445001
यवतमाळ - पुसद मध्ये जन्माष्टमीनिमित्त टाळमृदुंगाच्या गजरात शोभायात्रा.
Yavatmal, Maharashtra:जन्माष्टमीनिमित्त यवतमाळच्या पुसद शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. डीजेला फाटा देत पारंपारिक पद्धतीने सलग 11 वर्षांपासून या आदर्शवत मिरवणुकीचे आयोजन करण्यात येत आहे. या मिरवणुकीत टाळ व मृदुंगाच्या तालावर गोपाल कृष्ण भगवान की जय असा एकच जयघोष करण्यात आला. या मिरवणुकीत बाल गोपाल वयोवृद्ध नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रीकृष्ण जन्मोत्सव समिती पुसद तर्फे मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
भाऊसाहेब वाकचौरे पर 50 करोड़ के आरोप, बदनाम करने की कोशिश—मेरी शिकायत नहीं
Shirdi, Maharashtra:उद्धव ठाकरेंबद्दल माझी कोणतीही तक्रार नाही... त्यांनी मला प्रेम दिलं... मात्र मतदारसंघाच्या विकासासाठी मला सत्तेसोबत जाणं क्रमप्राप्त होतं... 50 कोटी घेतल्याचे आरोप बेछूट... हा मला बदनाम करण्याचा प्रयत्न... मी साईबाबांची शपथ घेतली नाही... संजय राऊत काहीही सांगतील... हात जोडतो, साईबाबांचा विषय कशाला मध्ये आणता... खासदार भाऊसाहेब वाकचौरे झाले उद्विग्न...0
0
Report
सानपाडा में बारिश से पानी फँसा, यातायात बाधित; नवी मुंबई नगरपालिका नाले सफाई पोलखोल
Navi Mumbai, Maharashtra:रिमझिम पावसातच सानपाडा विभागात साचले पाणी. सानपाडा स्टेशन परिसरात साचले पाणी. पाणी साचल्याने सानपाडा स्टेशन परिसरात मोठी वाहतूक कोंडी. नवी मुंबई महापालिकेच्या नालेसफाईची पोलखोल. navi mumbai0
0
Report
बार्शी में विधायक दिलीप सोपल घर के पास आतिशबाजी से आग, 8 आरोपी गिरफ्तार
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग : बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांच्या घराच्या परिसरात मध्यरात्री आतिषबाजीमुळे लागली आग - बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांच्या घराच्या परिसरात मध्यरात्री आतिषबाजीमुळे लागली आग. - बार्शी पोलिसांच्या वतीने संबधित व्यक्ती वर गुन्हे दाखल - विधानपरिषद निवडणुक निकालाच्या मध्यरात्री आ. दिलीप सोपल यांच्या घराजवळ फटाक्यांचीातीषबाजी करण्यात आल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक नागेश अक्कलकोटे यांनी केला आहे. - दरम्यान या घटनेची दखल घेत बार्शी पोलिसांनी संबधित 8 व्यक्तीवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे0
0
Report
Advertisement
लोणावळ्यात मुसळधार पाऊस फिर से बरसा, पर्यटन में नई उम्मीदें जगीं
Varsoli, Maharashtra:पर्यटन नगरी लोणावळ्यात अखेर मान्सूनच्या पावसाने दमदार हजेरी लावली असून जून महिन्याच्या सुरुवातीपासून दडी मारून बसेलेला पाऊस पुन्हा एकदा बरसू लागला आहे. त्यामुळे लोणावळ्यातील नागरिकांसह चिक्की व्यावसायिक आणि पर्यटन व्यवसायाशी संबंधित घटकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. पावसाने दीर्घकाळ ओढ दिल्यामुळे पर्यटकांनी लोणावळ्याकडे पाठ फिरवली होती आणि पर्यटन व्यवसायही मंदावला होता. मात्र आता पावसाच्या पुनरागमनामुळे धबधबे, निसर्गरम्य स्थळे आणि पर्यटन केंद्रांकडे पर्यटकांचा ओघ वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यामुळे लोणावळ्याच्या पर्यटन अर्थचक्राला नवसंजीवनी मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.0
0
Report
लोहगड किले हत्या मामले में आरोपी के वकील का दावा: केतन की मौत दुर्घटना
