445001
यवतमाळ - पुसद मध्ये जन्माष्टमीनिमित्त टाळमृदुंगाच्या गजरात शोभायात्रा.
Yavatmal, Maharashtra:जन्माष्टमीनिमित्त यवतमाळच्या पुसद शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. डीजेला फाटा देत पारंपारिक पद्धतीने सलग 11 वर्षांपासून या आदर्शवत मिरवणुकीचे आयोजन करण्यात येत आहे. या मिरवणुकीत टाळ व मृदुंगाच्या तालावर गोपाल कृष्ण भगवान की जय असा एकच जयघोष करण्यात आला. या मिरवणुकीत बाल गोपाल वयोवृद्ध नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रीकृष्ण जन्मोत्सव समिती पुसद तर्फे मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
नाशिक के प्रभावित किसानों को राहत नहीं मिलने से नाराज़गी बढ़ी
Nashik, Maharashtra:Breaking.. नाशिक - विशाल मोरे - अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने जाहीर केलेल्या मदतीच्या पहिल्या टप्प्यात नाशिक जिल्ह्याचा समावेश नाही... - शेतकरी संतप्त... एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस और गारपीट ने धुमाकूळ घातला होता नाशिक जिल्ह्यातील 10 तालुक्याला अवकाळीचा फटका बसून तब्बल 57 हजार 46 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते.राज्य सरकार ने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर केली मात्र त्यात पहिल्या टप्प्यात सर्वाधिक नुकसान होऊन देखील नाशिक जिल्ह्याचा समावेश करण्यात आला नाही त्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत. *बाईट: 2 - शेतकरी* *ग्राफिक्स* *नुकसान ग्रस्त तालुक्याची संख्या -10 *सर्वाधिक नुकसानग्रस्त तालुके :-मालेगाव, बागलाण, देवळा, निफाड, सिन्नर, चांदवड *नुकसान क्षेत्र :-57 हजार 46 हेक्टर *बाधित गाव संख्या :-588 *बाधित शेतकरी :-79 हजार 797 *पीक नुकसान* *कांदा :-44 हजार 701 हेक्टर *गहू :-3 हजार 280 हेक्टर *डाळिंब :-4 हजार 847 हेक्टर *भाजीपाला :-1 हजार 186 हेक्टर *मका :-869 हेक्टर *द्राक्षे :-, 902 हेक्टर0
0
Report
अंबरनाथ के शिवाजीनगर मार्ग पर गतिरोधक नियम उलट, यात्राओं में बढ़ी परेशानी
Ambernath, Maharashtra:गतिरोधक मुळे अंबराठकरांची वाढणार डोकेदुखी शिवाजीनगर ते स्टेशन कडे जाणाऱ्या रस्त्यावर जागोजागी गतिरोधक चुकीच्या रचनेचे गतिरोधक ठरतायत धोकादायक स्टेशनकडे जाणारा प्रवास झाला कष्टदायक नियमबाह्य रचनेचे गतिरोधक ठरतायत धोकादायक आनकर : अंबराठ शहरात नागरिकांची डोकेदुखी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. शिवाजीनगर ते स्टेशनकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर जागोजागी उभारण्यात आलेले गतिरोधक आता नागरिकांसाठी मोठा त्रास ठरत आहेत. व्हिओ:अंबराठ पूर्व भागातील शिवाजीनगर ते स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावर अचानकपणे अनेक ठिकाणी गतिरोधक टाकण्यात आले आहेत.त्यामुळे वाहनचालकांना वारंवार ब्रेक लावावे लागत असल्यामुळे प्रवास वेळखाऊ आणि असुविधाजनक बनला आहे. विशेष म्हणजे, अनेक ठिकाणी गतिरोधकांची रचना नियमांनुसार नसल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे. त्यामुळे दुचाकीस्वार आणि रिक्षाचालकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.