Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Kaushambi212207

मंझनपुर-फिजिक मसल मेनिया प्रतियोगिता में मूरतगंज के ऋतिक केसरवानी नाम किया ऊंचा

Oct 09, 2025 06:30:20
Manjhanpur, Kaushambi, Uttar Pradesh
कौशांबी । हैदराबाद में आयोजित जूनियर मेंस फिजिक मसल मेनिया प्रतियोगिता में मूरतगंज के ऋतिक केसरवानी ने 500 प्रतिभागियों में तीसरा स्थान प्राप्त कर कांस्य पदक जीता। जिला पंचायत सदस्य मीनू योगेश साहू ने चिरौंजी लाल गेस्ट हाउस, मूरतगंज में आयोजित कार्यक्रम में माला पहनाकर सम्मानित किया और उनके उज्ज्वल भविष्य की कामना की। रितिक की इस उपलब्धि ने न केवल कौशाम्बी, बल्कि पूरे उत्तर प्रदेश का नाम रोशन किया है।
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SDShankar Dan
Oct 09, 2025 09:32:03
Jaisalmer, Rajasthan:जिला-जैसलमेर विधानसभा-पोकरण खबर की लोकेशन-पोकरण मानसिक स्वास्थ्य के प्रति बढ़ती जागरूकता, पोकरण में जन चेतना रैली का सफल आयोजन पोकरण, जैसलमेर विश्व मानसिक स्वास्थ्य सप्ताह के उपलक्ष्य में राजकीय अस्पताल पोकरण द्वारा एक भव्य जन चेतना रैली का आयोजन किया गया। रैली का मुख्य उद्देश्य मानसिक स्वास्थ्य के प्रति समाज में जागरूकता फैलाना और मानसिक रोगों को लेकर फैली भ्रांतियों को दूर करना था।हाई स्कूल मैदान से प्रारम्भ होकर शहर के मुख्य मार्गों और चौराहों से गुजरती हुई यह रैली जिला अस्पताल पहुंची। रैली में विद्यार्थियों, शिक्षकों, अभिभावकों और समाज के विभिन्न वर्गों से जुड़े लोगों ने बढ़-चढ़कर भाग लिया। सभी प्रतिभागियों ने हाथों में तख्तियाँ लेकर प्रेरणादायक नारे लगाए जैसे रैली को हरी झंडी दिखाकर रवाना किया गया पीएमओ डॉ. अनिल गुप्ता, मनोरोग एवं नशामुक्ति विशेषज्ञ व जिला नोडल अधिकारी डॉ. जितेंद्र नारानिया, डॉ. परमेश्वर चौधरी स्थानीय पुलिस बल भी मौजूद रहा।रैली का नेतृत्व डॉ. जितेंद्र नारानिया एवं डॉ. कामिनी गुप्ता ने किया। अपने संबोधन में डॉ. नारानिया ने कहा कि मानसिक स्वास्थ्य केवल चिकित्सा का विषय नहीं, बल्कि यह सामाजिक, भावनात्मक और पारिवारिक सहयोग से भी गहराई से जुड़ा हुआ है। उन्होंने कहा कि मानसिक रोगों को लेकर चुप्पी तोड़ना जरूरी है और हमें रोगियों के प्रति संवेदनशील और सहानुभूतिपूर्ण व्यवहार अपनाना चाहिए।