445001
यवतमाळ - पुसद मध्ये जन्माष्टमीनिमित्त टाळमृदुंगाच्या गजरात शोभायात्रा.
Yavatmal, Maharashtra:जन्माष्टमीनिमित्त यवतमाळच्या पुसद शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. डीजेला फाटा देत पारंपारिक पद्धतीने सलग 11 वर्षांपासून या आदर्शवत मिरवणुकीचे आयोजन करण्यात येत आहे. या मिरवणुकीत टाळ व मृदुंगाच्या तालावर गोपाल कृष्ण भगवान की जय असा एकच जयघोष करण्यात आला. या मिरवणुकीत बाल गोपाल वयोवृद्ध नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रीकृष्ण जन्मोत्सव समिती पुसद तर्फे मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
कल्याण बाजार की मुख्य सड़क का हिस्सा ढह गया; मरम्मत की तात्कालिक मांग
Kalyan, Maharashtra:कल्याण मध्ये बाजारपेठेत मुख्य रस्त्याच्या मधोमध काही भाग खचला, कल्याण शहरातील बाजारपेठ परिसरात मुख्य रस्त्याचा काही भाग अचानक खचला याच ठिकाणी यापूर्वीही मोठा खड्डा पडला होता. स्थानिक व्यापाऱ्यांनी या धोकादायक परिस्थितीबाबत महापालिकेकडे वारंवार तक्रारी केल्या होत्या. मात्र, त्यानंतरही कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आल्या नव्हत्या. सध्या महापालिकेने खबरदारीचा उपाय म्हणून खचलेल्या भागाभोवती बैरीकेटिंग केली आहे. मात्र, सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे हा रस्ता आणखी खचण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या मार्गावर सतत वाहतूक सुरू असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी स्थानिक व्यापारी आणि नागरिकांकडून करण्यात येत आहे.0
0
Report
महाराष्ट्र में भारी बारिश: कोयना डैम क्षेत्र में बाढ़ के संकेत
Satara, Maharashtra:सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून काल 24 तासात महाबळेश्वर मध्ये 202 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी समजल्या जाणाऱ्या कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात देखील पावसाचा जोर वाढला असून कोयनेमध्ये 121 मिलिमीटर तर नवजामध्ये 174 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सध्या कोयना धरणात 86 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. त्याचबरोबर अनेक भागात घाटमाथ्यांवर मुसळधार पाऊस कोसळत असल्याने दरडी कोसळण्याचे प्रकार देखील वाढले आहेत. त्याचबरोबर उरमोडी, कण्हेर, धोम धरणातून देखील मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.0
0
Report
भिवंडी घटना पर विजय वडेट्टीवार: संरचनात्मक ऑडिट और 25 लाख राहत की मांग
Nagpur, Maharashtra:नागपूर विजय वडेट्टीवार, काँग्रेस. भिवंडी घटना पर चर्चा: पावसाळ्यात लोकांचा जीव गेला की सरकार सांगते आम्ही हे करणार ते करणार? महाराष्ट्र सह मुंबईत अनेक धोकादायक बिल्डिंग आहे... त्यांचे स्ट्रक्चर ऑडीट करून घेण्याची जबाबदारी सरकारची आहे.... त्यांना सूचना दिल्या पाहिजे. आज पावसाळ्यात निरअपराध लोकांचा जीव जातो.... याला जबाबदार कोण? संबंधित कार्पोरेशन इंजिनियर यांच्यावर कारवाई झाली पाहिजे...त्या इमारतीची पाहणी झाली होती का? नऊ लोकांचा जीव जातो? जबाबदारी निश्चिती करून कारवाई झाली पाहिजे. स्ट्रक्चरल ऑडिटसाठी सरकारने धोरणात्मक निर्णय घेतला पाहिजे... - सरकारने कुटुंबिया 25 लाख रुपये मदत दिली पाहिजे... हे कुटुंब उघड्यावर पडलेले आहे. राहायला घर नाही, त्यांनी कुठे राहावं आणि कुटुंब सांभाळावं या संकटात कुटुंब आहे. सरकारने त्यांना मदत करावी.0
