445001
यवतमाळ - पुसद मध्ये जन्माष्टमीनिमित्त टाळमृदुंगाच्या गजरात शोभायात्रा.
Yavatmal, Maharashtra:जन्माष्टमीनिमित्त यवतमाळच्या पुसद शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. डीजेला फाटा देत पारंपारिक पद्धतीने सलग 11 वर्षांपासून या आदर्शवत मिरवणुकीचे आयोजन करण्यात येत आहे. या मिरवणुकीत टाळ व मृदुंगाच्या तालावर गोपाल कृष्ण भगवान की जय असा एकच जयघोष करण्यात आला. या मिरवणुकीत बाल गोपाल वयोवृद्ध नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रीकृष्ण जन्मोत्सव समिती पुसद तर्फे मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
पंढरपुर में भक्त गर्मी और बारिश के बीच दर्शन व्यवस्था पर सवाल
Pandharpur, Maharashtra:पंढरपुर में भक्तों की भीड़ अधिक महिनों में है। दिन-रात भक्त विठोराय के दर्शन के लिए दर्शन लाइन में खड़े हैं, पर लाइन के भक्तों को धूप में गर्मी तो रात में बूंदाबांदी बारिश से भीषण झटके लगते हैं। पंढरपुर में अभी अधिक मास में भक्तों की भीड़ है। इसलिए दर्शन लाइन के छोर तक भक्त रहते हैं। लेकिन इस लाइन में भक्तों को छाया के लिए अच्छी व्यवस्था नहीं है। इसलिए दिन में गर्मी से चटके लगते हैं, और रात को बारिश होने पर भीगने का अनुभव होता है। मंदिर समिति ने भक्तों के लिए अत्यंत कठिन व्यवस्था लागू की है, जिससे भक्तों ने शिकायतें की हैं।0
0
Report
कल्याण पूर्व के ट्रांसफॉर्मर पर आग: आग बुझते ही आपूर्ति बाधित
Kalyan, Maharashtra:कल्याण पूर्व में स्थित ट्रांसफॉर्मर पर आग लगने से समय पर नियंत्रण पाया गया और बड़ी दुर्घटना टल गई। ट्रांसफॉर्मर जलने से कल्याण पूर्व के कुछ हिस्सों में विद्युत आपूर्ति बाधित है। कल्याण पूर्व के सह्याद्री संत निरंकारी भवन के सामने स्थित विद्युत ट्रांसफॉर्मर में रात के मध्य अचानक आग लग गई जिससे क्षेत्र में हड़कंप मच गया। ट्रांसफॉर्मर से धुआँ और आग की लपटें उठती देख स्थानीय निवासी ने अग्निशामक को सूचना दी। अग्न्निशामक दल ने मौके पर पहुँच कर आग पर नियंत्रण पाया, समय रहते आग काबू में आने से आसपास की इमारतों और वाहनों तक आग नहीं फैली, जिससे एक बड़ी दुर्घटना टली। इस घटना के दौरान क्षेत्र में रात से विद्युत आपूर्ति बाधित बताई गई है।0
0
Report
रायगढ़ में मानसून पूर्व बरसात से मौसम ठंडा, लोगों को राहत
Chendhare, Maharashtra:रायगड जिल्ह्यात मान्सून पूर्व पावसाच्या सरी रायगड जिल्ह्यातील माणगाव आणि महाड तालुक्यात पावसाची हजेरी सकाळपासून जिल्ह्याच्या काही भागात ढगाळ वातावरण आज आणि उद्या रायगड जिल्ह्याला हलक्या ते मध्यम स्वरुपातील पावसाचा हवामान विभागाचा इशारा रायगडच्या दक्षिण भागात काही ठिकाणी हलक्या स्वरूपात बरसल्या पावसाच्या सरी पावसामुळे हवेत गारवा, उकाड्याने हैराण नागरिकांना दिलासा.0
0
Report
Advertisement
रत्नागिरी नाले सफाई दावے پر साफ-साफ झटका: अधिकारी ऑन स्पॉट फेल
