icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

CAMIT ने डीज़ल खरीद-आपूर्ति पर जारी नियमों से बना भ्रम, तत्काल स्पष्टीकरण की मांग

Nagpur, Maharashtra:नागपूर चेंबर ऑफ असोसिएशन्स ऑफ महाराष्ट्र इंडस्ट्री अँड ट्रेड (CAMIT) ने अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने जारी केलेल्या डिझेल खरेदी व पुरवठा संदर्भातील परिपत्रकाच्या संभाव्य परिणामांबाबत गंभीर चिंता व्यक्त केलीय. जमाखोरी, काळाबाजार आणि पेट्रोलियम पदार्थांच्या अनधिकृत वापरावर नियंत्रण आणण्यासाठी राज्य शासनाच्या प्रयत्नांचे CAMIT पूर्णपणे समर्थन केले असले तरी, सदर परिपत्रकाची सद्यःस्थितीतील अंमलबजावणी राज्यातील लाखो प्रामाणिक डिझेल ग्राहकांसाठी गोंधळ, अडचणी आणि अनावश्यक त्रास निर्माण करू शकते, अशी भीती CAMIT ने व्यक्त केली आहे. याबाबत, तातडीने आवश्यक स्पष्टीकरण जारी करण्यात आले नाही तर या परिपत्रकाचा परिणाम रुग्णालये, नर्सिंग होम्स, डायग्नोस्टिक सेंटर्स, गृहनिर्माण संस्था, निवासी संकुले, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, बँक्वेट हॉल्स, शैक्षणिक संस्था, किरकोळ दुकाने, व्यापारी प्रतिष्ठाने, लघु व मध्यम उद्योग, गोदामे, कोल्ड स्टोरेज, टेलीकॉम टॉवर्स, बँका, एटीएम, इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्या, बांधकाम क्षेत्र, कृषी क्षेत्र तसेच डिझेल जनरेटर आणि डिझेलवर चालणाऱ्या उपकरणांवर अवलंबून असलेल्या असंख्य व्यावसायिक आस्थापनांवर होऊ शकतो. CAMIT जमाखोरी, काळाबाजार आणि अनधिकृत व्यापाराविरोधातील कठोर कारवाईचे पूर्ण समर्थन केलेय. मात्र, अशा कारवाईचा फटका प्रामाणिक ग्राहकांना बसता कामा नये. अंमलबजावणीबाबत निर्माण झालेल्या संभ्रमामुळे पेट्रोल पंप चालक वैध ग्राहकांनाही डिझेल पुरवठा करण्यास टाळाटाळ करू शकतात. त्यामुळे अत्यावश्यक सेवा, उद्योग, व्यापार आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी गोंधळाची परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केलीय. या पार्श्वभूमीवर CAMIT ने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून त्यांच्या तातडीच्या हस्तक्षेपाची विनंती केलीय. चेंबरने शासनास विनंती केली आहे की, बेकायदेशीर मोठ्या प्रमाणावर खरेदी आणि जनरेटर, आपत्कालीन वीजपुरवठा व नियमित कामकाजासाठी डिझेल खरेदी करणाऱ्या वैध ग्राहकांमध्ये स्पष्ट भेद करण्यात यावा. तसेच प्रामाणिक ग्राहकांना कोणत्याही अडथळ्याशिवाय डिझेल उपलब्ध व्हावे यासाठी व्यवहार्य पडताळणी व स्व-घोषणा (Self-Declaration) प्रणाली लागू करण्याचा प्रस्तावही CAMIT ने मांडला आहे. याबरोबर जमाखोरी, काळाबाजार आणि गैरवापराविरुद्ध कठोर कारवाई सुरू ठेवण्याचेही समर्थन केले आहे. CAMIT चे अध्यक्ष दीपक अग्रवाल यांच्याशी संवाद साधला आहे आमच्या प्रतिनिधीनी.
0
0
Report