0
Report
Advertisement
कल्याण पूर्वे में घरफोड़ी: सोना-चाँदी और गैस सिलेंडर चुराने वाले दो चोर गिरफ्तार
Kalyan, Maharashtra:घरफोडी करत सोन्या चांदीचे दागिने फॅन गॅस सिलेंडरसह मोबाईल روکड चोरणारे चोरटे गजाआड नदीम खान, राम गायकवाड दोन चोरटे गजाआड आठ दिवसात गुन्ह्याची उकल करत साडे चार लाखांचा मुद्देमाल हस्तगत ... तक्रारदार कामानिमित्त गावी गेले असताना या चोरट्याने त्यांच्या घराचे कुलूप फोडून घरातील जवळपास सर्व सामान चोरून नेले होते . या दोघांकडून चोरलेला तब्बल साडेचार लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे0
0
Report
Nagpur Political Clash: Uddhav-Dipke-Fadnavis Statements Sparking Farmer Scheme Talks
Nagpur, Maharashtra:नागपूर बाईट परिणय फुके, भाजप नेते ऑन्ग संजय राऊत पुणे अमित शहा 'बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना' अशी गत संजय राऊत यांची आहे. दुसऱ्यांच्या आंदोलनावर वक्तव्य करणे, हे संजय राऊत यांचे कामच झाले आहे. पुण्यामध्ये लोकमान्य टिळक पुरस्कार अजित डोवाल यांना मिळणार आहे. त्याला विरोध होण्याचे काहीच कारण नाही. काहीतरी माध्यमांसमोर बोलण्यासाठी छोट्या-मोठ्या संघटना समोर येत आहेत. अप्रत्यक्षपणे शिवसेनेवर टीका केली आहे. काँग्रेसपेक्षा कॉकरोच जनता पार्टीने इतके मोठे आंदोलन उभे केले आहे. काँग्रेस पक्षामध्ये असंतोषाचे वातावरण आहे. विरोधी पक्षाची स्पेस संपुष्टात येत आहे. देशात छोटे-छोटे मुद्दे कॉकरोच, आम आदमी पार्टी उचलत आहे. काँग्रेसमध्ये असुरक्षिततेचे वातावरण आहे. उद्धव ठाकरे विचारपूस अभिजीत दिपके. उद्धव ठाकरे यांनी अभिजित दिपके यांची चौकशी करण्यापेक्षा आदित्य ठाकरे यांच्या लग्नाची अधिक चौकशी करावी. उद्धव ठाकरे यांनी अभिजित दिपके कृष्णाच्या अवतार असतील, तर उद्धव ठाकरे हे कंसाच्या अवतार आहेत, असा भास त्यांना होत असेल. सध्या अभिजित दिपके यांच्या मामाची भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतली आहे. शेतकरी कर्ज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केलेल्या योजनेमुळे लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. महाराष्ट्राच्या तिजोरीतून ही योजना राबवली जाणार आहे. बाकीच्या योजना या केंद्र सरकार पुरस्कृत योजना आहेत. दोन्ही सरकारांच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचणार आहेत. नमो सन्मान योजनेचे पैसे शेतकऱ्यांना मिळणार आहेत. शेतकऱ्यांच्या पैशांवर कुठलीही कात्री लागणार नाही. जिल्हा परिषद निवडणूक आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सकारात्मक आश्वासन मिळाले असून, लवकरात लवकर जिल्हा परिषदांच्या प्रलंबित निवडणुका पूर्ण होतील.0
0
Report
जिले में भारी बारिश, ऑरेंज अलर्ट जारी, जलाशयों में पानी का स्तर बढ़ा
