icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
न्यूज़ क्रिएटर बनें

आपकी स्थानीय कहानियाँ, आपकी आवाज़

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

Advertisement

फैमिली आईडी बनाने के अभियान पर खंड विकास अधिकारी ने दिया जोर

Deepak DixitDeepak DixitFollow5m ago
Sawayajpur, Uttar Pradesh:*भरखनी ब्लाक में 15446 के सापेक्ष 8690 आईडी बन चुकी* *सोमवार को 103 परिवारों की बनाई गई फैमिली आईडी* हरदोई के सवायजपुर तहसील क्षेत्र के भरखनी ब्लॉक में शासन की योजनाओं का लाभ पात्र परिवारों तक पहुंचाने के लिए फैमिली आईडी बनाने का अभियान चलाया जा रहा है। अभियान के तहत ग्रामीणों को फैमिली आईडी बनवाने के लिए जागरूक किया जा रहा है। सवायजपुर में पंचायत घर पर शिविर लगाकर 28 परिवारों की फैमिली आईडी बनाई गई। ब्लॉक में कुल 103 लोगों की फैमिली आईडी बनाई गई। शिविर में पहुंचे खंड विकास अधिकारी अशोक दुबे ने ग्रामीणों को फैमिली आईडी के महत्व की जानकारी देते हुए अधिक से अधिक परिवारों का पंजीकरण कराने पर जोर दिया। कहा कि अभियान का उद्देश्य परिवारों का एकीकृत डाटा तैयार कर सरकारी योजनाओं का लाभ पात्र लाभार्थियों तक आसानी से पहुंचाना है।इस दौरान सचिव सर्वेश राना, विशाल पाण्डेय, अवध किशोर, प्रतिष्ठा, प्रदीप आदि मौजूद रहे।
0
0
Report
Advertisement

बीड आंदोलन पर शिवसेना का तीखा हमला: उद्धव के शब्द सरकार पर सवाल उठाते हैं

Mumbai, Maharashtra:शिवसेना महाराष्ट्र राज्य प्रवक्ते अरुण सावंत. विषय : "तुमसे ना हो पायेगा..." आंदोलन बीडमध्ये होणारे आजचे आंदोलन म्हणजे उबाठाची स्टंटबाजी आहे. उद्धवजी, "तुमसे ना हो पाया"... इसलिये जनता ने हमे चुना और हमने करके दिखाया... दुष्काळाच्या काळात मराठवाड्यातील शेतकरी हवालदिल असताना तुम्ही घराबाहेर पडला नाहीत. अडीच वर्षे घरात बसून राहिलात मंत्रालयात गेला नाहीत. तुम्ही अनेक योजना बंद केल्यात आम्ही सत्तेत आल्याबरोबर अनेक योजना सुरू केल्या. एकनाथ शिंदे जी और देवेंद्र फडणवीस जी से हर अच्छी चीज हो पायेगी... ऐसी कोई योजना नही जो इन दोनो से ना हो पायेगी...
0
0
Report

मुंबई में 99 रुपये के झांसे से 73 हजार ठगी, राजस्थान से आरोपी गिरफ्तार

Mumbai, Maharashtra:मुंबईत ९९ रुपये भरल्यानंतर ९ हजार ९९९ रुपये मिळतील, असे दाखवत एका महिलेची तब्बल ७३ हजार ५२१ रुपयांची फसवणूक करणाऱ्या दोन आरोपींना ओशिवरा पोलिसांनी राजस्थानमधील जयपूर येथून अटक केली आहे. ‘विझर्ड ट्रेडर्स ७’ या नावाने बनावट फेसबुक पेज तयार करून आरोपींनी जाहिरात केली होती. १२ जुलै रोजी महिलेने या जाहिरातीवर क्लिक केल्यानंतर आरोपींनी पाठवलेल्या क्यूआर कोडवर ९९ रुपये पाठवले. त्यानंतर वेगवेगळी कारणे सांगून आरोपींनी महिलेकडून पैसे उकळण्यास सुरुवात केली. १२ ते १३ जुलैदरम्यान तब्बल २२ व्यवहारांमधून ७३ हजार ५२१ रुपये घेतल्याचा आरोप आहे. आणखी पैशांची मागणी होत असल्याने महिलेने व्यवहार थांबवत ओशिवरा पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी बँक खाते, फेसबुक पेज, मोबाइल क्रमांक आणि आर्थिक व्यवहारांचा तांत्रिक तपास सुरू केला. आरोपी राजस्थानमध्ये असल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांचे पथक जयपूरला रवाना झाले. जयपूर आणि दौसा परिसरात चार दिवस शोध घेतल्यानंतर शिवदासपुरा, दक्षिण जयपूर येथे सापळा रचून दीपक सिताराम मिना आणि हरकेश गोपाल मिना या दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून दोन आयफोन, एक ओपो मोबाइल, ११ सिमकार्ड, डेबिट कार्ड आणि पेटीएम क्यूआर स्कॅनर जप्त करण्यात आले आहेत. दोघांना ७ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली असून, आणखी किती जणांची फसवणूक केली आणि या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास सुरू आहे.
0
0
Report