याचा सर्वाधिक फटका रोज प्रवास करणाऱ्या नागरिकांना बसत आहे. सततच्या धक्क्यांमुळे मणक्याचे त्रास, पाठदुखी आणि शारीरिक वेदना वाढण्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. ज्येष्ठ नागरिक आणि गर्भवती महिलांसाठी हा प्रश्न अधिक गंभीर ठरत आहे.स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे योग्य मोजमाप आणि नियमांनुसार गतिरोधकांची पुनर्रचना करण्याची मागणी केली आहे. तसेच, आवश्यक त्या ठिकाणीच गतिरोधक ठेवावेत, अशीही मागणी होत आहे.आता प्रशासन याकडे कितपत गांभीर्याने पाहते आणि नागरिकांना दिलासा मिळतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. चंद्रशेखर भुयार ,अंबरनाथ0
0
Report
बदलापुर की नई पानी टंकी में रिसाव, गर्मी में पानी संकट गहरा
Ambernath, Maharashtra:माणकिवली परिसरातील नव्याने बांधण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीला गळती; ऐन उन्हाळ्यात पाण्याची टंचाई बदलापूरच्या जीवन प्राधिकरणाचा भोंगळ कारभार बदलापूर पूर्वेकडील शिरगांव परिसरात वाढीव बदलापूर पाणीपुरवठा योजनेअंतर्गत ही टाकी बांधण्यात आली होती. 15 दशलक्ष लिटर पाण्याची क्षमता असलेली ही टाकी भरल्यानंतर गळत असल्यामुळे या टाकीत गेल्या काही दिवसांपासून पाणी भरणे बंद करण्यात आले आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने या टाकीच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले असले तरी उद्घाटन करण्याची घाई का करण्यात आली. तसेच या भागातील नागरिकांना ऐन उन्हाळ्यात यामुळे पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याने स्थानिकांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या संताप व्यक्त केला आहे. शिरगांव परिसर हा बदलापुरातील सर्वाधिक झपाट्याने विस्तृत होणारा परिसर असल्यामुळे या भागात टाकी उभारण्यात आली आहे. मात्र या टाकीचं काम निकृष्ट दर्जाचा झाल्यामुळे नागरिक आता उन्हाळ्याच्या झळा वाढत असताना पाण्यापासून वंचित राहणार आहेत. अनेक सोसायटी यांना या परिसरात आता टँकरचा आधार घ्यावा लागत आहे.0
0
Report
Advertisement
बारामती उपचुनाव में धनगर समाज का भारी समर्थन, CM और उपमुख्यमंत्री की मौजूदगी
Rui, Maharashtra:बारामती उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बाईट *ऑन_धनगर समाज पाठिंबा* बारामतीची पोटनिवडणूक लागली आहे धनगर समाजाने मोठ्या संख्येने पाठिंबा दर्शवला आहे मी सर्व समाजाचे आणि धनगर समाजाचे सुद्धा मी आभार मानते. *ऑन_सांगता सभा* सांगता सभेला सर्व माहितीचे नेते उपस्थित राहतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सभेला येणार आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही मंत्री येणार आहेत. महायुती मधील मान्यवर रामदास आठवले उपस्थित असतील.0
0
Report
बारामती: धनगर समाज के समर्थन से अजित पवार की उम्मीदें तेज