Shirdi, Maharashtra:अहिल्यानगर जिल्ह्यात पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली असून हवामान खात्याने संपूर्ण जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.पहाटेपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शिर्डी, राहता,अकोले, संगमनेर, कोपरगाव, नेवासा आणि राहुरी तालुक्यांत मुसळधार पाऊस कोसळत आहे.धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही जोरदार पाऊस सुरू असल्याने भंडारदरा, मुळा आणि निळवंडे धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे.भंडारदਰਾ धरण 96%, निळवंडे 90% तर मुळा धरण 70% भरले असून भंडारदरा आणि निळवंडे धरणातून प्रवरा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला.दरम्यान, खरिप पिकांच्या पेरणीनंतर झालेल्या या समाधानकारक पावसामुळे बळीराजाला मोठा दिलासा मिळाला है.मुसळधार पाऊस परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी...0
0
Report
Advertisement
Satara: Day valley rockslides block the route as rains intensify
Satara, Maharashtra:कराड, सातारा साताऱ्यातील पाटण तालुक्यातील दिवशी घाटात दोन ठिकाणी दरड कोसळली असल्याने ढेबेवाडी- नवारस्ता हा मार्ग वाहतूकीसाठी बंद झाला आहे. गेल्या पंधरा दिवसात तिसऱ्यांदा दिवशी घाटात दरड कोसळण्याचा प्रकार घडला आहे. दिवशी घाटातील दत्त मंदिर परिसरात एका झाडासह दरड कोसळली आहे. तर सुतारवाडी येथे दरड कोसळली आहे. पाटण तालुक्यात पावसाचा जोर वाढला असल्याने साताऱ्यातील पश्चिम घाट परिसरात पावसाचा जोर वाढला असून नदी, नाले, अोढे भरून वाहू लागले आहेत. कोयना नदीवरील जुन्या संगमनगर धक्का पूल पाण्याखाली गेला आहे. तर पाटण शहराजवळील मुळगाव पूलाला पाणी टेकले असून काही वेळात पूलावरून पाणी जाण्याची शक्यता आहे. कुसवडे येथे एका घराची संरक्षक भिंत कोसळली आहे. तर लुगडेवाडी, नेरळे- मोरगिरी रस्त्यावर पाणी आले आहे.0
0
Report
गडचिरोली में पूर: कम ऊँचाई वाले पुल पर यात्रा जोखिम भरी, दोपहिया बह गया
Gadchiroli, Maharashtra:गडचिरोली जिले में पूर के कारण कम ऊँचाई वाले पुल पर यात्रा जोखिम भरी है; चामोर्शी तालुक्यात़ आष्टी परिसर में सोनापूर नाले पर 2 दोपहिया वाहन पूर के पानी में बह गए। पूर से भरे नाले को पार करते समय नदी प्रवाह के बीच आ जाने पर दोपहिया सवारों ने अपने जीवन की रक्षा के लिए वाहन छोड़ दिया। अंततः उन्होंने खुद को बचा लिया; वीडियो अब वायरल हो रहा है।0
0
Report
यवतमाळ में पिछले दो दिनों में भारी बारिश से खेत जलमग्न, फसलें खतरे में
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ में पिछले दो दिनों में भारी बारिश से खेत जलमग्न, फसलें खतरे में0
0
Report
Advertisement
शिंदे समिति के काम से सरकार ने कई योजनाएं फिर से शुरू कीं, आंदोलन की आशंका कम
