445001
यवतमाळ - पुसद मध्ये जन्माष्टमीनिमित्त टाळमृदुंगाच्या गजरात शोभायात्रा.
Yavatmal, Maharashtra:जन्माष्टमीनिमित्त यवतमाळच्या पुसद शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. डीजेला फाटा देत पारंपारिक पद्धतीने सलग 11 वर्षांपासून या आदर्शवत मिरवणुकीचे आयोजन करण्यात येत आहे. या मिरवणुकीत टाळ व मृदुंगाच्या तालावर गोपाल कृष्ण भगवान की जय असा एकच जयघोष करण्यात आला. या मिरवणुकीत बाल गोपाल वयोवृद्ध नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रीकृष्ण जन्मोत्सव समिती पुसद तर्फे मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
ओबीसी स्वतंत्र जनगणना को लेकर महाराष्ट्र में तेज आंदोलन, सरकार पर दबाव
Nagpur, Maharashtra:नागपूर - विजय वडेट्टीवार, काँग्रेस नेते - On जनगणना ओबीसी कॉलम नाही - ओबीसीचा जनगणनेमध्ये कॉलम नाही, पहिली फेरी संपत आली आणि हे सांगताहेत की आम्ही सेकंड फेजमध्ये ओबीसीच्या कॉलमचा समावेश करू, हे आताची चाचणी आहे आणि हे पुढे ओबीसीचा कॉलम ठेवणार नाही, मोदी सरकार आणि ओबीसीची संख्या किती आहे हे देशात माहीत होणार नाही आणि ओबीसीच्या हक्काचा जे काही मिळाला पाहिजे ते मिळणार नाही - स्वतंत्र कॉलम का ठेवला नाही? आज महाराष्ट्रात या संदर्भात किंवा देशात ओबीसीच्या स्वतंत्र जनगणनेची मागणी आता प्रचंड जोर धरू लागलेली आहे, एकट्या भंडारा जिल्ह्यात या जनगणनेवर मोठ्या प्रमाणात बहिष्कार टाकले जात आहेत, माझ्या मतदारसंघातही मोठ्या प्रमाणात बहिष्कार आहे - आमचे मागणे तेच आहे की आज 14 तारखेला आहे जनगणना संपत आहे पण महाराष्ट्र आणि देशभर आम्ही आंदोलन करण्याची तयारी सुरू केली आहे - पुढच्या स्टेजमध्ये हा कॉलम ठेवला नाही तर अजिबात सहकार्य करायचा नाही असा निर्णय केला आहे, या संदर्भात २० तारखेला महाराष्ट्रव्यापी ओबीसीची बैठक आम्ही आयोजित केली आहे आणि यामध्ये जो निर्णय आम्ही करू महाराष्ट्रातील सगळे ओबीसी नेते मिळून आणि मग या सरकारला दाखव की तुम्ही ओबीसींचे मत घेता - मग तुम्ही आमच्या पक्षाचा डीएनए ओबीसी आहे असं मुख्यमंत्री म्हणाले मग ओबीसींची स्वतंत्र जनगणना का करत नाही तो स्वतंत्र पालन का ठेवत नाही याचे उत्तर या सरकारला द्यावा लागेल आणि हे आंदोलन हे आंदोलन सरकारला झेंपणार नाही - मोदी सरकारला आमचा निर्वानीचा इशारा की बोलल्याप्रमाणे तुमच्या स्वतंत्र कॉलम स्वतंत्र जनगणना करावी, आमचा विश्वासघात केला याचे उत्तर या सरकारला द्यावा लागेल - का नाही म्हणजे ओबीसींना स्वतंत्र जनगणना यांना करायचे नाही, याचं कारण काय आहे, आमचं मत एवढेच आहे की तुम्ही आम्हाला आमच्या लोकसंख्येप्रमाणे बजेटमध्ये, स्कॉलरशिपमध्ये, सवलतीमध्ये आमचा वाटा मिळावा त्यासाठी जिस्की जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी हे आमची भूमिका आहे - सरकार गुन्हे दाखल करू शकत नाही, आम्ही सरकारशी बांधील नाही, आमचा कॉलम द्या सहकार्य करायला तयार आहोत, कसे गुन्हे दाखल करतात तर बघतो, आम्ही जेलभरो आंदोलन