Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

यवतमाळ - पुसद मध्ये जन्माष्टमीनिमित्त टाळमृदुंगाच्या गजरात शोभायात्रा.

Aug 26, 2024 16:56:16
Yavatmal, Maharashtra

जन्माष्टमीनिमित्त यवतमाळच्या पुसद शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. डीजेला फाटा देत पारंपारिक पद्धतीने सलग 11 वर्षांपासून या आदर्शवत मिरवणुकीचे आयोजन करण्यात येत आहे. या मिरवणुकीत टाळ व मृदुंगाच्या तालावर गोपाल कृष्ण भगवान की जय असा एकच जयघोष करण्यात आला. या मिरवणुकीत बाल गोपाल वयोवृद्ध नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रीकृष्ण जन्मोत्सव समिती पुसद तर्फे मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते.

1
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Nov 22, 2025 12:49:01
Ambernath, Maharashtra:निवडणूक प्रचाराने घेतला, चौघांचा बळी? 'अंबरनाथ मधल्या अपघाताला उमेदवाराची घाई कारणीभूत' काँग्रेसचा शिवसेना उमेदवार चौबेंवर आरोप Amb accident प्रचार सभेतील चौबे यांचा फोटो आहे अंबरनाथ मध्ये काल झालेल्या भीषण अपघाताला निवडणूक प्रचाराला जाण्याची घाईच जबाबदार असल्याचा आरोप काँग्रेसने केلाय. ज्या गाडीने चार वाहनांना उडवलं, त्या गाडीत शिवसेनेच्या उमेदवार किरण चोबे होत्या. त्यांच्या प्रचार सभेला तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेतील पांडे जी उपस्थित राहणार असल्यामुळेच चौबे त्यांचा चालक वेगाने गाडी चालवत होता असाही आरोप काँग्रेस शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांनी केलाय. अंबरनाथ रेल्वे उड्डाण पुलावर काल संध्याकाळच्या सुमारास एका भरधाव वाहनाने चार ते पाच गाड्यांना धडक दिली. या अपघातात चौबे यांच्या कारचालकासह चार जणांचा मृत्यू झालाय. मरण पावलेल्यांमध्ये पालिकेचे दोन कर्मचारी देखील आहेत. गंभीर बाब म्हणजे ज्या कारमुळे अपघात झाला त्या कारमध्ये शिवसेनेच्या उमेदवार किरण चौबे या होत्या. सभेला जाण्यासाठी त्या घाईत निघाल्या होत्या. अपघात झाल्यानंतर त्यांनी संवेदनशीलता दाखवून कार्यक्रम स्थळी जाणं टाळायला हवं होतं. मात्र तसं न करता त्या सभास्थळी गेल्या आणि प्रचाराचं भाषण केलं. हा अत्यंत असंवेदनशील प्रकार असून शिवसेनेसारख्या पक्षाकडून अशी कृती निश्चितच निंदनीय आहे असही प्रदीप पाटील यांनी म्हटलय.