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरीत नालेसफाईचा दावा फोल.. नगराध्यक्षांनी अधिकाऱ्यांना ऑन द स्पॉट धरले धारेवर!.. अँकर रत्नागिरी नगरपरिषदेचा ९०% नालेसफाईचा दावा सत्ताधाऱ्यांच्या अचानक केलेल्या पाहणीत खोटा ठरला आहे.. नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे,उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर आणि समिती सभापतींनी शहरात 'ऑन द स्पॉट' पाहणी केली.. यावेळी सफाई होण्याऐवजी प्रमुख नाले कचरा आणि गाळाने पूर्णपणे तुंबल्याचे धक्कादायक चित्र समोर आले.. या ढिसाळ कारभारामुळे संतप्त झालेल्या नगराध्यक्षा सुर्वे यांनी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची जागेवरच कडक शब्दांत कानउघाडणी केली,तसेच नालेसफाईचे काम तातडीने पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.0
0
Report
हिंगोली में मानसूनपूर्व वर्षा से केले की बागों को भारी नुकसान, मुआवजे की मांग
Hingoli, Maharashtra:अँकर -हिंगोली जिल्ह्यात काल सायंकाळच्या सुमारास झालेल्या मान्सूनपूर्व पावसाने शेतकाऱ्यांच्या पिकांचे मोठं नुकसान झाल आहे.या मान्सूनपूर्व पावसाचा सर्वाधिक फटका हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्याला बसला आहे तालुक्यातील अंजनगाव परिसरात शेतकऱ्यांच्या केळीच्या बागा वादळी वाऱ्यामुळे आडव्या झाल्या आहेत शेतकरी तानाजी अडकिने यांनी आपल्या चार एकर शेतीमध्ये केळीच्या झाडांची लागवड केली होती मात्र काळ सायंकाळच्या सुमाळात झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे शेतकऱ्यांची केळी उध्वस्त झाली आहे मान्सूनपूर्व पावसाच्या फटक्यामुळे केळीच्या बागांचे नुकसान झाल्याने प्रशासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यातून केली जात आहे...0
0
Report
हिंदी: MIDC को पानी की समस्या से जूझना पड़ा: उद्योगों पर बढ़ा खर्च
Washim, Maharashtra:वाशीम: अँकर:वाशिम जिल्ह्यात दिवसेंदिवस पाणीटंचाईचे संकट गंभीर होत असून त्याचा फटका आता एमआयडीसीतील उद्योगांनाही बसू लागला आहे.पाण्याअभावी काही उद्योग बंद पडले असून, सुरू असलेल्या उद्योगांची उत्पादन क्षमता देखील घटली आहे. एमआयडीसीला पाणीपुरवठा करणारी मुख्य विहीर आटल्यामुळे मागील दोन महिन्यांपासून उद्योजकांना टँकरद्वारे पाणी विकत घ्यावे लागत आहे.त्यामुळे उद्योगांचा उत्पादन खर्च वाढला आहे.धरणावरून एमआयडीसीसाठी स्वतंत्र पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव गेल्या तीन वर्षांपासून रखडलेला आहे. प्रशासनाकडून या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप उद्योजकांनी केला आहे.पाणीटंचाईचा प्रश्न तातडीने सोडवला नाही, तर आणखी उद्योग बंद पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.0
0
Report
Advertisement
कुंभर्ली घाट के लिए बोगद्य योजना, THDCIL से तकनीकी रिपोर्ट मांगने की तैयारी
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. कुंभार्ली घाटाच्या सुरक्षिततेसाठी 'THDCIL' चा तांत्रिक अहवाल मागवणार.. बोगद्याच्या शक्यतेचाही होणार अभ्यास.. कुंभार्ली घाट हा अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे.. मात्र, पावसाळ्यातील दरडी कोसळणे, तीव्र वळणे आणि अवजड वाहनांमुळे होणारी वाहतूक कोंडी यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी या पर्यायी बोगद्याचे नियोजन करण्यात आले आहे.. या प्रस्तावित बोगद्याच्या सर्वेक्षणाचे काम अंतिम टप्प्यात आले असून, प्रशासकीय स्तरावर या प्रकल्पाला गती देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.. हा