Rui, Maharashtra:बारामतीत अहिल्यादेवी होस्टेल धनगर समाज बांधवांची एक छोटी बैठक पार पडत आहे. बारामती पोट निवडणुकीच्या उमेदवार उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आणि पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली अहिल्यादेवी होस्टेल धनगर समाज बैठक सुनेत्रा पवार भाषण. आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानते. मला पाठिंबा देण्यासाठी तुम्ही एकत्र जमला तुम्ही दादांचे शिलेदार आहात दादांची प्रत्येक समाजासाठी काहीतरी करण्याची वृत्ती होती प्रत्येक समाजातील विद्यार्थ्याला सर्व सुविधा मिळाल्या पाहिजेत तो चांगला शिकला पाहिजे दादांनी तालुक्यातील प्रत्येक समाजासाठी सुख सुविधा निर्माण केल्या शिव शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेवर चालत असताना दादांनी नेहमीच सर्वच समाज बांधवांना एकत्रपणे घेऊन जाण्याचे काम सातत्याने केलं. दोन अडीच महिन्यांपूर्वी अत्यंत दुर्दैवी घटना घडली. ती घटना आम्हा सर्वांना पोरक करून गेली. मला कधी आयुष्यातही वाटलं नव्हतं की कधी इथे येऊन अशा पद्धतीने आपल्या समोर उभी राहील बोलताना सुनेत्रा पवार भावूक झाल्या.... त्यावर वहिनी तुम्ही काळजी करू नका धनगर समाज तुमच्या पाठीशी आहोत असे कार्यकर्ते म्हणाले अमर रहे अमर रहे अजितदादा अमर रहे अशा घोषणा देण्यात आल्या मग तुम्ही पाठीशी होता म्हणूनच दादा तेवढ्या उंचीवर पोहोचले आहेत. बारामतीसाठी मी काय काय करू यासाठी दादांचा 24 तास प्रयत्न असायचा. बारामतीची लोक म्हणजे त्यांचा श्वास जी घटना घडली त्या ठिकाणी सुद्धा कागद पडले होते शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी बारामतीच्या लोकांसाठी काम केलं दादांच्या नंतर एवढं सगळं पोरख झालेलं मलाही पहावलं नाही दादांची सर्वांना शिकवण आहे की कोणत्याही संकटाला घाबरायचे नाही त्याला तोंड द्यायचे दादांच्या अंत्यविधीला जो जनसमुदाय लोटला होता सर्व रस्ते बंद झाले एवढे गर्दी जमली मग सर्वांना कळालं दादा काय होते. एखाद्या माणसाची महती कळायला मरावेच लागते का ? दादा गेल्यानंतर सगळ्या जनतेला वाटलं आमचा आधार गेला आपण दादांच्या पाठीशा कायम उभे राहिलात तसाच पाठिंबा आणि विश्वास तुम्ही द्याल याची मला खात्री आहे. दादांना अत्यंत मोठ्या मतांनी तुम्ही जर वेळेस निवडून दिल. खरतर ही वेळच यायलाच नाही पाहिजे की कोणी कोणाला मत मागायला जावं पण निवडणूक लागली आहे निवडणुकीला आपल्याला सामोरे जावे लागणार आहे. आता तुमची जबाबदारी आहे २१ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता सांगता सभा आहे तुम्हांचा पाठिंबा हिच माझी शक्ती0
0
Report
अक्षय तृतीया पर विशाल गणपति मंदिर में 11,111 आंबे नैवेद्य—शहर में उत्सव उमंग
Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगर येथे साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेला अक्षय तृतीया सणानिमित्त शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणपतीला 11 हजार 111 आंब्यांचा नैवेद्य दाखविण्यात आला... अनेक वर्षापासून अक्षय तृतीयेच्या विशाल गणपती मंदिर ट्रस्टच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येतो... शहरातील उद्योजक नरेंद्र फिरोडिया यांनी गणपतीची पूजा केली.... दुसऱ्या दिवशी सर्व आंबे शहरातील सामाजिक संस्था, आश्रम शाळा आणि वृद्धाश्रम या ठिकाणी महाप्रसाद म्हणून वाटण्यात येतो अशी0