इंदापुर में गार्पीट से 24 जिलों में फसलें बर्बाद, नुकसान की भरपाई त्वरित मांगी

Rui, Maharashtra:इंदापूर बाईट... कृषिमंत्री दत्तात्रय भरणे ऑन राज्यातील नुकसानीची आकडेवारी... गारपीट आणि वादळी वाऱ्याने राज्यात 24 जिल्ह्यांना फटका बसला आहे.... साधारण एक लाख एकर शेतीला फटका बसला आहे... खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे... शेतकऱ्यांनी ज्या पिकावर उद्याचा स्वप्न रंगवलं होतं... शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान झाले आहे... राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार कृषी विभाग महसूल विभाग यांना सूचना दिले आहेत... जिथे जिथे वादळी वाऱ्यामुळे गारपिटीमुळे पावसामुळे नुकसान शेतकऱ्यांच्या पिकाच झाला आहे... नुकसान भरपाई चे पंचनामे करा... ताबडतोब आव्हान शासनाला सादर करा... जेणेकरून शेतकऱ्याला मदत करता येईल...
0
0
Report

भंडारा नगरपालिका ने मानसून पूर्व नाले साफ-सफाई अभियान शुरू किया

Bhandara, Maharashtra:मान्सूनपूर्व नालेसफाईला सुरुवात.... पावसाळ्यात नाले तुंबून नागरिकांना होणारा त्रास थांबवण्यासाठी नगर परिषदेने हाती घेतली मोहीम.... पावसाळा तोंडावर आला असून भंडारा नगर परिषदेच्या वतीने शहरात मान्सूनपूर्व नालेसफाई मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. शहरातील प्रमुख नाल्यांमधून गाळ व कचरा काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून पावसाळ्यात नाले तुंबून नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरू नये यासाठी विशेष दक्षता घेतली जात आहे. भंडारा शहरात मान्सूनपूर्व नालेसफाईचे काम हाती घेण्यात आले आहे. यासाठी सुमारे ५० कर्मचारी कार्यरत असून मोठ्या प्रमाणात नाल्यांमधील गाळ, प्लास्टिक व इतर कचरा बाहेर काढला जात आहे. शहरातील मुख्य तसेच अंतर्गत भागातील नाल्यांची साफसफाई करून पाण्याचा प्रवाह सुरळीत ठेवण्यावर भर दिला जात आहे. दरवर्षी पावसाळ्यात काही भागांमध्ये पाणी साचण्याच्या समस्या निर्माण होतात. कचरा आणि गाळामुळे पाण्याचा निचरा अडथळा निर्माण होऊ नये यासाठी कर्मचारी सकाळपासून काम करत आहेत. तसेच नागरिकांनीही नाल्यांमध्ये कचरा टाकू नये, असे आवाहन नगर परिषदेकडून करण्यात आले आहे.
0
0
Report
Advertisement

दौंड के कुरकुंभ में बल्कर ट्रक दुर्घटना, अभी तक कोई हताहत नहीं

Rui, Maharashtra:दौंड तालुक्यातील कुरकुंभमध्ये बल्कर ट्रकचा भीषण अपघात. सुदैवाने अपघातात कोणतीही जीवितहानी नाही. दौंड- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील कुरकुंभ येथे बल्कर ट्रकचा भीषण अपघात झाला. सोलापूरहून पुण्याकडे जाणारा ट्रक अचानक नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या मधोमध आडवा झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ट्रक रस्त्यात आडवा झाल्याने काही काळ वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. क्रेनच्या साह्याने बल्कर ट्रक बाजूला करून सुरळीत करण्यात आली.
0
0
Report
Advertisement

सोयाबीन के दाम गिरावट: खरीदारी खतरे में, किसान चिंतित

Washim, Maharashtra:खरीप हंगामाच्या तोंडावर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी समोर आली आहे. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी सोयाबीनला प्रति क्विंटल ७ हजार ५०० रुपयांपर्यंत दर मिळाला होता. मात्र आज हे दर घसरून ६ हजार ६०० रुपयांवर आले आहेत. अवघ्या काही दिवसांत सोयाबीनच्या दरात सुमारे ९०० रुपयांची घसरण झाल्याने दरवाढीच्या अपेक्षेने माल साठवून ठेवलेल्या शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. सध्या खरीप हंगामाच्या पेरणीची तयारी सुरू असून बियाणे, खते आणि मशागतीचा खर्च वाढलेला आहे. अशा परिस्थितीत बाजारभावातील ही घसरण शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी भर टाकणारी ठरत आहे. आगामी काळात सोयाबीनच्या बाजारभावात सुधारणा होईल का, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
0
0
Report