इस जन-जागरूकता रैली ने निश्चित रूप से लोगों में मानसिक स्वास्थ्य को लेकर नई सोच और संवेदनशील दृष्टिकोण विकसित करने में अहम भूमिका निभाई है।
0
comment0
Report
BSBHARAT SHARMA
Oct 09, 2025 09:31:50
Amritsar, Punjab:ਕਾਊਂਟਰ ਇੰਟੈਲੀਜੈਂਸ ਜਲੰਧਰ ਨੇ ਪਾਕਿਸਤਾਨ ਦੀ ISI-ਸਮਰਥਿਤ ਅੱਤਵਾਦੀ ਨੈੱਟਵਰਕ ਵਿਰੁੱਧ ਵੱਡੀ ਸਫ਼ਲਤਾ ਹਾਸਲ ਕਰਦਿਆਂ, ਬੱਬਰ ਖ਼ਾਲਸਾ ਇੰਟਰਨੈਸ਼ਨਲ ਦੇ ਮਾਸਟਰਮਾਈਂਡ ਹਰਵਿੰਦਰ ਸਿੰਘ ਰਿੰਦਾ ਦੇ ਹੁਕਮਾਂ 'ਤੇ ਯੂਕੇ-ਅਧਾਰਤ ਹੈਂਡਲਰ ਨਿਸ਼ਾਨ ਜੌੜੀਅਨ ਅਤੇ ਆਦੇਸ਼ ਜਮਰਾਏ ਦੁਆਰਾ ਚਲਾਏ ਜਾ ਰਹੇ BKI ਮਾਡਿਊਲ ਦਾ ਪਰਦਾਫਾਸ਼ ਕੀਤਾ ਹੈ। ਉਨ੍ਹਾਂ ਦੇ ਕਬਜ਼ੇ ਤੋਂ 2.5 ਕਿਲੋ IED/RDX ਅਤੇ ਇੱਕ ਰਿਮੋਟ ਕੰਟਰੋਲ ਬਰਾਮਦ ਕੀਤਾ गया ਹੈ। ਜਲੰਧਰ ਤੋਂ ਦੋ ਕਾਰਕੁਨ ਗੁਰਜਿੰਦਰ ਸਿੰਘ ਅਤੇ ਦੀਵਾਨ ਸਿੰਘ ਨੂੰ ਗ੍ਰਿਫਤਾਰ ਕੀਤਾ ਗਿਆ ਹੈ。 ਮੁੱਢਲੀ ਜਾਂਚ ਵਿੱਚ ਖੁਲਾਸਾ ਹੋਇਆ ਹੈ ਕਿ IED ਨਿਸ਼ਾਨਾਬੰਧ ਅੱਤਵਾਦੀ ਹਮਲੇ ਲਈ ਤਿਆਰ ਕੀਤਾ ਗਿਆ ਸੀ। ਥਾਣਾ ਐਸ.ਐਸ.ਓ.ਸੀ. ਅੰਮ੍ਰਿਤਸਰ ਵਿਖੇ UAPA ਅਤੇ ਵਿਸਫੋਟਕ ਪਦਾਰਥ ਐਕਟ ਅਧੀਨ ਐਫ.ਆਈ.ਆਰ. ਦਰਜ ਕੀਤੀ ਗਈ ਹੈ। ਪੰਜਾਬ ਪੁਲਿਸ, ਪਾਕਿਸਤਾਨ ਦੀ ISI ਦੁਆਰਾ ਸਮਰਥਿਤ ਅੱਤਵਾਦੀ ਤੇ ਅਪਰਾਧਕ ਨੈੱਟਵਰਕਾਂ ਨੂੰ ਖਤਮ ਕਰਕੇ ਪੰਜਾਬ ਵਿੱਚ ਅਮਨ ਤੇ ਭਾਈਚਾਰਾ ਕਾਇਮ ਰੱਖਣ ਲਈ ਵਚਨਬੱਧ ਹੈ। In a major breakthrough against #Pakistan’s ISI-backed terror network, Counter Intelligence #Jalandhar busts a Babbar Khalsa International (#BKI) terror module operated by #UK-based handlers Nishan Jaurian and Adesh Jamarai on the directions of BKI mastermind Harwinder Singh Rinda and recover 2.5Kg #IED (Improvised Explosive Device)/RDX and 1 remote control. Two operatives Gurjinder Singh and Diwan Singh apprehended from #Jalandhar. Preliminary investigation reveals that the #IED was intended for a targeted terror attack. FIR has been registered at PS SSOC, #Amritsar under relevant sections of UAPA and Explosives Substances Act. Punjab Police remains steadfast in its mission to dismantle transnational terror and organized crime networks sponsored by #Pakistan’s ISI and maintain peace and harmony in Punjab