0
Report
Advertisement
विदर्भ में भीषण गर्मी, नागपुर 44.4°C तक तापमान
Nagpur, Maharashtra:नागपूर विदर्भात उष्णतेचा कहर सुरूच अकोला और वर्धा यहाँ 45°C तापमान नागपूरला 44.4 और अमरावतीला 44.2 अंशावर तापमान विदर्भातील शहरांचे आजचे तापमान अकोला: 45.0 अमरावती: 44.2 भंडारा: 43.0 बुलढाणा: 41.2 चंद्रपूर: 42.4 गडचिरोली: गोंदिया: 43.5 नागपूर: 44.4 वर्धा: 45.0 वाशीम: यवतमाळ: 43.20
0
Report
एकनाथ शिंदे ने मेट्रो, पानी और इन्फ्रास्ट्रक्चर से ठाणे-डोंबिवली का मामला साफ किया
Kalyan, Maharashtra:उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्या महापालिका मोठे निर्णय घेऊ शकत नाही हाऊसिंग मिनिस्टर आहे आपले समस्या सांगा तुम्हाला काही कमी पडू देणार नाही.. मेट्रो 5 ठाणे भिवंडी कल्याण उल्हासनगर याच डिजाइन चेज केले थोडा वेळ लागेल भिवंडी रांजणोली ते डायरेक्ट महापे मेट्रो मुळे कल्याण डोंबिवली वाहतूक कोंडी संपवून जाईल आमने जवळून रस्ता जातो तो समृद्धी मार्गाला जोडून कल्याणला कामेट्टीविटी देणार.. आपल्याला पाणी समस्या आहे या करिता काळू धरण बांधतोय या साठी MMRDA ने 450 कोटी भरले आहे ते काम युद्धः पातळीवर सुरू आहे पाणी रस्ते वाढवले पाहिजे MCHI यांनी रस्ता बनवायला घ्या 2 FSI आम्ही देतो तुमचा आणि लोकांचा फायदा होईल बाकी दुसरा काही अजेंडा आमचा नाहीये आणि म्हणून अडीच वर्षांच्या मुख्यमंत्री काळामध्ये मी अनेक प्रकल्प केले आताही आमच्या माहिती सरकारचं काम सुरू आहे ही अडीच वर्षांच्या काळामध्ये आम्ही खूप निर्णय घेतले इन्फ्रावर आज इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट देशांमध्ये महाराष्ट्रामध्ये नंबर वन इन्फ्रा प्रोजेक्ट एक नंबर आहे लाडकी बहीण साठी आम्ही केलं लोक MHANALE कसा होणार महाराष्ट्र मोठा आणि आमच्या लाडक्या बहिणीसाठी आम्ही नाही करणार कोणासाठी करायचा .. विरोध केला ते खड्ड्यात गले पंतप्रधान यांच्या 33% महिला आरक्षण आणलं मात्र विरोधकांनी विरोध केला लाडल्या बहिणी यांना पाडतील ठाण्याला जो निकष लावलाय जो निर्णय लावला आहे तो कल्याण डोंबिवलीला देखील लागला पाहिजे जिल्हा अधिकाऱ्य सोबत बैठक घेणार0
0
Report
सांगली में भारी ओलों की बारिश, आंधी-बारिश से शहर में अफरा-तफरी
Sangli, Maharashtra:सांगली ब्रेकिंग स्लग - सांगलीमध्ये गारांचा वर्षाव, वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट.. अँकर - सांगलीमध्ये प्रचंड अशी गारपीट झाली आहे. गारांचा वर्षाव जणू सांगली वर झाल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे.वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटा हा गारांचा पाऊस पडला आहे. गारांचा वर्षाव होऊन रस्त्यांवर अक्षरशः गारांचा खच पडला होता. गारांच्या वर्षावामुळे रस्त्यांवर अक्षरशा गारांची चादर पसरल्याचं चित्र निर्माण झाले होते. सकाळपासून सांगली शहराचा परिसरामध्ये प्रचंड उखाडा निर्माण झाला होता आणि सायंकाळ नंतर अचानक ढगाळ वातावरण होऊन अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची जोरदार हजेरी लागली होती. सांगली शहरांमध्ये मात्र प्रचंड अशी गारपीट झाल्याचे पाहायला मिळालेला आहे, सुमारे अर्धा तास या ठिकाणी गारपीट सुरू होती.0