करून त्याची तयारी केली आहे On मोदी पंतप्रधान 12 वर्ष - नेहरूजींच्या कार्यकाळाची बरोबरी करतो पण नेहरुंची बरोबरी होणार नाही, नेहरुंच्या कार्यकाळात देश स्वातंत्र्य झाला, आज देशाची परिस्थिती पाहिली आहे देश कसा संकटात आहे कशा पद्धतीने जनता हैराण आहे, बारा वर्षे पूर्ण झाले पण देशाचे बारा वाजले हे लोकांच्या लक्षात आले आहे On राष्ट्रवादी अर्थ खाते - तो त्यांच्या प्रश्न आहे, कोणी कोणते खाते घ्यावे-द्यावे,कोणी खावं कोणी किती ठेवावं On विकास ठाकरे मार्मिक - या ज्या काही चर्चा होतात त्या तत्वहीन चर्चा असतात,त्यामुळे कोणी काय छापले,त्याला काही अर्थ नसतो, विकास ठाकरे यांनी शहर सांभाळले आहे,या चर्चेवर काही अर्थ नाही *On ऑपरेशन ब्लु स्टार गिरीश महाजन* - कोण काय म्हणतात,त्यावेळी जी देशातील परिस्थिती होती इंदिरा गांधींच्या कार्यकाळात, तो निर्णय झाला नसता तर कदाचित भारताचे दोन तुकडे बघायला मिळाले असते, हा अखंड भारत दिसला नसता,ज्यांना काही अभ्यास नाही,ज्यांना काही माहिती नाही ते आशा पद्धतीने बोलतात,पण त्यावेळी स्वतःच्या जीवाची पर्वा न करा,ओप्रेशन थोड्या मोठ्या प्रमाणात झाला,पण जी तयारी त्यावेळी झाली होती ती पाहता त्या कारवाईची आवश्यकता होती,आता शरीराचा दर्जा कोणाला द्यावा आणि कुणाला नाही,या देशात आणीबाणीच्या काळात सरकार विरोधी भूमिका स्वीकारल्याने त्यांना पेन्शन मिळतच आहे ना,त्यामुळे कोणाला काय द्यावे हे स्वरकरच्या मानसिकतेवर ठरते* On उज्वला सबसिडी - आता 9 वरून चारवर आले आहे,नंतर दोनवर आणून मग शून्यावर आणतील, काँग्रेसने चूल बंद करून गॅस कडे नेले आता भाजप गॅस बंद करून पुन्हा चुलीकडे नेतील0
0
Report
अधिक मास में आमों की मांग बढ़ी, बाजारों में खरीदारी तेज
Yeola, Maharashtra:सध्या सुरू असलेल्या अधिक मासाच्या पार्श्वभूमीवर बाजारात आंब्यांना मोठी मागणी वाढलेली पाहायला मिळत आहे. तब्बल तीन वर्षांनंतर आलेल्या अधिक मासात जावयांना धोंडा खाऊ घालण्याची परंपरा साजरी केली जात असून, अनेक कुटुंबांकडून आमरस-पोळीच्या जेवणाचे नियोजन केले जात आहे. यामुळे आंब्यांच्या खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये ग्राहकांची गर्दी वाढली असून विक्रेत्यांकडेही चांगली उलाढाल होताना दिसत आहे. अधिक मासाच्या निमित्ताने आंब्यांचा गोडवा आणि पारंपरिक संस्कृतीचा संगम अनुभवायला मिळत आहे.0
0
Report
विकास ठाकरे का मानहानि दावा: मुख्यमंत्री से जुड़ी खबर पर पांच करोड़ का नोटिस
Nagpur, Maharashtra:नागपुर बाइट - विकास ठाकरे, काँग्रेस द्वारा विरोध जता गया। अंकर - काँग्रेस के विधायक तथा माजी नगराध्यक्ष विकास ठाकरे ने संघ के हिंदु स्मृति मंदिर परिसर के बाहर मुख्यमंत्री से मुलाकात बताई थी। इस मुलाकात पर अनुचित लेख प्रकाशित होने पर उन्होंने स्पष्ट किया कि वे आम आदमी की समस्या के लिए मुख्यमंत्री से मिलने गए थे। मुख्यमंत्री की यात्रा के बाद धोबी नगर अतिक्रमण रोकथाम संबंधी बैठक में घरों के मुद्दे हल हुए, जिसके कारण वे अब उनके खिलाफ पांच करोड़ रुपये के मानहानि दावे के नोटिस भेजने की तैयारी बता रहे हैं। दस्तावेज़ में कहा गया है कि लेख ने तथ्य गलत तरीके से प्रस्तुत किए। मेरा उद्देश्य लोगों के प्रश्नों के लिए विधानसभा में हक की लड़ाई है, न कि व्यक्तिगत इल्जाम। मैं आम आदमी की आवाज उठाने के लिए हर संभव कदम उठाऊंगा, और भविष्य में भी इसी प्रकार की कार्रवाई जारी रखूंगा।0