मुंबई के उपनगरों में गणेश आगमन का उल्लास, अंधेरी में बाप्पा का धमाकेदार जल्लोष

Mumbai, Maharashtra:मुंबईत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उपनगरातील विविध भागांमध्ये गणरायाच्या आगमनाचा उत्साह पाहायला मिळत आहे. ढोल-ताशांचा गजर, फुलांची सजावट आणि गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. त्याच उत्साहात नवसाला पावणारा अशी श्रद्धा असलेल्या अंधेरीच्या राजाचे देखील मोठ्या जल्लोषात आगमन झाले. पहाटे सुमारे चार वाजण्याच्या सुमारास अंधेरीच्या राजाची भव्य आगमन मिरवणूक काढण्यात आली. बाप्पाच्या आगमनाची चाहूल लागताच परिसरातील नागरिक आणि गणेशभक्त मोठ्या संख्येने रस्त्यावर दाखल झाले होते. ढोल-ताशांच्या गजरात आणि गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात बाप्पाचे स्वागत करण्यात आले. आगमन सोहळ्यात तरुणाईसह महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांचीही मोठी उपस्थिती पाहायला मिळाली. बाप्पाच्या दर्शनासाठी भक्तांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. पहाटेची वेळ असूनही नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित होती.
0
0
Report
Advertisement
0
0
Report

मुंबई के डिंडोशी पुलिस थाने के पास व्यापारी पर हमला, पांच आरोपी गिरफ्तार

Mumbai, Maharashtra:ब्रेकिंग मुंबईच्या दिंडोशी पोलीस चौकीपासून अवघ्या २५ पावलांच्या अंतरावर संतोष नगर मार्केटमध्ये एका व्यापाऱ्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काही समाजकंटकांनी व्यापाऱ्यावर हल्ला केला. व्यापारी आणि हल्लेखोरांमध्ये तब्बल २० ते २५ मिनिटे मारामारी सुरू होती. या घटनेमुळे संतोष नगर मार्केटमध्ये मोठी खळबळ उडाली. हल्ल्यानंतर संतप्त व्यापाऱ्यांनी पोलिसांच्या कारवाईच्या मागणीसाठी घटनास्थळीच धरणे आंदोलन सुरू केले. व्यापारी आंदोलनाला बसल्याची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी व्यापाऱ्याशी चर्चा करून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर व्यापाऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. या प्रकरणी दिंडोशी पोलिसांनी तातडीने कारवाई करत पाच आरोपींना अटक केली आहे. हल्ल्यामागील नेमके कारण काय, तसेच या घटनेत आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा पोलीस तपास करत आहेत.
0
0
Report
Advertisement