Varsoli, Maharashtra:Anchor: लोहगड किल्ला खून प्रकरणात आरोपी चेतन चौधरी यांचे वकील राम शहाणे यांनी न्यायालयात महत्त्वाचा दावा केला आहे. त्यांच्या मते, सिया गोयल आणि केतन अग्रवाल यांचे लग्न ठरले होते आणि दोघांमध्ये चांगले संबंध होते. लोहगड किल्ल्यावर फिरत असताना केतनचा पाय घसरून तो दरीत कोसळला आणि हा प्रकार अपघाती असल्याचा दावा बचाव पक्षाने केला आहे. तसेच, केतनच्या कुटुंबीयांच्या दबावामुळे पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केल्याचेही वकिलांनी म्हटले आहे. दरम्यान, या प्रकरणाचा अधिक तपास करण्यासाठी पोलिसांनी मागितलेली सात दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने मंजूर केली असून तपास यंत्रणा आता या प्रकरणातील सर्व पैलूंची सखोल चौकशी करणार आहे।।0
0
Report
वाशिम के पुल पर पानी आया, यातायात बाधित; किसानों को राहत मिली
Washim, Maharashtra:वाशिम में आज शाम जोरदार बारिश से स्थिति बनी. नेतसा ते मागूळ झनक मार्गावरील पुल पर पानी आ जाने से कुछ समय के लिए यातायात बाधित हो गया. पुल के दोनों किनारों पर नागरिक और किसान फंस गए थे. इस पहली बारिश से नदी-नालों व ओढों में पानी आया है और किसानों को राहत मिली है.0
0
Report
Advertisement
कल्याण डोंबिवली में पहली बारिश में पेड़ गिरा, बिर्ला कॉलेज परिसर में लाइटें गुल
Kalyan, Maharashtra:कल्याण बिर्ला कॉलेज परिसरात रस्त्यावर झाड कोसळले रस्त्यावर उभ्या असलेल्या दुचाकीसह कार चे नुकसान ,सुदैवाने जीवितहानी नाही.. पहिल्या पावसात कल्याण डोंबिवली मध्ये झाडें कोसळली. झाड कोसल्याने बिर्ला कॉलेज परिसराततील लाईट गेल्याने नागरिकांन हैराण0
0
Report
भाऊसाहेब वाकचौरे ने मतदारसंघ में प्रवेश के साथ बड़ा विकास वादा किया
Shirdi, Maharashtra:बंडखोर खासदार भाऊसाहेब वाकचौरे मतदारसंघात समृद्धी महामार्गाच्या एक्झिट पॉईंटवर स्वागत उबाठाच्या इशाऱ्यानंतर वाकचौरे यांचे जोरदार स्वागत फटाक्यांची आतिशबाजी करत मतदार संघात स्वागत शिंदे गटाच्या शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांनी केले स्वागत बंडखोरी केल्यानंतर वाकचौरे प्रथमच मतदारसंघात साई दर्शन घेऊन निवासस्थानकडे होणार रवाना खासदार भाऊसाहेब वाकचौरे_byte_ कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे मी घेतलेला निर्णय योग्य टीका करणारे थोडे आनंद व्यक्त करणारे जास्त मी मतदार संघात फिरणारच आणि पाय ठेवणारच आहे ठाकरे गटाला प्रतिउत्तर मतदारसंघाच्या भल्यासाठी आणि विकासासाठी मी हे पाऊल उचलले मतदारसंघात अनेक प्रोजेक्ट आणायचे आहेत प्रलंबित प्रश्नांसाठी आता निधी आणता येईल निधी खर्च न केल्याच्या बातम्या चुकीच्या 9 कोटी 54 लाख निधी मंजूर झाला त्यातील अनेक कामे प्रस्तावित डी पी डी सी आणि खासदार निधीतून अनेक कामे मंजूर आहेत पैसे कोण देतंय आणि कोण घेते हे आरोप करणाऱ्यांनाच माहीत असेल केले जाणारे आरोप धादांत चुकीचे आम्ही सहाजण मतदारसंघाच्या विकासासाठी शिंदे साहेबांसोबत गेलो राजकारणात चांगलं आणि वाईट हे निवडणूक ठरवते हा मतदारांचा विश्वासघात नाही तर त्यांच्या कामासाठी प्रवेश केलाय माझ्या दृष्टीने हा विश्वास घात नाही Byte खा.भाऊसाहेब वाकचौरे0
0
Report
विदर्भ में हल्की बारिश से गर्मी में राहत, अकोला समेत जिलों में रिमझिम बरसात
Akola, Maharashtra:नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवला होता. त्या अंदाजानुसार अकोला जिल्ह्यातही विविध भागांत रिमझिम पावसाने हजेरी लावली. गेल्या काही दिवसांपासून अधूनमधून सुरू असलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून तापमानातही काहीशी घट झाली आहे. त्यामुळे उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, या रिमझिम पावसामुळे शेतकऱ्यांमध्येही समाधानाचे वातावरण असून खरीप हंगामातील पेरण्यांना वेग येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.0
