंग यांना अटक केली तरी आंदोलन सुरूच राहणार वक्तव्य) शरद पवारांनी ही आंदोलनाला बसावं व पाठिंबा द्यावा दिल्लीला जा केवळ घरी बसून बोलू नका , आपण सर्वांनी गेलं पाहिजे गिरीश महाजन यांचा शरद पवारांना टोला गिरीश महाजन ऑन राष्ट्रवादी एकत्रीकरण NDA सोबत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र या असा आमचं कोणीही काही म्हणत नाही आमच्याकडे नवीन पक्ष कुठलाही येणार नाही हे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे हा त्यांचा प्रश्न आहे त्यांनी त्यांच्या पक्षामध्ये विलीनीकरण करावं की नाही हा त्यांचा निर्णय सूत्र काय म्हणतात तो भाग वेगळा मात्र मुख्यमंत्र्यांनी याबाबत स्पष्ट केले आहे गिरीश महाजन ऑन उद्धव ठाकरे ( मोहन भागवत त्यांनी दोन-तीन मुलं जन्माला घाला अशी वक्तव्य केले होते मात्र पेपर फुटले ते मुलं आपली नाहीत का वक्तव्य) या गोष्टीचा त्याबाबत काही संदर्भ आहे का? आपण काय बोलतोय व लोकांसमोर काय मांडतोय पेपर फुटीचा आणि मुलं जन्माला घालण्याचा दूर दूर पर्यंत संबंध नाही सर्वांचा तोल चाललेला आहे आपण राजकारणात कुठेही दिसत नाही जनाधार राहिलेला नाही प्रत्येक गोष्टीवर फालतू काही कॉमेंट्स द्यायच्या असं उबाठाच सुरू आहे गिरीश महाजन ऑन राज्यात पावसाने मारली दडी राज्यातील काही जिल्हे सोडले तर विदर्भ उत्तर महाराष्ट्र व पश्चिम महाराष्ट्रात या ठिकाणी वाईट परिस्थिती आहे पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणी तसेच संकट आहे काही जिल्ह्यांमध्ये अजूनही नदी नाल्यांना pाणी नाही धरणांमध्ये pाणी नाही ही वस्तुस्थिती आहे मात्र मुंबई पुणे नाशिक अशा मोठ्या शहरांमध्ये झालेल्या पावसामुळे पिण्याच्या पाण्याचा आधार थोडा झालेला आहे मात्र राज्यात इतर ठिकाणी पावसाअभावी शेतकऱ्यांची विकट परिस्थिती झाली आहे गिरीश महाजन ऑन उद्धव ठाकरे ( राम मंदिराच्या तिजोरीवर मारलेल्या डल्ल्यातून आमदार खासदार विकत घेतले वक्तव्य) उद्धव ठाकरे यांचा तोल चाललेला आहे त्यांच्याकडे कोणीही शिल्लक नाही म्हणून इकडे तिकडे डल्ला मारला खोके टाकले याच्याशिवाय त्यांच्याकडे बोलायला काही नाही यापेक्षा उद्धव ठाकरेंनी थोडं पक्षाकडे व संघटनेकडे लक्ष दिले पाहिजे व पक्ष वाढवला पाहिजे आमच्यावर टीका केल्याने पक्ष वाढणार नाही काहीतरी बेताल बोलायचं व सांगायचं म्हणून त्यांची परिस्थिती आहे त्यापेक्षा जास्त खराब होणार आहे बाईट- गिरीश महाजन
0
0
Report

ढोली ने इतिहास रचा: 72वें राष्ट्रीय पुरस्कार से उत्तराखंडी सिनेमा चमका

Noida, Uttar Pradesh:उत्तराखंड के मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी ने ट्वीट किया, "उत्तराखंड की फिल्म 'ढोली' को 72वें राष्ट्रीय फिल्म पुरस्कार (फीचर फिल्म श्रेणी) में सर्वश्रेष्ठ गढ़वाली फिल्म के लिए प्रतिष्ठित 'सिल्वर लोटस अवॉर्ड' से सम्मानित किया गया है। यह पूरे राज्य और उत्तराखंडी सिनेमा के लिए एक ऐतिहासिक और गर्व की उपलब्धि है। यह हमारी सरकार द्वारा लागू की गई नई फिल्म नीति का सकारात्मक परिणाम है, जिसकी बदौलत उत्तराखंडी सिनेमा आज राष्ट्रीय स्तर पर अपनी एक मजबूत पहचान बना रहा है। हमें पूरा भरोसा है कि आने वाले समय में भी उत्तराखंडी सिनेमा इसी तरह नए कीर्तिमान स्थापित करेगा और राज्य की समृद्ध संस्कृति, लोक भाषा और लोक कलाओं को देश और दुनिया में नई पहचान दिलाता रहेगा।
0
0
Report