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Oct 09, 2025 09:31:12
Pune, Maharashtra:राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी निलेश घायवळ प्रकरणात उडी घेतली असून विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांचा निलेश घायवळ यांच्याशी संबंध असल्याचा आरोप केला आहे यावर अहिल्यानगर भाजप उपाध्यक्ष सचिन पोटरे यांनी प्रतिक्रिया दिली असून 2019 च्या निवडणुकीमध्ये रोहित पवार यांच्या वडील राजेंद्र पवार निलेश घायवळ यांची मदत मागण्यासाठी त्यांच्या घरी गेले होते रोहित पवार यांच्या आईने देखील जाहीर कार्यक्रमातून निलेश घायवळ यांची स्तुती केलेली आहे त्यामुळे राम शिंदे यांच्यावर आरोप करण्यात आधी आपले संबंध किती जवळचे आहेत हे तपासावं आणि राम शिंदे यांच्यावर बिनबुडाचे आरोप करू नयेत असे म्हटले आहे
0
comment0
Report
RNRajesh Nilshad
Oct 09, 2025 09:30:43
0
comment0
Report
RZRajnish zee
Oct 09, 2025 09:22:44
Patna, Bihar:पटना: बिहार सरकार के मंत्री संतोष कुमार सुमन ने कहा कि नेता प्रतिपक्ष तेजस्वी यादव चुनाव के समय में आम जनता को ठगने वाली बात कह रहे हैं. संतोष कुमार सुमन ने कहा कि कहां से इतना पैसा लेंगे तेजस्वी यादव. बिहार सरकार के मंत्री संतोष कुमार सुमन ने कहा कि तेजस्वी यादव राजनीति के नौ सीखिए हैं और उन्हें सरकार के बजट आय व्यय का अनुभव भी नहीं है लिहाजा उनकी बातों में कोई दम नहीं है. हर गमछा टांग लेने और तेल पिलाकर लाठी बांटने से कुछ होने वाला नहीं है. डबल इंजन की सरकार बेहतर काम करेगी. जहां तक एनडीए में घटक दलों के बीच सीट शेयरिंग का सवाल है अगले 48 घंटे में सब कुछ साफ हो जाएगा और मिलकर चुनावी प्रचार अभियान में हम लोग निकलेंगे. तेजस्वी यादव को कुछ पता ही नहीं है, कुछ भी बोलते हैं. राहुल गांधी उन्हें पीछे बैठकर बेवकूफ बनाकर एसआईआर का मुद्दा उठाकर चले गए, तेजस्वी यादव बेवकूफ बन गए. हर गमछा टांगवाने और लाठी में तेल पिलाकर बंटवाने से कुछ नहीं होगा. एनडीए में सब ठीक 48 घंटे के अंदर होगी घोषणा.