196
comment0
Report
KJKunal Jamdade
Nov 22, 2025 12:16:20
Shirdi, Maharashtra:Anc - संगमनेर विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर नगरपालिका निवडणुकीत शहर विकास आघाडीची स्थापना करण्यात आली... पक्ष चिन्ह ऐवजी सिंह या निशाणीवर बाळासाहेब थोरात यांची संगमनेर सेवा समिती रिंगणात आहे... काँग्रेस मधून निलंबित असलेले नाशिक पदवीधर चे अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांच्या पत्नी मैथिली तांबे या निवडणूक रिंगणात आहे. आज संगमनेर शहरात संगमनेर सेवा समिती या प्रचार कार्यालयाचा शुभारंभ करण्यात आला.. काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन केल्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी मागील 40 वर्षाच्या विकासाचा पाढा वाचत विरोधकांवर टीका केली... *काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात साउंड बाईट पॉइंटर* संगमनेर तालुका म्हणून चर्चा करायला हवी.. तालुक्यातील सहकारामुळे शहरात विकास झाला.. आपण काम करताना विरोधकांना देखील शिक्षण संस्थानची परवानगी मिळून दिली.. (थोरात्बभाषण करताना कचरा घंटागाडी त्याभागात पोहचली) हा कार्यक्रम दुर्गा ताईंनी सुरू केला.. आता यात गोंधळ सुरू झालाय.. जीव घालून काम केल्यामुळे प्रशासक असताना देखील कचरा नियोजन काम व्यवस्थित सुरू होते.. शिर्डीचे विमानतळ देखील जवळ आले ते माझ्यामुळे.. आपण अनेक रस्ते केले मात्र अजूनही नगर मनमाड रस्ता दुरुस्त होत नाही... ज्यााला अंग मोकळे करून घ्यायचं त्यांनी तिकडून एकदाच जा.. तो रोड का नाही होत हे तुम्ही तपासा.. ( नाव न घेता विखेंवर टीका) पुणे नाशिक रेल्वे साठी मी प्रयत्न केले.. समनापूर येथे स्टेशन देखील ठरलं.. जमीनही संपादित केली... कुठ गेले ते ? विचारलं का कोणाला तुम्ही.. प्रचाराला येणाऱ्यांना विचारा रेल्वेचे काय झालं ? आपण पाण्याची व्यवस्था केली अनेक कामे केली.. मात्र गेल्या वर्षभरात शांतता सुव्यवस्थेची परिस्थिती काय असा प्रश्न निर्माण झालाय..
74
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Nov 22, 2025 12:00:29
Chendhare, Alibag, Maharashtra:स्‍लग – सिंधुदुर्गमधील वाटचाल नारायण राणे यांच्‍याशी चर्चेअंतीच ........ मंत्री उदय सामंत यांचे स्‍पष्‍टकरण .......... आम्‍ही शेवटच्‍या क्षणापर्यंत वाट पाहिली .......... अँकर - सिंधुदुर्ग जिल्‍हयात नारायण राणे यांच्‍याशी चर्चा करूनच निर्णय घ्‍या असे स्‍पष्‍ट आदेश एकनाथ शिंदे यांनी दिले होते. त्‍यांच्‍याशी चर्चा करूनच आम्‍ही पुढची वाटचाल केल्‍याचे उदय सामंत यांनी स्‍पष्‍ट केले. सिंधुदुर्गात नगरपालिका निवडणूकीत भाजप शिवसेनची युती झाली नाही त्‍यावर ते बोलत होते. महायुती व्‍हावी अशी नारायण राणे यांची भूमिका होती. मी, केसरकर आणि निलेश राणे तिघांनीही नारायण राणे यांच्‍याशी चर्चा केली. त्‍यासाठी आम्‍ही शेवटपर्यंत थांबलो होतो. शेवटी नारायण राणे यांनी सांगितल्‍यानुसारच आम्‍ही पुढे गेलो. सावंतवाडी कुडाळ आणि मालवणमध्‍ये आम्‍ही स्‍वबळावर लढत असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. बाईट – उदय सामंत, उद्योग मंत्री
202
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Nov 22, 2025 11:51:45
Chendhare, Alibag, Maharashtra:स्‍लग – जिथं आमच्‍या सोबत कुणी नाही तिथं जनतेशी कमिटमेंट ....... उदय सामंत यांचं स्‍पष्‍टीकरण ........ जिथं हेवेदावे आहेत तेथे राष्‍ट्रवादी सोबत नाही ......... सामंत यांची कबुली अँकर – रायगड जिल्‍ह्यात अनेक नगरपालिकांमध्‍ये शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी सोबत आहोत. जिथं वैयक्तिक हेवेदावे आहेत तेथे राष्‍ट्रवादी कॉंग्रेस आमच्‍या सोबत आली नाही हे खरं असल्‍याची कबुली उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. पण जिथं युती झाली नाही किंवा आमचे स्‍वतंत्र उमेदवार आहेत तेथे आम्‍ही जिंकणार आहोत हे देखील सत्‍य आहे. जिथं जिथं ज्‍यांना आम्ही कमिटमेंट दिली आहे तेथे आम्ही त्‍यांचयासोबत आहोत मात्र जिथं आमच्‍याबरोबर कुणी नाही तेथे आमची जनतेशी कमिटमेंट असल्‍याचं सामंत म्‍हणाले. बाईट – उदय सामंत