बोगदा पूर्ण झाल्यास कराड-चिपळूण अंतर लक्षणीयरीत्या कमी होईल.. घाटातील धोकादायक प्रवास टळल्यामुळे प्रवाशांचा वेळ आणि इंधन दोन्हीची मोठी बचत होणार आहे.. या प्रकल्पामुळे कोकणातील पर्यटन आणि पश्चिम महाराष्ट्रातील व्यापारी वाहतुकीला मोठी चालना मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.. कुंभार्ली घाटातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रविंद्र कोकाटे यांनी सोबत0
0
Report
आचारसंहिता से रुकें काम, 132 रस्ते खड्डे, मानसून में बस सेवा बंद होने की आशंका
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी. रस्ता दुरुस्तीला आचारसंहितेचा फटका. जिल्ह्यातील रस्त्यांची चाळण. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील तब्बल 132 रस्ते खड्डेमुळे होऊन त्यांची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे पावसाळ्यात या रस्त्यांवरील बस सेवा बंद होण्याची शक्यता आहे. मात्र काही दिवसांपूर्वी झालेल्या जिल्हापरिषदच्या बांधकाम समितीच्या सभेत या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी पाच कोटींची मागणी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे करण्यात आली होती. मात्र विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने रस्ते दुरुस्तीची कामे रखडली आहेत. याचा फटका आता पावसाळ्यातील बस सेवेवर होणार आहे. त्यामुळे इतर वाहतुकी बंद होण्याची भीती व्यक्त होत आहे.0
0
Report
डिज़ेल संकट से कोकण के चिरेखाण उद्योग पर भारी असर
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. इंधनाअभावी 'तांबड सोनं' असून समस्यांच्या भट्टीत.. चिरेखाण व्यवसायाला इंधन टंचाईचा फटका.. कोकणातील तांबडे सोनं म्हणून ओळख असलेला चिरेखाण व्यवसाय सध्या मोठ्या आर्थिक संकटाच्या विळख्यात सापडला आहे.. कोकणात बांधकाम क्षेत्रासाठी मोठ्या प्रमाणात वापरला जाणाऱ्या चिऱ्यांचे उत्पादन अंतिम टप्प्यात असताना अचानक निर्माण झालेल्या डिझेल टंचाईमुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे..0
0
Report
Advertisement
नागपुर में गर्मी से चार मौतें: उष्माघात की आशंका
Nagpur, Maharashtra:नागपूर जिल्ह्यात तीव्र उष्णतेमुळे . उष्माघाताने जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी संशयित चौघांचा बळी ? - शवविच्छेदन अहवाल आल्या नंतर स्पष्ट होईल मृत्यूचे कारण, मात्र उन्हाचा तडाखा वाढला असल्यानं संशयितांची संख्या वाढतीवर - शनिवारी नागपूरात तापमानाचा पारा तब्बल 45 अंश सेल्सिअसवर पोहोचला होता - उष्णतेच्या तीव्र लाटेमुळे नागपूर शहरात दोघांचा आणि सावनेर मध्ये आणखी दोघांचा उष्माघाताने दोन जणांचा मृत्यू झाल्याचा संशय आहे... - उष्माघाताचे चार बळी गेल्याने जिल्ह्यात भीतीचा वातावरण आहे - नागपूर शहरातील सक्करदरा आणि यशोधरा नगर परिसरात दोन अनोखी व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्या दोघांनाही रुग्णाला दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले - प्राथमिक माहितीनुसार तीव्र उष्णता आणि उष्माघातामुळे त्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे - दरम्यान जिल्ह्यातील सावनेर मध्ये उष्णतेने दोघांचा मृत्यू झाला असल्याच पुढे येत आहेम - शहरामध्ये वेगवेगळ्या भागात दोन मृतदेह तर ग्रामीणमध्ये वेगवेगळ्या भागात दोन मृतदेह आढळून आल्याने हे मृत्यू उष्माघाताने झाले का याचा तपास केला जात असून शवविच्छेदन अहवालानंतरच ते उष्माघाताने झाले का हे स्पष्ट होईल0
