Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik423401

नाशिकच्या शेतकऱ्यांचे नुकसान: पाटबंधारे विभागाची आडमुठेपणाची भूमिका?

SKSudarshan Khillare
Jul 09, 2025 03:32:25
Yeola, Maharashtra
अँकर :- नाशिकच्या निफाड तालुक्यातील मात्र येवला लासलगाव मतदार संघात असलेल्या कोळगाव, रुई,देवगाव खेडले झुंगे, वाकद या गावातील तब्बल चार ते साडेचार हजार हेक्टर जमीन नांदूर मधमेश्वर धरणाचा डावा कालवा व एक्सप्रेस कालव्याच्या गळतीमुळे नापीक झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असून शेतकऱ्यांनी वारंवार पाटबंधारे विभाग दाद मागून सुद्धा पाटबंधारे विभाग आडमुठेपणाची भूमिका घेत आहे त्यामुळे या शेतकऱ्यांना लवकरात लवकर न्याय द्यावा अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा प्रदेश उपाध्यक्ष माणिकराव शिंदे यांनी येवल्यात बोलताना दिला आहे. बाईट :- माणिकराव शिंदे प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी शरद पवार गट
14
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top