दोन में बड़े विकास के संकेत: सड़कों, बिजली और अस्पतालों का निर्माण शुरू

Bagaha, Bihar:आज़ादी के बाद अब दोन कों मुख्य धारा से जोड़ने के अलावा दो दर्जन विकास कार्यों कों लेकर सरकार गंभीर है। वर्षों से उपेक्षित पश्चिम चम्पारण ज़िला के रामनगर प्रखंड अंतर्गत दोन में चहुमुखी विकास की मांग कों लेकर बीजेपी विधायक औऱ बिहार सरकार में मत्स्य डेयरी एवं पशु संसाधन मंत्री नंदकिशोर राम नें भरोसा दिलाया है. उन्होंने दावा किया है की राज्य औऱ केंद्र सरकार दोन में मूलभूत सुविधाओं के मद्देज़र मास्टर प्लान बनाकर कार्य क़र रहीं है। लिहाजा विगत महिनों गृहमंत्री अमित शाह से दिल्ली में दोन वासियों के शिष्ट मंडल दल के साथ वार्तालाप भी हुईं है ख़ुद देश के गृहमंत्री नें आश्वासन दिया है जबकि मुख्यमंत्री सम्राट चौधरी से उन्होंने दोन कों गोद लेने का आग्रह किया है। ऐसे में 2024 लोकसभा चुनाव में रेड कॉरिडोर दुई दुर्गम क्षेत्र कों नक्सल मुक्त घोषित किया जा चूका है औऱ अब वहाँ युद्धस्तर पर सड़क, बिजली, पानी, अस्पताल समेत पुल पुलिया निर्माण की कवायद जारी है। उम्मीद है की जल्द हीं वन विभाग से NOC मिलने के बाद दोन में चौतरफ़ा विकास दिखेगा। दरअसल रामनगर औऱ बगहा 2 प्रखंड के बीच 22 नदियों से घिरा दुर्गम पहाड़ी वाला क्षेत्र दोन के दो पंचायत क्रमशः बनकटवा औऱ नौरंगिया जो गोबरहिया थाना क्षेत्र में पड़ते हैं वहाँ तकरीबन 15-20 हज़ार की थारू आदिवासी बहुल्य आबादी निवास करता है जिनको साल के तीन से चार महीने बरसात के दिनों में बाढ़ औऱ कटाव के कारण जल कैदी बनकर टापू में तब्दील इलाकों में गुज़र बशर करने की लाचारी सदियों से चली आ रहीं है क्योंकि एक हीं पहाड़ी नदी 22 जगहों से होकर गुजरती है औऱ वहां न तों बिजली है औऱ ना हीं सड़क पुल औऱ अस्पताल की सुविधा भी उपलब्ध नहीं है ऐसे में दोन वासियों के समस्याओं कों लेकर अब विधायक मंत्री औऱ मुख्यमंत्री से लेकर गृहमंत्री तक संजीदा हैं लिहाजा उम्मीद की किरण जगी है क्योंकि दोन में टावर के साथ सड़क निर्माण, पुल पुलिया औऱ अस्पताल के अलावा बिजली से रौशन करने कों लेकर तेज़ी से बनी योजना पर कार्य किये जा रहें हैं। बताय जा रहा है की 2025 विधानसभा चुनाव में पहली बार दोन वासियों नें जत्था में वोट बहिष्कार क़र मतदान से ख़ुद कों वंचित रखा लिहाजा गृहमंत्री अमित शाह के मान मनव्वल औऱ दोन के विकास कों लेकर मिले आश्वासन के बाद अब ख़ुद स्थानीय विधायक औऱ बिहार सरकार में कैबिनेट मंत्री नंदकिशोर राम आगे आये हैं यहीं वज़ह है की आज़ादी के बाद अब लगता है की दोन का कायाकल्प होने वाला है औऱ जल्द हीं दोन वासियों के दिन बहुरंगे होगें ज़ब दोन कों सीधा प्रखंड औऱ अनुमंडल समेत ज़िला मुख्यालय से जोड़ दिया जायेगा। बता दें की दोन न केवल नक्सल मुक्त बल्कि दहेज़ मुक्त ऐसा इलाका है जहाँ दहेज़ लेना औऱ देना दोनों वहाँ के भोले भाले लोग पाप समझते हैं इतना हीं नहीं वाल्मीकि टाइगर रिज़र्व से घिरे पहाड़ी नदियों औऱ घने सदाबहार जंगलों के बीच यहां की आबोहवा में जो शुकुन औऱ राहत है वह शायद हीं कहीं पुरे बिहार में मिले यहीं वज़ह है की सरकार अब दोन में समग्र विकास की योजना पर कार्य होने का दम भर रहीं है ताकि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी औऱ एनडीए के स्लोगन सबका साथ सबका विकास औऱ फ़िर सबका विश्वास जीता जा सकें।
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top