149
comment0
Report
SKSudarshan Khillare
Nov 22, 2025 11:51:00
Yeola, Maharashtra:येवला – शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अधिकृत उमेदवार रुपेश लक्ष्मण दराडे यांच्या प्रचार शुभारंभ कार्यक्रमास शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आज येवल्यात उपस्थिती दर्शवली. निवडणुकीच्या तोंडावर सुरू झालेल्या या प्रचारमोहीमेमुळे येवला पुन्हा एकदा राज्यभराच्या राजकीय चर्चेचे केंद्रबिंदू ठरत आहे. राज्यात सत्तेवर असलेले शिवसेना शिंदे गट व भाजप हे येवल्यात एकत्र न लढता एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून राजेंद्र लोणारी निवडणूक रिंगणात आहेत. या त्रिकोणी लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले आहे. या संदर्भात मंत्री दादा भुसे यांच्याशी आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी
122
comment0
Report
SGSagar Gaikwad
Nov 22, 2025 11:20:14
Nashik, Maharashtra:जिल्हा सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष परवेश कोकणी यांच्यासह दोन जणांविरुद्ध मुंबई नाका पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल नाशिक जिल्हा सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष परवेश कोकणी यांच्यासह दोन जणांविरुद्ध मुंबई नाका पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.... 2016 साली माजी अध्यक्ष परवेश कोकणी, बँक अधिकारी भास्कर शंकर बोराडे, स्वीय सहाय्यक मोबीन सलीम मिर्झा यांनी जिल्हा बँकेत कायमस्वरूपी नोकरी लावून देण्याचे आमिष आशिष केशव बनकर यांना दिले होते.... याकरता बनकर यांनी वेळोवेळी 15 लाख रुपये दिलेत.... नोकरीबाबत विचारणा केली असता टाळाटाळ करण्यात आली.... दरम्यान बनकर यांना नियुक्तीपत्र देण्यात आलं मात्र ते बनावट असल्याचा आरोप बनकर यांनी केलाय.... नेहमी चर्चेत असलेली जिल्हा बँक माझे अध्यक्षाने केलेल्या फसवणुकीमुळे पुन्हा चर्चेत आलीय....
110
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Nov 22, 2025 10:55:18
Chendhare, Alibag, Maharashtra:रत्नागिरीत जिल्‍ह्यात आमचे हेवेदावे नाहीत तरीही राष्‍ट्रवादी कॉंग्रेसने शिवसेनेच्‍या विरोधात स्‍वतंत्र उमेदवार दिलेत पण आम्‍ही आकांडतांडव करत नाही अशा शब्‍दात मंत्री उदय सामंत यांनी रायगड जिल्‍ह्यातील शिवसेना आमदारांना कानपिचक्‍या दिल्या. ते अलिबाग इथं पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्‍यांच्‍याशेजारी आमदार महेंद्र दळवी बसले होते. रायगड जिल्‍हयात राष्‍ट्रवादी कॉंग्रेसने भाजपशी युती करून शिवसेनेला एकाकी पाडल्‍याची तक्रार शिवसेनेचे मंत्री आमदार करीत .आहेत रायगड जिल्‍हयातील मंत्री आमदारांबरोबर हेवेदावे असल्‍याने राष्‍ट्रवादी कॉंग्रेसने शिवसेना उमेदवारांविरोधात उमेदवार उभे केले हे समजू शकतो पण राष्‍ट्रवादी कॉंग्रेसने रत्‍नागिरीमध्‍ये देखील स्‍वतंत्र उमेदवार दिले आहेत मग माझ्याबरोबर कुणाचे हेवेदावे आहेत असा सवाल उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलाय. रत्‍नागिरीत राष्‍ट्रवादीचे उमेदवार काय ताकदीचे आहेत हे जनता ठरवणार आहे त्‍यामुळे आम्‍ही आकांडतांडव करत नाही, असं उदय सामंत म्‍हणाले. राष्‍ट्रवादी कॉंग्रेसच्‍या उमेदवारांनी त्‍यांनी शुभेच्‍छाही दिल्‍या.