पिंपरी चिंचवड के सापों के लिए नगरपालिका ने एसी- कुलर की व्यवस्था

Pimpri-Chinchwad, Maharashtra:राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पडत असला तरी पिंपरी चिंचवडमध्ये तापमान कमी होण्याची चिन्ह दिसत नाही. वाढत्या उष्णतेमुळे माणसांचे हाल होत आहेत; परंतु प्राण्यांची स्थिती वेगळी नाही. पिंपरी चिंचवड महापालिकेने बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालयातील सापांसाठी विशेष व्यवस्था केली आहे: महापालिकेने नुकतेच सरपोद्यानात दोन एसी आणि कुलरची व्यवस्था केली. गेली दहा वर्ष नूतनीकरणाच्या नावाखाठे हे प्राणी संग्रहालय बंद आहे. परंतु या प्राणी संग्रहालयात असलेल्या 23 सापांसाठी गाराठी व्यवस्था केली आहे. आढावा केला आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी।
0
0
Report
Advertisement

शेतकरी के साथ ऑनलाइन धोखाधड़ी: 1.94 लाख रुपये की ठगी, विटा पुलिस थाने में शिकायत

Sangli, Maharashtra:अँकर - म्हैस देण्याच्या नावाखाली एका शेतकरयाची तब्बल दोन लाखाचा ऑनलाईन फसवणूक झाली आहे. सांगलीच्या खानापूर तालुक्यातील वाळूज मध्ये हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी विटा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. वाळूज येथे प्रमोद बाबर यांनी यूट्यूब चैनलवरती वेगवेगळ्या म्हशी घरपोच देतो, अश्या जाहिरातीची व्हिडीओ पाहिला, त्यानंतर म्हैस खरेदीसाठी त्यांनी संपर्क केला,यानंतर वेगवेगळे व्हिडीओ टाकून जनावरे किती चांगली आहेत, आम्ही चांगल्या पद्धतीने तुम्हाला सोय देऊ शकतो,असे बाबर यांना विश्वास देण्यात आला,यामुळे बाबर यांनी वेगवेगळ्या पद्धतीने १ लाख ९४ हजार रुपये ऑनलाइन पाठवले, मात्र पैशाच्या बदल्यात बाबर यांना देण्यात आली नाही उघड सातत्याने त्यांच्याकडून पैसे मागण्याचा सपाटा सुरूच ठेवण्यात आला आणि अखेर आपली फसवणूक झाल्याची बाब लक्षात येतात बाबर यांनी विटा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे. बाईट - प्रमोद बाबर - शेतकरी ,वाळूज, विटा. बाईट - विपुल पाटील - पोलीस उपअधीक्षक - विटा.
0
0
Report