0
Report
Advertisement
शिर्डी में भेसळयुक्त पेढा प्रसाद की बिक्री, स्थानीय प्रशासन पर सवाल
Shirdi, Maharashtra:साईंच्या शिर्डीत हार प्रसादाच्या दुकानांवर भेसळयुक्त पेढ्यांची विक्री? हार फुलांच्या दुकानावर विकल्या जाणाऱ्या पेढा प्रसादावर पॅकेजिंग आणि अंतिम तारीखच नाही.. झी 24 तासच्या पडताळणीत धक्कादायक प्रकार समोर... दगडासारख्या पेढा प्रसादाची साईभक्तांना विक्री... शिर्डीत साईभक्तांना विकला जातोय बुरशीयुक्त पेढा.. साईभक्तांच्या आरोग्याशी खेळ.. शिर्डी नगरपालिकेसह AHILYANAGAR अन्न व औषध प्रशासनाचे दुर्लक्ष.. निकृष्ट दर्जाच्या पेढ्यांमुळे साईभक्तांमध्ये तीव्र नाराजी.. शिर्डीहून साई मंदिर परिसरातून आढावा घेत निकृष्ट पेढ्याच्या दर्जाबाबत ग्रामस्थांशी बातचीत के लिये आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी...0
0
Report
चंद्रपूर के घग्गुस में वर्धा नदी के डोह में 5 युवक डूबे, शहर में शोक
Chandrapur, Maharashtra:टायटल:---चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस शहरात वर्धा नदीच्या चांदुर शिवारातील डोहात बुडून 5 युवकांचा मृत्यू, घुग्गुस शहरावर शोककळा अँकर:-- चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस शहरात वर्धा नदीच्या चांदुर शिवारातील डोहात बुडून 5 युवकांचा मृत्यू झाल्याने घुग्गुस शहरावर शोककळा पसरली आहे. काल दुपारी इंदिरानगर घुग्गुस येथे राहणारे हे युवक पोहण्यासाठी गेले होते. मात्र ते परतले नाहीत. पोलीस,आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि ग्रामस्थांनी राबविलेल्या शोध अभियानात तन्मय पथाडे नामक युवकाचा मृतदेह गवसला आहे. सकाळपासून शोध अभियान तीव्र करण्यात आले आहे. 1. शिव भास्कर केलझरकर वय 19 2. तन्मय नवनाथ पथाडे वय १८ 3. सम्यक देवराव सोनटक्के वय १८ 4. संनी अशोक आस्मपेल्ली वय १९ 5. रोहित बाबाराव बोबडे वय १९ सर्व राहणार घुग्गुस अशी बुडालेल्या युवकांची नावे आहेत.0
0
Report
नवनीत राणा ने राज्यसभा के लिए NCP में प्रवेश अस्वीकार किया
Amravati, Maharashtra:सुनेत्रावहिनी अजितदादा पवार और पार्थदादा पवार यांनी मला राज्यसभेवर पाठवण्याबाबत इच्छा व्यक्त केली होती. मात्र राज्यसभेची उमेदवारी स्वीकारण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची अट मला मान्य नव्हती. नवनीत राणा यांची फेसबुक पोस्ट पुन्हा चर्चेत.0
0
Report
Advertisement
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर की आंतरिक दीवारों को नया निखार, भक्तों को पुरानी धरोहर अनुभव