0
Report
Advertisement
जालना हत्या: आरोपी की गिरफ्तारी तक शव नहीं उठाने की धमकी, CID से जांच की मांग
Jalna, Maharashtra:जालना जिले के Daregaon शिवार वनविभाग क्षेत्र में एक मृतदेह मिला है। पुलिस ने मृत देह की पहचान कैलास दत्तू पवार के रूप में की है, जो जालना शहर के इंदेवाडी क्षेत्र से बताए जाते हैं। 17 अप्रैल से घर से बाहर गए थे और वापस नहीं लौटे। उनकी बेटी ने पहले भी उन्हें जीने की धमकी मिलने की बात कही थी। मौके पर एक गाडी मिली है और नंबर प्लेट से शव की पहचान पुष्टि हुई। शव को शवविच्छेदन के लिए अस्पताल भेजा गया है। घटना में कुछ संदिग्धों को हिरासत में लिया गया है, लेकिन मुख्य आरोपी की गिरफ्तारी तक शव नहीं उठाने का नातेवाईकों का ठोस موقف बना हुआ है। तालुका पुलिस थाने में माहौल तनावपूर्ण है। नातेवाईकों ने CID के जरिए गहन चौकसी की मांग की है और चार-पाँच लोगों के शामिल होने की आशंका जताई है। यदि न्याय नहीं मिला तो रस्ते पर उतरकर आंदोलन की चेतावनी दी गई है। आगे की जांच जारी है।0
0
Report
सांगली में आंधी के साथ हल्की बारिश, गर्मी से मिली राहत
Sangli, Maharashtra:सांगली जिल्ह्यात आज सायंकाळच्या सुमारास अचानक ढगाळ वातावरण निर्माण झाले. वादळी वाऱ्यासह तुरळक गारासह पावसाच्या सरी बरसल्या. हवेत गारवा निर्माण झाला. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. सांगली आणि मिरज शहरासह मिरज, कवठेमहांकाळ, तासगाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.0
0
Report
यवतमाळ के रालेगाव-केळापूर-कळंब में 34 युवतियों की खरीद-फरोख्त और धर्मांतरण का आरोप
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या राळेगाव, केळापूर व कळंब तालुक्यातील 34 मुलींची राज्य व परराज्यात विक्री करून त्यांचे धर्मांतरण केल्याचा खळबळजनक दावा भाजपाचे जिल्हाध्यक्ष ॲड. प्रफुल्ल चौहान यांनी केला आहे. हा प्रकार मानव तस्करी सोबतच बालविवाह आणि लव्ह जिहादच्या माध्यमातून धर्मांतरण असल्याचाही गंभीर आरोप भाजपा ने केला आहे. यवतमाळ जिल्ह्यात हिंदू मुलींचा छळ सुरु असून, दुर्गम आदिवासी भागातील अल्पवयीन मुलींची विक्री केल्या जात आहे, लव्ह जिहाद च्या माध्यमातून त्यांचे धर्मांतरण होत आहे. असा गंभीर आरोप भाजपने केला आहे. या हिंदूविरोधी षडयंत्राचे केंद्रबिंदू राळेगाव असून येथील मजहर कुरेशी नामक व्यक्ती जो अनेक अवैध धंद्यांमध्ये लिप्त आहे, त्याने 200 ते 250 हिंदू मुलींचा छळ केला आहे. पुराव्या दाखल याबतची एक ऑडिओ क्लिप भाजप जिल्हाध्यक्ष प्रफुल चौहान यांनी पोलिसांना दिली आहे.. या प्रकरणात मझहर कुरेशी हा मुलींची विक्री करण्याच्या धंद्यात सहभागी