भ्रष्टाचार के आरोप, राजनीति का बाज़ार: ओबीसी के लिए 100% छात्रवृत्ति की मांग तेज

Nagpur, Maharashtra:विजय वडेट्टीवार देश पूर्ण उध्वस्त झालाय... 7.7 GDP दाखवताय.. बेशरम की अमर्याद झाली आहे - डिझेल पेट्रोल रांगा लागल्या.. बेरोजगार रस्त्यावर उतरला आहे.. एक्स्पोर्ट इम्पोर्ट मध्ये मोठी घट आहे... - -- अशा परिस्थितीत आपली पाठ थोपटून घेणे आणि देशाला उध्वस्त करताय --- कॉकरोच जनता m पार्टीने आंदोलन उभे केले... आता युवा शांत बसणार नाही... -- या आंदोलनातून देशातील परिवर्तनाची सुरुवात होणार आहे.. आणि ते परिवर्तन होईल... त्याची सुरुवात झाली आहे सरकारला जावे लागेल -- देशाच्या खुर्चीवर बसलेली जी प्रवृत्ती आहे... ती हिटलरच्या विचाराची आहे... त्यामुळे जो सत्यासाठी लढतो आहे.. सच्चाई sाठी रस्त्यावर येतो आहे.. त्याला दाबण्याचं काम करताय -- यामध्ये सीबीएससी मध्ये त्या पोरांची भूमिका त्यांनी मांडली... 17 वर्षाच्या पोराला सोडत नाही.. त्यामुळे स्वाभाविक आहे (on मराठा OBC ) --- या सरकारची भूमिका कधीच OBC बाजूनं राहिली नाही. मत घेण्यापुरत..म्हणजे गाईचे दूध काढण्यापुरत ..वासराला गाईचा स्तनाला लावण आणि मग ओढून घेणं... अशी ओबीसी बाबत या सरकारची प्रवृत्ती आहे ---- सर्वांनाच या सवलती दिल्या गेल्या... ओबीसी या स्पर्धेत कसा टिकू शकेल... --- जेवढे तुम्ही सारथीला देतात तेवढे आम्हाला देतात... या सवलती देताना देशातील ओबीसी 50% पेक्षा जास्त आहे --- सारथी प्रमाणे पैसे मिळत असेल तर एवढ्या मोठ्या समाजाचा कसा विकास होईल --- त्यांना देण्याचा विरोध नाही.. एससी, एसटी प्रमाणे आम्हाला 100% स्कॉलरशिप स्वलती द्या -- आणि गरीब समाजा यांची कुचंबणा होउ नये ( उमेदवार माघार ) -- राजकारणाचा बाजार झाला आहे. रस्त्यावर बसून वाटेल ते घेता येतं वाटेल ते खरेदी करता येतं... अशी खात्री भारतीय जनता पक्षाला झाली आहे. प्रचंड भ्रष्टाचार झाला आहे हा देश विकला गेला आहे -- घेणाऱ्या देण्यावर दोघांवरही कारवाई दकेली पाहिजे.. चौकशी झाली पाहिजे --- सुधीर मुनगंटीवार कालच म्हणाले की या निवडणुकीत जे चालतं ते पाहून या निवडणुकाच होऊ नये -- नगरसेवक निवडून येतो तो कोणत्याच पक्षाचा नसतो -- 70 टक्के लोक विकले जातात -- 30 टक्के इमानदार --- पैसे किती मिळवावे पाच लाख, दहा लाख, पंधरा लाख -- हे पैसे आले कुठून -- जे उमेदवार दिले ते विकल्या गेले --- आपल्याच पक्षाचे लोक आपल्याच आपल्या लोकांना पैसे मागत आहे... भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी पैसे मागितले --- विधान परिषदेचे राजकारण वेश्येला लाजवेल इतक्या खालच्या स्तराचे झाले आहे -( काँग्रेस नेत्यांनीच पैसे दिले... दगाबाजी केली... मी जिथे सांगेल तिथेच मतदान करा..शैलेश अग्रवाल यांचा आरोप ) --= हे मी ऐकले आहे... काही नगरसेवकांना पाच-पाच लाख रुपये काँग्रेसच्या एका नेत्याने दिले... -- माझ्या एका नगरसेवकाने हे सांगितले... हे पैसे ठेवा मी सांगतले त्यालाच मतदान करा तोवर हे पैसे ठेवा.. हे पैसे कुठून आले कोणाचे होते हे काही त्यानी सांगितले नाही.. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 40- 45 काँग्रेसच्या नगरसेवकांना एका नेत्याने पाच -पाच लाख रुपये वाटल्याची जोरदार चर्चा आहे.. -- त्याबाबत माझे पुरावे नाही ही चर्चा आली कुठून... आणि झाली कुठून हे मला सांगणं मला उचित वाटत नाही -- शैलेश अग्रवाल यांच्याकडे ही माहिती असेल त्यांनी आमच्या वरिष्ठांकडे द्यावी -- मी पुरावा नसताना देण उचित नाही
0
0
Report
Advertisement