Shirdi, Maharashtra:मराठा उपसमितीचे अध्यक्ष पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील पत्रकार परिषद मुद्दे - सरकारने वेळोवेळी केलेल्या कार्यवाहीमुळे जरांगे यांना आंदोलन करण्याची वेळ येणार नाही.. महाविकास आघाडीच्या काळात काही निर्णय रद्द झाल्याने समाजाचे मोठे नुकसान झाले.. मात्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर पुन्हा मोठे निर्णय घेतले.. शिंदे समितीने मोठ काम केलं.. 58 लाख नोंदी शोधण्याचं काम झालं असून अजूनही काम सुरूच.. विद्यार्थ्याची शिष्यवृत्ती सुरू केलीय.. आंदोलनात मरण पावलेल्या कुटुंबियांना नोकरी दिलीय.. ज्या योजना बंद झाल्या होत्या त्या पूर्ववत सुरू केल्या आहेत.. वैधता प्रमाणपत्राची मुदत देखील वाढवून दिलीय.. सारथीसाठी देखील जागा वाढविल्या आहेत.. हैद्राबाद गॅझेट च्या अंमलबजावणीसाठी देखील सतत आढावा सुरू असून कोणाला अडचण येणार नाही अशा सूचना दिल्या आहेत.. शिंदे समितीला 2027 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली.. निर्णयाची अंमलबजावणी करण्यात शासन कमी पडले नाही.. काही अडचणी असतील तर त्या दूर केल्या जातील.. फडणवीसांनी जी भुमिका घेतली अशी भूमिका आतापर्यंत कोणत्याच मुख्यमंत्र्याने घेतली नाही सरकार अतिशय सकारात्मक.. त्यांची भावना योग्य असली तरी आंदोलनाची वेळ येणार नाही जरांगे यांना सविस्तर अहवाल पाठवणार असून त्याचं समाधान होईल अशी खात्री कोणी धमकी दिली ते नाव सांगावे... संसदेत विद्यार्थ्यासाठी कायदा देखील झाला.. मात्र काँग्रेस केवळ आंदोलनाच्या आडून राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहे.. सरकारची भूमिका योग्य असताना दीपकेनी अशी वक्तव्य करणे चुकीचे... संदिग्धता निर्माण करण्यात अर्थ काय... राजकीय पक्षाकडून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न.. ज्यांचा जनाधार गेलाय ते आंदोलनाच्या माध्यमातून राजकारण करताना दिसत आहे0
0
Report
टीटंबा आश्रम शाळे विषबाधा: सेंट्रल किचन पर घातपात का आरोप
Amravati, Maharashtra:टीटंबा आश्रम शाळे विषबाधा प्रकरणाला नवे वळण; आश्रम शाळेत घातपात झाल्याचा सेंट्रल किचनचा आरोप, घातपाताचे सर्व पुरावे पोलिसांना दिले. सेंट्रल किचनच्या या आरोपाने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. टीटंबा आश्रम शाळेचा अध्यक्ष आम्हाला त्याच्याकडून साहित्य घेण्यासाठी दबाव टाकून धमकावत होता मात्र त्याच्याकडून आम्ही साहित्य न घेतल्याने त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकतील असे म्हणत वारंवार धमक्या दिल्या मात्र तरीही सेंट्रल किचनने त्याच्याकडून साहित्य न केल्याने तो हा घातपात घडवून आणला आहे. या घातपाताचे सर्व पुरावे आम्ही पोलिसांना सादर केले आहे.0
0
Report
उल्हासनगर पुलिस की बड़ी कार्रवाई: 19 वर्षीय वाहनचोर गिरफ्तार, चार मोटरसाइकिलें बरामद
Ambernath, Maharashtra:उल्हासनगर गुन्हे शाखेची मोठी कारवाई, १९ वर्षीय वाहनचोर अटकेत, चार दुचाकी जप्त उल्हासनगर गुन्हे शाखेला गुप्त माहिती मिळाली होती की, वाहनचोरी करणारा एक तरुण उल्हासनगर-१ येथील अमरडाय कंपनीजवळून उल्हास नदीकडे जाणाऱ्या मार्गावर येणार आहे. या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश गज्जल यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक श्रीरंग गोसावी यांच्या पथकाने सापळा रचून फैज शेख याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपीच्या सांगण्यावरून मध्यवर्ती पोलीस ठाणे हद्दीतील दोन, अंबरनाथ पोलीस ठाणे हद्दीतील एक आणि डोगरी पोलीस ठाणे हद्दीतील एक अशा एकूण चार चोरीच्या मोटारसायकल्य जप्त करण्यात आल्या. पोलिसांनी सर्व वाहने ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.0