2
comment0
Report
AKAjay Kashyap
Oct 09, 2025 09:22:32
0
comment0
Report
WJWalmik Joshi
Oct 09, 2025 09:20:26
Jalgaon, Maharashtra:जळगाव ब्रेक मंत्री गिरीश महाजन ऑन सामना सरकार टीका सामनाकडून वेगळी अपेक्षा आम्हाला नाहीये.. त्यांच्याकडून कुठलीही वेगळी अपेक्षा नाहीये सगळ्या स्तरावरून पॅकेजचे स्वागत झालं शेतकरी संघटनांकडून स्वागत झाले.. अपेक्षेपेक्षा चांगले पॅकेज आमच्या सरकारने दिलेला आहे स्वतः सरकार मध्ये असताना काहीच करायचं नाही काहीच बोंब पाळायचे नाही यांच्याकडून काय अपेक्षा करणार सामना पेपर कोणी वाचत नाही आणि सकाळचा भोंगा देखील कोणी आता ऐकत नाही सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी निश्चित खंबीरपणे उभा आहे आणि असा आम्हाला देखील आनंद आहे. कोण किती मदत देणार आहे त्याची चिंता सामना आणि उबाठा ने करू नये, नसता खटाटोप त्यांनी करू नये कर्जमुक्तीची वेळ उद्या त्याबाबत देखील सरकार योग्य निर्णय घेईल पण आताच्या परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पाठीशी उभ रहाणे गरजेचे आहे.. ऑन गुंड घायवळ शस्त्र परवाना मला याबद्दल काही कल्पना नाही. या संदर्भातली काय नेमकी माहिती आहे माहिती घेतल्यावर बोलतो.. ऑन महाराष्ट्र सर्वात भ्रष्टाचारी राज्य , नॅशनल क्राईम रेकॉर्डचा अहवाल सरकार भ्रष्टाचारांवर कारवाई करता आहे तरीही बाब उलट चांगली आहे ना यात वाईट काय आहे.. ज्या ज्या ठिकाणी भ्रष्टाचार वाढलेला आहे त्यांना अटक झाली पाहिजे त्या ठिकाणी कारवाई झाली पाहजे. भ्रष्टाचारा सारख्या उद्योग जे करत असतील त्यांना जेलमध्ये टाका त्यांना पकडा अटक करा हे मुख्यमंत्र्यांचे धोरण आहे.. आकडे वाढले म्हणून भ्रष्टाचारी राज्य असे होत नाही.. कारवाईची होत आहे ते कशा पद्धतीने होत आहे हे सुद्धा पण महत्त्वाचा आहे. ऑन नाशिक मध्ये गुन्हेगारी वाढली नाशिक मध्ये देखील गुन्हेगारी वाढली आहे, खुनाचे प्रकार वाढलेले आहेत.. यासंदर्भात गेल्यास आठवड्यामध्ये मुख्यमंत्री हे पोलीस महासंचालक यांच्याशी बोललेले आहेत. कडक अशा कारवाईच्या सूचना त्यांनी दिलेल्या आहेत पुढच्या काळात कुंभमेळा असल्याने कायदा व सुव्यवस्थेत जोपासली पाहिजे.. त्या दृष्टीने कारवाई आता सुरू झालेली आहे.. नाशिक मध्ये आरोपींची धरपकड आणि अधिकाऱ्यांच्या बदल्या या सुद्धा होत असल्याचा आपण पाहत आहोत.. ऑन निलेश घायवळ हे राम शिंदे यांचे निकटवर्तीय, रोहित पवार यांचा आरोप सगळ्यांचे फोटो हे सगळे बरोबर असतात.पवार कुटुंबाबरोचदेखील त्यांच्या फोटो सापडतील लोक हे कुठून कुठून येतात, आणि फोटो काढतात..जवळचे दूरचे असा विषय नसतो. घायवळ यांच्यावर निश्चितच कारवाई ही झालेली आहे..कडक कारवाई होते आहे, मुख्यमंत्री गृहमंत्री देखील आहेत त्यांनी याबाबत कडक कारवाईच्या सूचना दिलेल्या आहेत. अशा लोकांवर आळा घालण्याचं काम गृहमंत्री करतील.. ऑन लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला वारंवार सहा महिन्यातून हा विषय येतो, याचा वळता केला त्याचा वळता केला.. मला वाटतं काही विभागामध्ये पैसे शिल्लक असतील..