रत्नागिरी: वैभव नाइक पर एसीबी जांच, अपसंपदा मामले में कणकवली नगरपंचायत को पत्र

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे नेते माजी आमदार वैभव नाईक रत्नागिरी एसीबीकडून चौकशीच्या फेऱ्यात अपसंपदा प्रकरणी रत्नागिरी एसीबी कार्यालयाकडून कणकवली नगरपंचायतीला पत्र कणकवली शहरातील वैभव नाईक यांनी खरेदी केलेल्या दोन गाळ्यांसंदर्भातील एसीबीने मागवली माहिती विकत घेण्यात आलेले गाळे एक आहेत कि दोन गाळे स्वतंत्र आहेत, अशी माहिती एसीबीने मागवली रत्नागिरी एसीबीच्या पोलिस उपअधिक्षकांचं कणकवलीच्या मुख्याधिकाऱ्यांना पत्र २००२ आणि २००६ मध्ये वैभव नाईक यांनी या गाळ्याची केली होती खरेदी २०२२ सालापासून वैभव नाईक यांची अपसंपदा प्रकरणी रत्नागिरीच्या एसीबी कार्यालयामार्फेत सुरु आहे चौकशी
0
0
Report

तीन वर्षाचा चिमुकला पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू: गावात शोक

Malegaon, Maharashtra:मामाच्या गावी सुट्टीनिमित्त आलेल्या अवघ्या तीन वर्षीय चिमुकल्याचा पाण्याच्या टाकीत पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना देवळा तालुक्यातील दहिवड धोबीघाट येथे घडली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. कृष्णा महेश अहिरे (वय ३ वर्षे, रा. वायगाव, ता. बागलाण) हा उन्हाळी सुट्टीनिमित्त आपल्या मामाच्या गावी दहिवड धोबीघाट येथे आला होता. घराजवळील आंब्याच्या झाडाखाली बसून तो आंबे खात होता. आंबे खाल्ल्यानंतर हात खराब झाल्याने तो जवळच असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ हात धुण्यासाठी गेला. यावेळी त्याचा तोल जाऊन तो पाण्याच्या टाकीत पडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरम्यान, कृष्णाचे मामा जीवन देवरे व आजोबा बापू देवरे हे पाण्याच्या टाकीजवळ आले असता त्यांनी कृष्णा पाण्यात पडलेल्या अवस्थेत आढळून आला. ही बाब लक्षात येताच कुटुंबीयांनी तातडीने त्याला बाहेर काढून उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती कृष्णाला मृत घोषित केले. अवघ्या तीन वर्षांच्या निष्पाप चिमुकल्याचा अशा दुर्दैवी घटनेत मृत्यू झाल्याने अहिरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेची माहिती मिळताच नातेवाईक, ग्रामस्थ आणि परिसरातील नागरिकांनी रुग्णालयात धाव घेतली. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोकमय वातावरण निर्माण झाले असून चिमुकल्या कृष्णाच्या अकाली निधनाबद्दल सर्व स्तरांतून दुःख व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, घरांच्या परिसरात असलेल्या पाण्याच्या टाक्या, विहिरी व इतर धोकादायक ठिकाणे सुरक्षित ठेवण्याची गरज या घटनेमुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. लहान मुलांवर सतत लक्ष ठेवणे तसेच अशा ठिकाणी आवश्यक सुरक्षेच्या उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे.
0
0
Report

सोलापुर के बोरामणी शिवार में 36 किलो गांजा जप्त; अंतरराज्य ड्रग गैंग का भंडाफोड़

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापुरातील बोरामणी शिवारात तब्बल 36 किलो गांजा जप्त, सोलापूर ग्रामीण गुन्हे शाखेची मोठी कारवाई - दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी शिवारात तब्बल 36 किलो गांजा जप्त - छत्तीसगड राज्यातील जगदलपूर येथून गांजा बोरामणी मध्ये येताच पोलिसांनी टाकली धाड - सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाची मोठी कारवाई - 36 गड मधून गांजा आणणाऱ्या तीन जणांना ठोकल्या बेड्या - सदर आरोपींना न्यायालयाने सुनावली 9 जून पर्यंत पोलीस कोठडी - गांजा पुरवठा करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा सोलापूर ग्रामीण पोलिसांकडून शोध सुरू
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top