Pandharpur, Maharashtra:श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर की आंतरिक दीवारों को नया निखार, भक्तों को पुरानी धरोहर अनुभव0
0
Report
वसई के सनसिटी में इंडिकेटर न दिखाने से हादसा, वृद्ध दंपति समेत दो युवक घायल
Vasai-Virar, Maharashtra:वसईच्या सनसिटी परिसरात भीषण अपघात! इंडिकेटर न देता स्कुटी आडवी आल्याने बाईकची जोरदार धडक अपघातात स्कुटी वरील वृद्ध दांपत्य गंभीर तर, बाईक स्वार किरकोळ जखमी ANC : वसईच्या सनसिटी परिसरात इंडिकेटर न देता अचानक स्कुटी आडवी घेतल्याने भीषण अपघात घडून वृद्ध दांपत्यासह दोन तरुण जखमी झाला. रात्रीच्या सुमारास घडलेल्या या अपघातात वृद्ध दांपत्याने कोणताही इशारा न देता रस्त्याच्या मध्यभागी स्कुटी वळवल्याने मागून येणाऱ्या मोटरसायकलची जोरदार धडक बसली. या धडकेत मोटरसायकल चालक अमित आस्वेकर आणि त्याचा मित्र किरकोळ जखमी झाले, तर वृद्ध दांपत्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, वाहन चालवताना इंडिकेटरचा वापर व वाहतूक नियमांचे पालन किती महत्त्वाचे आहे, याची जाणीव करून देणारी ही घटना असून पोलिसांकडून अपघाताचा पुढील तपास सुरू आहे.0
0
Report
हिंगोली: बैंक के पास पांच दिन के शिशु को अज्ञात ने फेंका; मां की तलाश
Hingoli, Maharashtra:हिंगोली में बैंक के पास पांच दिन के शिशु को अज्ञात ने फेंका; मां की तलाश0
0
Report
Advertisement
तूर दाम 8000 से घटकर 7500 रुपए क्विंटल; किसान चिंतित
Washim, Maharashtra:खरीप पेरणी हंगामाच्या तोंडावर वाशीम जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीच्या दरात घसरण झाली आहे. अवघ्या आठवडाभरात तूरचा भाव प्रतिक्विंटल ८ हजार २०० रुपयांवरून ७ हजार ५०० रुपयांपर्यंत खाली आला असून ७०० रुपयांची घट नोंदविण्यात आली आहे. खरिप पेरणीसाठी बियाणे, खते आणि मशागतीच्या खर्चाची जुळवाजुळव करण्यासाठी शेतकरी तूर विक्री करत आहेत. मात्र अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत आहे. वाढत्या उत्पादन खर्चामुळे आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांमध्ये तुरीच्या दर घसरणीमुळे चिंता व्यक्त केली जात असून तुरीला योग्य भाव मिळावा अशी मागणी होत आहे.0
0
Report
कोकण में मॉनसून सक्रिय, आज-कल येलो अलर्ट; किसानों के लिए सतर्कता जरूरी
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. कोकणात मान्सून सक्रिय.. आज आणि उद्या पावसाचा यलो अलर्ट.. वादळी वाऱ्यासह ढगांच्या गडगडात पावसाची शक्यता.. जिल्ह्यात मान्सून सक्रिय झाला असून जिल्ह्यातील काही भागात सकाळपासूनच पावसाच्या जोरदार सरी बरसतात.. खरंतर कालपासूनच मृग नक्षत्राला सुरुवात झालेली आहे.. मृगात शेतीयुक्त पावसाच्या सरी बरसात.. हवामान विभागाने आज आणि उद्या पावसाचा येलो अलर्ट जाहीर केला आहे.. या दोन दिवसात शेतकऱ्यांना, नागरिकाांना अधिक सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.. जिल्हात काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस बरसतोय.. त्यामुळे नक्कीच या वातावरणामुळे बळीराजा सुखावलाय..0