तर ते वळते केले असतील. आणि ऍडजेस्टमेंट असते तशी पुन्हा ते परत दिले जातील. ऑन दिवाळी आली तरी लाडक्या बहिणींना हप्ता मिळालेला नाही दिवाळीमध्ये सगळ्यांना मिळतील. सगळ्यांना हप्ता मिळेल.. दिवाळीमध्ये कोणीही राहणार नाही. शेतकरी जे आहेत त्यांची देखील आम्ही प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. शेतकऱ्यांना जे पैसे द्यायचे आहेत ते दिवाळीच्या पूर्वीच त्यांच्या खात्यामध्ये जातील.. लाडक्या बहिणीच्या खात्यात देखील त्यांची जी मदत आहे ती दिवाळीपूर्वीच जाईल ऑन नाशिक जिल्हाधिकारी आपल्या मर्जीतले discusión अधिकारी अधिकारी असतात. मग आता जळगावला जे जिल्हाधिकारी आले ते माझ्या मर्जीतले नाही असं म्हणायचं आहे का? अडीच वर्षे झाली होती कुंभमेळा आहे त्यांच्या कार्यकाळ संपलेला होता त्यामुळे त्यांची त्या ठिकाणी बदली झालेली आहे.. ऑन नाशिक पालकमंत्री दिवाळीपूर्वी जाहीर होईल का नाही.बाकी सगळं होईल.. शेतकऱ्यांना मदत होईल लाडक्या बहिणींना मदत होईल मात्र पालकमंत्री पदाबाबत सांगता येत नाही असं विधान मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकच्या पालकमंत्री पदावरून केला आहे बाईट _मंत्री गिरीश महाजन
0
comment0
Report
AKAjay Kashyap
Oct 09, 2025 09:20:01
Bareilly, Uttar Pradesh:उत्तराखंड के मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी की बात पर आल इंडिया मुस्लिम जमात के राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना शाहबुद्दीन ने अपना समर्थन देते हुए कहा कि उत्तराखंड के मुख्यमंत्री ने जो भी नसीहत दी है वह एकदम सही है उन्होंने कहा कि आई लव मोहम्मद तख्ती लेकर सड़कों पर उतरना यह शरीयत के खिलाफ है मौलाना शहाबुद्दीन ने कहा कि अगर मोहम्मद के प्रति आपका लगाव है आपकी मोहब्बत है तो उसको अपने दिल और दिमाग में रखिए सड़कों पर तख्ती लेकर निकलना बेहद गलत है साथ ही मौलाना शहाबुद्दीन ने कहा कि सड़कों पर पट्टी लेकर निकलने से कई जिलों में विवाद की नौबत आ गई लिहाजा उन्होंने युवाओं को नसीहत दी है कि अगर आपको मोहब्बत से मोहम्मद से लगाव है तो अपने दिल से खुशी का इजहार कीजिए ना की पोस्ट और बैनर लगाकर सड़कों पर उतरे मौलाना शाहबुद्दीन बरेलवी, अध्यक्ष, आल इंडियन मुस्लिम जमात
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Oct 09, 2025 09:19:43
Chendhare, Alibag, Maharashtra:पूरग्रस्तांसाठीच्या पॅकेज वरून बच्चू कडू यांची सरकारवर टीका ...... सरकारची बनवाबनवी, जाहीर केलेले आकडे फसवे ....... अँकर - पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिलेलं पॅकेज म्हणजे सरकारची बनवाबनवी असल्याची टीका प्रकारचे बच्चू कडू यांनी केली आहे. सरकारने आकडा ३१ हजार कोटींचा सांगितला त्यातील १० हजार कोटी पायाभूत सुविधांचे आहेत तर ५ हजार कोटी विम्याचे म्हणजे शेतकऱ्यांच्या हक्काचे आहेत म्हणजे सरकारने जाहीर केलेले आकडे फसवे असल्याचा आरोप बच्चू कडू यांनी केलाय. अन्य राज्यातील सरकारने भावांतर योजना सुरू केली. हमी भाव आणि बाजार भावातील फरकाची रक्कम दिली. नुकसान झालेलं नसताना तिथं एकरी ५ हजार दिले जातात इथं नुकसान होऊनही एकरी ४ हजार दिले. श्रीमत राष्ट्र अशी ओळख असलेल्या महाराष्ट्राकडे शेतकरी , मच्छीमार यांना देण्यासाठी पैसे नाहीत हे खूप वाईट असल्याचं कडू म्हणाले. बाईट - बच्चू कडू, प्रहार जनशक्ती
