Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Akola444002

अकोला जिल्ह्यातील गावकऱ्यांना मरणानंतरही नर्क यातना सहन कराव्या लागतात!

JJJAYESH JAGAD
Jul 09, 2025 08:10:20
Akola, Maharashtra
5 फाईल्स आहेत..AVB Anchor : अकोला जिल्ह्यातील हिरपूर येथील गावकऱ्यांना मरणानंतरही नर्क यातना सहन कराव्या लागत आहेय..गावातील एका तरुणाचा अकस्मात निधन झाला...पावसाची सतत रिपरिप चालू असल्यामुळे अंत्यसंस्कारा करता नातेवाईकाची प्रचंड तारांबळ उडाली..गावातील शेवटचा थांबा स्मशानभूमी सुद्धा दुर्दशेला पोहचलेली आहेय.. या गावात पावसाळा आला की मृत व्यक्तीची अंत्ययात्रा नाल्यातून नेण्याची वेळ गावकऱ्यांवर येते. डोळ्यावर पाणी, पायाखालून चिखल, आणि चितेसाठी ओलसर लाकडं, मृतदेहाची अखेरची यात्रा अपमानास्पद बनलेली आहेय..स्मशानभूमीकडे जाणाऱ्या नाल्यात पावसाचे पाणी भरते, त्यामुळे संपूर्ण परिसर दलदल बनतो,पुलाची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामपंचायत व लोकप्रतिनिधींना करण्यात आली आहे मात्र आजवर कोणतीच हालचाल नाहीय.. त्याचबरोबर स्मशानभूमीत एकही व्यवस्थित शेड नाहीय..जेव्हा कोणाच्या घरी दुःख कोसळतं, तेव्हा त्यांना आधार हवा असतो. पण या गावात, मरणाच्या क्षणी सुद्धा प्रशासन दुर्लक्ष करतंय, ही गोष्ट फक्त दुःखद नाही तर अमानुष आहेय... Byte : विनोद राजगुरे , ग्रामस्थ हिरपूर
14
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top