0
Report
बीड़ में तेज बारिश से गर्मी से राहत, किसानों में खुशी
Beed, Maharashtra:ANC - बीड जिल्ह्यातील काही भागांत काल सायंकाळी वार्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. आज देखील देखील जिल्ह्यात अनेक ठिकाणी दमदार पाऊस झाल्याने वातावरणात लक्षणीय बदल जाणवला. गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या तापमानामुळे नागरिक त्रस्त झाले होते. मात्र, सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या पावसामुळे उकाड्यापासून मोठा दिलासा मिळाला असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांमध्येही समाधानाचे वातावरण असून आगामी पावसाळ्यासाठी हा पाऊस सकारात्मक संकेत मानला जात आहे. दरम्यान जिल्ह्यात काही भागात पावसाच्या आगमनाची प्रतीक्षा कायम आहे.0
0
Report
Advertisement
सोलापुर में बदला मौसम, बादलों के कारण तापमान 4.3°C घटकर 33.7°C पहुँचा
Solapur, Maharashtra:सोलापूर - सोलापुरातील ढगाळ वातावरण - गारव्यामुळे तापमानात चार अंशांनी घट Temperature 33.7 अंशांवर पोहोचल्याने कडक उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळाला. यंदाच्या पावसाळ्याला सुरुवात झाली असून नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.0
0
Report
पिंपरी-चिंचवड़ में मानसून की प्रतीक्षा, ताप से लोग परेशान
Pimpri-Chinchwad, Maharashtra:जून महिना सुरू झाला असला तरी पिंपरी-चिंचवड आणि परिसरात अद्याप समाधानकारक पावसाची प्रतीक्षा कायम आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत असून शेतकरीही चिंतेत आहेत. हवामान विभागाने येत्या काही दिवसांत पावसासाठी पोषक वातावरण तयार होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. दरम्यान, पावसाळ्यापूर्वीच्या कामांना वेग देण्यासाठी महापालिका प्रशासनाने संबंधित विभागांना सूचना दिल्या आहेत. नालेसफाई, रस्त्यांची दुरुस्ती आणि आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यावर भर दिला जात आहे. सर्वांचे लक्ष आता मान्सूनच्या आगमनाकडे लागले आहे.0
0
Report
कराड में इंजीनियर की हत्या: पत्नी व प्रेमी समेत चार गिरफ्तार
Satara, Maharashtra:कराड, सातारा - ठाणे येथे जलसंधारण विभागात अभियंता म्हणून कार्यरत असलेल्या लक्ष्मण मंडले या कराड येथील अभियंत्याच्या खुनाचा उलगडा करण्यात कराड पोलिसांनायश आल आहे. अभियंत्याच्या पत्नी, मेव्हुण्यानंतर आता अल्टो गाडीखाली चिरडणाऱ्या दोन्ही कॉन्ट्रॅक्ट किलरना कराड पोलिसांनी अटक केली आहे. अभियंत्याची पत्नी सारिका मंडले हिने आपला 25 वर्षीय प्रियकर प्रथमेश थोरात याला तीन लाखाची सुपारी दिली होती. प्रियकराने आपला साथीदार आकाश होनसुरे यांच्या मदतीने अभियंता लक्ष्मण मंडले याला क्रूरपणे चिरडले. या खून प्रकरणात आतापर्यंत चौघांना अटक करण्यात आली असून कॉन्ट्रॅक्ट किलराना पत्नीने माहिती पुरवली होती.0
0
Report
Advertisement