3
comment0
Report
SKSundram Kumar
Oct 09, 2025 09:18:38
Patna, Bihar:दिल्ली-नित्यानंद राय आधे घंटे चिराग के आवास पर रूकने के बाद निकले...नित्यानंद राय ने कहा चिराग नाराज नही है,चिराग पासवान से नही हुई मुलाकात इसको लेकर के बिहार कांग्रेस के प्रवक्ता राजेश राठौड़ ने कहा कि भाजपा अपने दोनों दलित नेताओं को हास्य पर ला कर के रख दिया है. चिराग पासवान हो या जीतन राम मांझी हो इनका मात्र एक उद्देश्य रहता है चिराग पासवान जी को नेस्तनाबूत बूत करें. पिछली बार पार्टी को खंड-खंड काट करके बर्बाद कर दिया था दूसरा इस बार जीतन राम मांझी जी को भी दौरा रहे हैं. भाजपा का एकमात्र उद्देश्य है कि दलित समार्थित पार्टी नेस्तनाबूत हो और खंडित हो. बाइट : राजेश राठौड़, प्रवक्ता, बिहार कांग्रेस जनता दल यूनाइटेड के प्रवक्ता अरविंद निषाद ने कहा कि यह मीडिया में सुर्खियां बनी हुई है लेकिन हमारे गठबंधन में संवाद से ही सारे समस्याओं का समाधान होता है. एनडीए में शामिल सभी दलों के नेता आपस में मिलते हैं बात करते हैं और अंतिम प्रोन्नति पर पहुंचते हैं. अभी एनडीए मे सभी गठबंधन में शामिल दलों के नेताओं के साथ मशवरा चल रहा है और अंतिम निर्णय पर पहुंचने के उपरांत एनडीय में शामिल सभी दलों को कितने कितने सित अलॉट हुई है वह सार्वजनिक कर दिया जाएगा. बाइट : अरविंद निषाद, प्रवक्ता, जनता दल यूनाइटेड राष्ट्रीय जनता दल के प्रवक्ता अरुण यादव ने कहा कि एनडीए के अंदर सीट बंटवारे को लेकर जिस तरीके से घमासान मचा है.जुतम पैजाड़ की स्थिति उत्पन्न हुई है इससे साफ जाहीर होता है की इन लोगों के दालों का जो गठबंधन दिखावटी बनावटी सजावटी दिखता है लेकिन दिलों का गठबंधन नहीं है. यह लोग कभी राजहित में राजनीत कर ही नहीं सकते. हमारे नेता तेजस्वी जी इस बात को लगातार कहते आ रहे हैं इसीलिए बिहार की जनता ने इस बार ठाना है कि एनडीए को सबक सिखाना है और महागठबंधन को तेजस्वी यादव के नेतृत्व में लाना है. बाइट : अरुण यादव, प्रवक्ता, राष्ट्रीय जनता दल बिहार बीजेपी के प्रवक्ता प्रभाकर मिश्रा ने कहा कि एनडीए चट्टान की तरह एकजुट और मजबूत है न कोई असंतोष है ना कहीं दरार है. चिराग पासवान जी एनडीए के सम्मानित नेता है वह नाराज नहीं है. जब सम्मान विचारधारा के कुछ लोग एक साथ चुनाव मैदान में उतरते हैं तो स्वाभाविक रूप से उनकी मांग और आकांक्षय होती है. चिराग पासवान जी की भी कुछ आकांक्षाएं हैं जिस पर विचार किया जा रहा है लेकिन कहीं कोई मनभेद और मतभेद नहीं है. सभी की आकांक्षाओं को देखते हुए शीघ्र ही सम्मानजनक तरीके से सीटों के बंटवारा का घोषणा कर दी जाएगी.
0
comment0
Report
Advertisement
Back to top