असून गो तस्करी, क्रिकेट वरील सट्टा, जुगार क्लब याशिवाय लव्ह जिहादच्या कृत्यांमध्ये देखील तो सहभागी आहे. असे भाजप ने सांगितले. तर सदर प्रकरणात मुलींचे लग्न लावून देऊन वरपक्षाची फसवणूक करण्याचा हा धंदा असल्याचे पोलिसांनी सांगितले. राळेगाव मध्ये एकच मुलगी मिसिंग असून बालविवाहाच्या एका गुन्ह्यात 5 आरोपी निष्पन्न झाल्याचेही अपर पोलीस अधिक्षक अशोक थोरात यांनी सांगितलं. यवतमाळ मध्ये देखील मुलींच्या छळ व धर्मांतरणचे आरोप सत्तेतील भाजपनेच केल्याने या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे.0
0
Report
Advertisement
अय्यान और मित्रों पर क्रूर कृत्य: मुस्लिम मौलवी ने सामाजिक बहिष्कार की मांग की
Amravati, Maharashtra:अय्यान और उसके मित्रों ने मानवता के लिए घिनौना कृत्य किया है। ऐसे क्रूर और निर्दयी लोगों को समाज में रहने का अधिकार नहीं होना चाहिए; उनके खिलाफ समाज ने बहिष्कार करने की आवाज उठाई है। अय्यान और उसके मित्रों पर सामाजिक बहिष्कार की मांग मुस्लिम मौलवी साबिर उल कादरी साहब ने की है। पुलिस से अनुरोध है कि दोषियों को कठोर से कठोर सजा दी जाए, ताकि आगे ऐसा न हो सके।0
0
Report
भांडूप स्टेशन परिसर में पार्क की गई बस पीछे से टकराई, कोई हताहत नहीं
Mumbai, Maharashtra:भांडुप रेल्वे स्थानक परिसरात या आधी बेस्ट अपघातात अनेक प्रवाशांचा बळी गेला होता त्यानंतर आज सकाळच्या सुमारास स्टेशन परिसरात पार्क केलेली बस ही थेट रिव्हर्स येऊन पीसीओ बूथ ला धडकली धक्कादायक म्हणजे यावेळी बस मध्ये बसचा चालक नव्हता बसच्या चालकाने हॅन्ड ब्रेक ओढला होता. आणि त्यानंतर तो बेस्टच्या कार्यालयाकडे निघाला होता परंतु अचानक ही बस मागे सरकायला लागली आणि थेट पीसीओ पोहोचला जाऊन धडकली सुदैवाने या परिसरात नागरिकांची वर्दळ असूनही कुठलीही जीवित हानी झाली नाही.0
0
Report
सातार में शिंदे की पहली सभा से पहले बैनर विवाद बढ़ा, फोटो नहीं दिखे
Satara, Maharashtra:सातारा - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्या साताऱ्यात पहिली जाहीर सभा होत असून या सभेपूर्वीच राजकीय वातावरण तापलं आहे. सभास्थळी आणि शहरभर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणावर बॅनरबाजी करण्यात आली आहे. मात्र या बॅनर्सवर आमदार महेश शिंदे यांचे फोटो नसल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीवेळी झालेल्या घडामोडीनंतर आमदार महेश शिंदे यांनी भाजपसोबत हातमिळवणी करत पत्नीला अध्यक्षपदी बसवल्याचा आरोप कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. त्यामुळे नाराज कार्यकर्त्यांनीच बॅनर्सवरून त्यांचे फोटो वगळल्याची चर्चा रंगली आहे. आता उद्याच्या सभेला आमदार महेश शिंदे उपस्थित राहणार का? ते व्यासपीठावर दिसणार का? की पक्षविरोधी भूमिकेमुळे त्यांच्यावर कारवाई होणार? याकडे संपूर्ण सातारा जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे. याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांनी. बॅट रणजीत भोसले यांनी सांगितले आहे.0
0
Report
Advertisement