97
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Nov 22, 2025 10:48:20
104
comment0
Report
PNPratap Naik1
Nov 22, 2025 10:45:17
Kolhapur, Maharashtra:झोपलेल्या राजकीय पक्षांना निवडणुका जिंकता येत नाहीत असं म्हणत जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केलीय... गुलाम नबी आझाद आज कोल्हापुरात माध्यमांशी बोलत होते... बिहार मधील निवडणुका जिंकल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगाल जिंकण्याच्या तयारीची घोषणा केली... मात्र इतर पक्ष निवडणुका जाहीर झाल्या तरी त्या त्या राज्यामध्ये जात नाहीत... अशा कार्य पद्धतीने निवडणुका जिंकता येत नाहीत म्हणत आझाद यांनी राहुल गांधी यांना टोला लगावला... शिवाय गेल्या वर्षभरापासून वोटचोरी म्हणणारे देखील या निवडणुकीत देखील पराभूत झाले... ईव्हीएम बाबत शंका उपस्थित केली जाते मात्र आतापर्यंत कोणीही ते सिद्ध केले नाही... जो पक्ष पराभूत होतो तो अशा पद्धतीने शंका घेत असतो... पहेलगाम हल्ल्यामुळे जम्मू आणि काश्मीरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले... मात्र मी पर्यटकांना आवाहन करतो भारतात पुन्हा अशा पद्धतीचा हल्ला होणार नाही...त्यामुळे तुम्ही जम्मू आणि काश्मीरच्या Tourism on येऊ शकता...
147
comment0
Report
GMGANESH MOHALE
Nov 22, 2025 10:31:40
Washim, Maharashtra:अँकर:वाशिम जिल्ह्यात रब्बी हंगामातील पिकांना युरिया खताची तातडीची आवश्यकता असताना युरियाचा तुटवडा निर्माण झाला आहे. या तुटवड्यामुळे मालेगाव शहरातील विविध खत विक्री केंद्रांवर शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून शेतकऱ्यांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसत आहेत. दुकानदारांकडून जाणूनबुजून कृत्रिम तुटवडा निर्माण केला जात आहे,ज्यामुळे त्यांना खते मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. परिस्थिती गंभीर होत असल्याने शेतकऱ्यांनी कृषी विभागाने लक्ष देऊन पोलिसांच्या उपस्थितीत आणि निगराणीखाली युरिया खताचे वाटप करण्यात यावे,अशी मागणी केली आहे जातंय.
162
comment0
Report
AKAMAR KANE
Nov 22, 2025 10:31:16
Nagpur, Maharashtra:नागपूर RSS अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनिल आंबेकर नागपुर में ऑरेंज सिटी लिटरेचर फेस्टिवल के उद्घाटन के अवसर पर उनके हस्ते उदघाटन. हमारे इतिहास के पुस्तकों में हमें सिखाया गया था; अब पुस्तिका बदल रही है। मुझे खुशी है कि NCRT के प्रारंभ की ओर है, और नौवीं, दसवीं, ग्यारहवीं, बारहवीं की किताबें अगले साल लागू हो चुकी हैं। मैंने जितनी किताबें देखी, उनमें इतिहास में काफी अच्छा बदलाव हुआ है। मैं नहीं कहूँगा कि इसके आगे कुछ नहीं है; उसका परिष्कार है और इसमें आगे बहुत कुछ लिखा जाएगा। लेकिन उसमें अब अकबर द ग्रेट नहीं है; उसमें टीपू सुलतान महान भी नहीं हैं। बहुत सारे बदलाव हो चुके हैं؛ इन्हे किताबों से निकाला नहीं गया है, क्योंकि उनके क्रूरकर्म को भी दिखाना जरूरी है ताकि नई पीढ़ी को पता चले किन लोगों से हम पीड़ित हुए और किन से मुक्त होना है। कुछ लोग कहते हैं बोलों मत, लेकिन ऐसा नहीं होगा; बोलना ही पड़ेगा।
188
comment0
Report
Advertisement
Back to top