ग्रेटर नोएडा स्पा सेंटर पर छापेमारी: 28 लड़कियाँ रेस्क्यू, 15 लड़कों को हिरासत

Noida, Uttar Pradesh:स्पा सेंटर पर छापेमारी ग्रेटर नोएडा में शनिवार शाम को स्पा सेंटरों पर छापेमारी की गई, एंटी ह्यूमन ट्रैफिक यूनिट और महिला पुलिस के द्वारा बीटा टू थाना क्षेत्र के साइट फोर में यह छापेमारी हुई, गुप्त र pout के दौरान स्पा सेंटर में भगदड़ गई, एक कॉम्प्लेक्स के अंदर यह चारों स्पा सेंटर चल रहे थे, कार्रवाई के दौरान मौके पर स्पा सेंटर की आड़ में और मसाज की आड़ में देह व्यापार का धंधा चल रहा था, इस दौरान छापेमारी करते हुए 28 लड़कियों और 15 लड़कों को मौके से पकड़ा गया। डीसीपी महिला सुरक्षा सुनीति सिंह ने बताया कि ग्रेटर नोएडा के बीटा 2 थाना क्षेत्र में कुछ स्पा सेंटरों पर देह व्यापार की शिकायत मिल रही थी, शिकायत के आधार पर ही एंटी ह्यूमन ट्रैफिक यूनिट और NGO के माध्यम से साइट फोर स्थित एक परिसर में शनिवार शाम को छापेमारी की गई। इसमें चार स्पा सेंटर पर छापेमारी हुई, जहां गलत गतिविधियां पाई गईं, मौके से 28 लड़कियों को रेस्क्यू किया गया है, इसके अलावा 15 लड़कों को हिरासत में लिया गया है, अब इस मामले में मुकदमा दर्ज कर आगे की कार्रवाई की जा रही है।
0
0
Report
Advertisement

लखनऊ में युवक पर दबंगों का हमला, पुलिस ने एक आरोपी हिरासत में लिया

Noida, Uttar Pradesh:राजधानी लखनऊ में युवक पर दबंगों का हमला एक व्यक्ति पर दबंगों ने जमकर किया लखनऊ। प्रदेश की राजधानी लखनऊ में कानून-व्यवस्था को लेकर एक बार फिर सवाल खड़े करने वाली घटना सामने आई है। इंदिरा नगर थाना क्षेत्र के बजरंग चौराहा इलाके में शनिवार देर रात एक युवक के साथ कथित तौर पर मारपीट किए जाने का मामला प्रकाश में आया है। पीड़ित का आरोप है कि कुछ लोगों ने उन्हें घेरकर बेरहमी से पीटा और जान से मारने की धमकी दी। घटना के बाद इलाके में हड़कंप मच गया। पीड़ित अखिलेश यादव के अनुसार, कल रात करीब 10:30 बजे वह बजरंग चौराहा क्षेत्र से अपने घर लौट रहे थे। इसी दौरान 7 से 8 लोगों ने उन्हें घेर लिया और कथित तौर पर लाठी-डंडों व मुक्कों से हमला कर दिया। पीड़ित का आरोप है कि हमलावरों ने मारपीट के साथ धमकियां भी दीं। इस घटना के बाद स्थानीय लोगों ने पुलिस को सूचना दी。 सूचना मिलते ही इंदिरा नगर थाना पुलिस मौके पर पहुंची और त्वरित कार्रवाई करते हुए एक आरोपी को हिरासत में ले लिया। पुलिस का कहना है कि मामले की गंभीरता से जांच की जा रही है और घटना में शामिल अन्य आरोपियों की तलाश के लिए दबिश दी जा रही है। पीड़ित ने दोषियों के विरुद्ध कड़ी कानूनी कार्रवाई की मांग करते हुए कहा कि उन्हें न्यायपालिका और पुलिस प्रशासन से निष्पक्ष कार्रवाई की उम्मीद है। वहीं पुलिस अधिकारियों का कहना है कि सभी तथ्यों और उपलब्ध साक्ष्यों के आधार पर आगे की विधिक कार्रवाई की जाएगी। यह घटना ऐसे समय सामने आई है जब प्रदेश सरकार लगातार अपराध पर सख्ती और 'जीरो टॉलरेंस' की नीति की बात करती रही है। ऐसे में राजधानी के बीचों-बीच इस तरह की वारदात आम लोगों की सुरक्षा को लेकर कई सवाल खड़े करती है। हालांकि, यह भी उतना ही महत्वपूर्ण है कि जांच निष्पक्ष और तथ्यों के आधार पर पूरी की जाए तथा दोषी पाए जाने वाले सभी लोगों के विरुद्ध कानून के अनुसार कठोर कार्रवाई हो। अब सभी की निगाहें पुलिस की अगली कार्रवाई पर टिकी हैं। यह देखना महत्वपूर्ण होगा कि फरार आरोपियों को कितनी जल्द गिरफ्तार किया जाता है और जांच के बाद इस मामले में क्या तथ्य सामने आते हैं。
0
0
Report