0
Report
Advertisement
कल्याण-डोंबिवली में पहले ही दिन प्यास ने नाले-जलभराव मचा दिया; छात्र-चालकों को हुआ भारी नुकसान
Kalyan, Maharashtra:पावसाच्या पहिल्याच दिवशी कल्याण पूर्वेतील रस्ते जलमय दोन तासाच्या रिमझिम पावसाने रस्त्यात पाणी साचले.. पहिल्याच पावसाने केली नालेसफाईची पोलखोल कल्याण पूर्वेतील चेतना शाळेजवळील रस्ता जलमय ... विद्यार्थ्यांचे हाल ,वाहनचालक त्रस्त .. कल्याण डोंबिवलीकरांची पावसाची प्रतीक्षा आज संपली . सकाळपासूनच कल्याण डोंबिवली मध्ये पावसाने हजेरी लावली. सकाळपासूनच शहरात पावसाची रिमझिम सुरू होती सायंकाळनंतर पावसाने काहीसा जोर धरला . मात्र या पहिल्याच दिवसाच्या पावसात कल्याण डोंबिवली महापालिकेच्या नालेसफाईचे मात्र पोलखोल झाली. कल्याण पूर्वेतील चेतना शाळेजवळ रस्ता जन्म झाल्याचे पाहायला मिळालं. रस्त्यावर पाणी साचल्याने विद्यार्थ्यांचे चांगलेच हाल झाले तर वाहन चालकांचे देखील तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळाले. दरवर्षी महापालिकेकडून नालेसफाईचा दावा केला जातो कोट्यवधी रुपया नालेसफाईसाठी खर्च केले जातात मात्र सालाबाद प्रमाणे यंदाही पहिल्याच पावसाने महापालिकेच्या नालेसोपायची पोलखोल केली आहे0
0
Report
अकोल्यात मामा-भाची ने आत्महत्ये का प्रयास, अस्पताल में भर्ती
Akola, Maharashtra:अकोल्यात मामा आणि भाचीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे..वेळीच अकोल्यातील जिल्हा स्त्री रुग्णालयातील 108 रुग्णवाहिका पोहचल्याने दोघांना अकोल्यातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्यामुळे दोघांवर उपचार सुरू आहेत. गजानन मारुती जगदन आणि पल्लवी संतोष भुसारे असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्यांची नावे आहेत.. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार दोघेही नात्याने मामा आणि भाची आहेत कौटुंबिक कारणामुळे दोघांनी आत्महत्ये करण्याचा प्रयत्न केल्याच समोर येत आहे..या दोघांनी रेल्वे रुळाजवळ विष प्राशन केलं होतं..याची माहिती मिळताच रेल्वे पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते.. या घटनेची माहिती मिळताच 108 रुग्णवाहिकेचे चालक मुकेश ढोके यांनी तात्काळ घटनास्थळ गाठून या दोघांना पुढील उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे नेण्यात आले आहे.. दोघांवर सध्या उपचार सुरू असून पुढील तपास जीआरपी पोलिस करीत आहेत..0
0
Report
अकोला के अकोट पंचायत में घरकुल लाभार्थी धरना, 50 हजार अनुदान शुरू, बाकी मांगें जारी
Akola, Maharashtra:Anchor : अकोला जिल्ह्यातील अकोट पंचायत समिती कार्यालयावर आज सामाजिक कार्यकर्ते पूर्णाजी खोडके यांच्या नेतृत्वात घरकुल लाभार्थी, दिव्यांग बांधव, महिला, शेतकरी, युवक व नागरिकांनी एकदिवसीय धरणे आंदोलन सुरू केले आहे. घरकुलाचे प्रलंबित हप्ते, मोफत वाळू, घरकुल मजुरीची थकीत रक्कम, वंचित लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी तसेच इतर प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनकर्त्यांनी पंचायत समितीसमोर ठिय्या मांडला आहे. आंदोलकांनी कवले हातात घेऊन शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. अनेक लाभार्थ्यांनी कर्ज काढून घरकुलांचे बांधकाम सुरू केले आहे, मात्र हप्ते वेळेवर न मिळाल्याने घरे अर्धवट अवस्थेत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावेळी आंदोलकांनी वाढीव ₹५० हजार अनुदानाच्या अंमलबजावणीस सुरुवात झाल्याबद्दल शासन व प्रशासनाचे आभार मानले. मात्र उर्वरित मागण्या अद्याप प्रलंबित असल्याने आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लाभार्थ्यांना संपूर्ण न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरू राहील, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे.0