0
Report
Advertisement
सीसीटीव्ही फुटेज के आधार पर उल्हासनगर में घरफोड़ चोर गिरफ्तार
Ambernath, Maharashtra:सीसीटीव्ही मुळे सराईत गुन्हेगार गजाआड विठ्ठलवाडी पोलिसांकडून घरफोडीचा संपूर्ण मुद्देमाल जप्त उल्हासनगरमध्ये घरफोडीच्या गुन्ह्याचा विट्ठलवाडी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे छडा लावत सराईत चोराला अटक केली आहे. आरोपीकडून चोरीचा संपूर्ण मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव विजय शंकर रामसिंघानी असून तो अंबरनाथमधील वडोल गावचा रहिवासी आहे. फिर्यादीच्या घराचा दरवाजा उघडा असल्याचा फायदा घेत आरोपीने घरात प्रवेश केला आणि एचपी कंपनीचा लॅपटॉप तसेच मोटोरोला G62 5G मोबाईल फोन चोरी करून फरार झाला. मात्र, आरोपीची ही संपूर्ण चोरीची घटना घराबाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. या फुटेजच्या आधारे विट्ठलवाडी पोलिसांनी आरोपीची ओळख पटवत त्याला अटक केली. पोलिसांच्या चौकशीदरम्यान आरोपीने चोरीची कबुली दिली. त्यानंतर त्याच्या ताब्यातून चोरीचा संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला.0
0
Report
गोंड राजा जयंती पर आदिवासी जल्लोष; मंत्री अशोक उईके का डांस
Nagpur, Maharashtra:*गोंड राजा जयंतीत रंगला आदिवासी जल्लोष; मंत्री डॉ. अशोक उईके यांनी धरला ठेका* आदिवासी संस्कृतीच्या तालावर मंत्री डॉ. अशोक उईके यांचा डान्स - नागपूरात मंत्री अशोक उईके यांचा आदिवासी मुलांसोबत नृत्य - गोंड राजे बक्त बुलंदशहा यांच्या जयंती निमित्त काल नागपुरात साजरी झाली - नागपुरचे संस्थापक गोंड राजाची मोठ्या उत्साहात जयंती साजरी - यावेळी नागपूर भाजपचे अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांचीही उपस्थित0
0
Report
गोदावरी नदी में पानी बढ़ने से नाशिक शहर में रेड-ऑरेंज अलर्ट, बारिश की चेतावनी
Nashik, Maharashtra:काल मध्यरात्रीपासून नाशिक शहर परिसरामध्ये पावसाची सतत दार सुरू आहे यामुळे गंगापूर धरणातून सकाळी नऊ वाजेच्या सुमारास 2400 क्यूसेस पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीपात्रात केलाय....यामुळे पुन्हा एकदा गोदावरी नदी पाणी पातळीत वाढ होताना पाहायला मिळते... आज आणि उद्या हवामान खात्याने नाशिक शहरासह जिल्हाभरात पावसाचा अलर्ट झाली केलेला आहे.... यात गाठ माथ्याला रेड अलर्ट तर नाशिक शहर परिसरात ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे.... यामुळे शहर परिसरात मुसळधार ते आती मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे... गोदावरी नदी पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे पुराचे मापदंड म्हणून ओळख असलेल्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी आयााल आहे....तर रामकुंड परिसरात असलेले छोटे मोठे मंदिरा देखील पाण्याने वेढले गेल्याच चित्र पाहायला मिळतंय.... या संदर्भात रामकुंड परिसरातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी0
0
Report
Advertisement