सांगली में स्मार्ट मीटर से बिल बढ़ोत्तरी, तुकाराम बाबा महाराज ने लूट का आरोप

Sangli, Maharashtra:सांगलीच्या जत तालुक्यातील संख येथे वीज वितरणकडून स्मार्ट मीटरमुळे तब्बल 17 हजारांचा बिल आल्याचा प्रकार समोर आला आहे. सामाजिक कार्यकर्ते तुकाराम बाबा महाराज यांना हा वीज वितरण कंपनीचा शॉक बसला आहे. तीन ते चार हजार रुपये वीज बिल येत असताना स्मार्ट मीटर बसवल्यानंतर, अवघ्या दोन महिन्यात 16 आणि 17 हजार रुपये इतकं बिल वीज वितरण कंपनीकडून पाठवण्यात आले आहे, या प्रकारामुळे तुकाराम बाबा महाराजांनी संताप व्यक्त करत वीज वितरण कंपनीच्या कारभारावर जोरदार टीका करत या प्रकरणी स्मार्ट मीटर बदलून पूर्वीचं मीटर बसवण्याची मागणी करत स्मार्ट मीटरच्या माध्यमातून सर्वसामान्यांची वीज वितरण कंपनीकडून लूट सुरू असल्याचा आरोप करत स्मार्ट मीटर प्रकरणी आंदोलनाचा इशारा देखील दिला आहे.
0
0
Report
Advertisement

बारामती में शरद पवार के दौरे के दौरान किसान कर्ज माफी पर आंदोलन तेज

Rui, Maharashtra:बारामती : शरद पवार बाईट पॉइंटर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार हे आज बारामती दौऱ्यावरती होते यावेळी शरद पवारांना भेटण्यासाठी गोविंद बाग या निवासस्थानी नागरिकांनी गर्दी केली होती.यावेळी शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला... शरद पवार ऑन सोनम वांगचूक या पाच सहा दिवसांत अटक करतील अशी आम्हाला वाटतं होतं,आणि तास झाल.. त्यांची मागाणी काय होती ? मंत्र्यांचा राजीनामा ? या संबध चळवळीत त्यांची जबाबदारी काळजीपूर्वक हाताळली नाही... वंगचुक यांनी मागणी केली पण केंद्र सरकार बघ्याची भूमिका घेत होते, शेवटी त्यांनी मागणी एवढंच प्रश्न नव्हता,त्यामध्ये इतर विषय देखील होते... बाकीचे राजकिय पक्ष सुद्धा त्यांच्यासोबत उभे राहिले.. काँग्रेसच्या वतीने आणि राष्ट्रवादीच्या वतीने प्रतिनिधी गेले...इतर पक्षाचे लोक गेले... त्यामुळे ही सामूहिक मागणी करत होते,ही मागणी आपल्या आवाक्याच्या बाहेर आहे हे लक्षात आल्यानंतर वांगचुक यांना सरकारने अटक केली... त्याप्रमाणे पहाटे त्यांना अटक केली... त्यांनी अटक जरी केली तरी हे आंदोलन चालू राहणार... मागणी रास्त होती,सरकारने त्यांना नोटीस दिली होती... हे आंदोलन दिल्लीमध्ये असताना देखील सरकारमधील लोक त्यांना भेटायला सुद्धा येत नाहीत... याचा अर्थ याचा अर्थ केंद्र सरकार पूर्णपणे बेजबाबदारपणे वागतेय असा आहे.. आणि हे इथे थांबणार नाही, उद्या 14 तारखेला पार्लमेंट होईल, याविषयी पार्लमेंट मध्ये बोलला जाईल... ऑन शेतकरी कर्जमाफी ठीक आहे तारीख घेतली.. राज्य सरकारने ज्या तारखा दिल्या होत्या त्या तारखा पाळायला हव्या होत्या... जोपर्यंत सरकार नवीन तारीख सरकारने नवीन तारीख दिली आहे तोपर्यंत आम्ही थांबू... शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण हे आम्हाला जास्त महत्त्वाचा आहे.. हे जर केलं तर याबाबत आमची तक्रार नाही.. नाही केलं तर राज्यभर आंदोलन सुरू केलं जाईल..
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top