0
Report
Advertisement
केतन अग्रवाल की मौत: सिया गोयल पर दरी में धकेलने का संदेह, पोस्ट ने हलचल मचाई
Varsoli, Maharashtra:केतन अग्रवाल की मौत के बाद सिया गोयल ने इंस्टाग्राम पर भावनात्मक पोस्ट की, जिसमें कहा गया था कि तू मेरे जन्मदिन पर मुझे छोड़ गया; फिर तकनीकी जांच में सामने आया कि सिया ने उसे दरी में धकेल दिया था, जिससे रिश्तेदारों में नाराज़गी बढ़ी. इसके साथ ही 18 मई का एक रोमांटिक वीडियो भी वायरल हो रहा है जिसमें दिख रहा है कि केतन सिया को एक महीने बाद जन्मदिन पर सरप्राइज़ दे रहा था. कुल मिलाकर घटना से जुड़ी चर्चा और संदेह बढ़ गया है.0
0
Report
ठाणे के जून के अंत में भारी बारिश से गर्मी में राहत, शहर में मौसम ने ली नई करवट
Thane, Maharashtra:ठाणे.. ठाणे शहरात जून महिना अखेरीस पावसाला सुरुवात... जून महिन्याच्या संपूर्ण विश्रांतीनंतर महिन्याच्या शेवटी ठाणे शहरात जोरदार पावसाची हजेरी.. ठाणे करांना उकाडापासून मिळणार दिलासा..0
0
Report
मुरतिजापुर में किसान अन्नत्याग आंदोलन: 17,500 रुपये पिक बीमा, ऋण माफी और तुरंत वितरण की मांग
Akola, Maharashtra:Anchor : अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथे पिक विमा, कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. आंदोलनादरम्यान एका शेतकऱ्याची प्रकृती खालावल्याने आंदोलनस्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले असून शेतकऱ्यांमध्ये प्रशासनाविरोधात संतापाची लाट उसळली आहे. Vo : मूर्तिजापूर उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर प्रगती शेतकरी मंचाच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचे अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. विमा भरलेल्या तसेच विमा न भरलेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांना १७ हजार ५०० रुपयांची पीक विमा मदत तातडीने देण्यात यावी, राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी जाहीर करावी, आगामी खरीप हंगामापूर्वी सर्व शेतकऱ्यांना पीक कर्जाचे सुरळीत वाटप करावे, तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार ४०० रुपयांचा प्रोत्साहन निधी त्वरित वितरित करावा, या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारण्यात आले आहे.कालपासून मोठ्या संख्येने शेतकरी आंदोलनस्थळी ठिय्या देऊन बसले आहेत. दरम्यान, कडक उन्हात आंदोलनात सहभागी झालेल्या एका शेतकऱ्याची अचानक प्रकृती बिघडली. त्यानंतर संबंधित शेतकऱ्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेमुळे आंदोलनस्थळी काही काळ चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. प्रशासनाकडून अद्याप कोणतेही ठोस आश्वासन अथवा निर्णय मिळाला नसल्याने शेतकरी अधिक आक्रमक झाले आहेत. मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा प्रगती शेतकरी मंचाने दिला आहे. Byte : राजू वानखडे, अध्यक्ष, प्रगती शेतकरी मंच. Vo 2 : दरम्यान, मूर्तिजापूरचे भाजप आमदार हरीश पिंपळे यांनीही या आंदोलनाची दखल घेत राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित केला आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून शासनाने तातडीने निर्णय घ्यावा आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी सभागृहात केली आहे. त्यामुळे या आंदोलनाकडे आता राजकीय वर्तुळाचेही लक्ष लागले आहे. Sound Byte : हरीश पिंपळे, भाजपा आमदार.0
0
Report
Advertisement