0
Report
अमरावती में भीषण गर्मी: पारा 46.8°C तक पहुँचा, संतरे की फसल पर पड़ा असर
Amravati, Maharashtra:अमरावतीत उष्णतेची लाट कायम, उन्हामुळे जनजीवन विस्कळीत; शेतीपिकांनाही उन्हाच्या झळा, सत्राची फळगळ अमरावतीत उष्णतेचा पारा 46.8 अंशावर पोहचला आहे. अजून पाच दिवस तापमानात वाढ होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. तापमान वाढीमुळे शेतातील भुईमुंग संत्रा पिकाला सध्या मोठा फटका बसतो आहे. अमरावती तापमान वाढीमुळे आतापर्यंत उष्माघाताचे 5 बळी गेले असल्यून नागरिकांनी दुपारच्या वेळी घराबाहेर पडू नये असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. उन्हामुळे शरीरातील पाणी कमी पडू नये यासाठी नागरिक थंड पेयाचा आधार घेत असून दुपारच्या वेळी काम करताना झाडाची सावलीचा आधार घेऊन नागरिक कामकाज करीत आहे. दरम्यान या उन्हाचा फटका शेती पिकांना बसत असून मोठ्या प्रमाणात संत्राची फळगळ होत असल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे संत्रा उत्पादक शेतकरी अहवाल दिन झाला आहे.0
0
Report
राज्य की 14 हजार ग्राम पंचायतों पर आर्थिक संकट, प्रशासन पर असर
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. राज्यातील 14 हजारांवर ग्रामपंचायतवर आर्थिक संकट.. सरपंच प्रशासकावर आर्थिक व्यवहारांची बंधने.. राज्यातील मुदत संपलेल्या 14 हजारांहून अधिक ग्रामपंचायतींच्या आर्थिक व्यवस्थापनावर संकट निर्माण झाले आहे.. ग्रामपंचायत निवडणुका लांबणीवर पडल्याने शासनाने विद्यमान सरपंचांना प्रशासक म्हणून नियुक्त केले असले तरी न्यायालयाने दैनंदिन वीज,पाणीपुरवठा,स्वच्छता व आरोग्य सेवा वगळता अन्य आर्थिक व्यवहारांवर निर्बंध घातल्याने विकास कामांचा आर्थिक कारभार ठप्प झालेला आहे..0
0
Report
Advertisement
यावला तालुक्यात आंधी-बारिश, गारपात से किसानों को नुकसान
Yeola, Maharashtra:येवला तालुका मधील नगरसुल, न्याहारखेडे, रендाळे परिसरात वादळी वाऱ्यासह गारपीट आणि जोरदार पावसाने हजेरी लावली. अचानक झालेल्या पावसामुळे उकाड्याने त्रस्त नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला. मात्र, काही ठिकाणी काढून ठेवलेला कांदा पाऊस आणि गारांमुळे भिजल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून शेतकरी चिंतेत पडले आहेत.0
0
Report
नाशिक में आदित्य ठाकरे का दौरा: बैठकें, पार्टी मजबूत करने का प्रयास
Nashik, Maharashtra:नाशिक - - उद्धव ठाकरे सेनेचे नेते आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर - आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडणार विविध बैठका - मध्यंतरी पक्षाची झालेली पडझड आणि मनपा निवडणूक नंतर आदित्य ठाकरे यांचा नाशिक दौरा मानला जात आहे महत्त्वाचा - एकीकडे शिंदेंच्या सेनेचे श्रीकांत शिंदे यांनी नाशिक जिल्हा दौरा केल्यानंतर ठाकरेंच्या सेनेचे आदित्य ठाकरे नाशिक दौऱ्यावर - आदित्य ठाकरे यांच्या नाशिक दौऱ्याने पक्षाचे मोट बांधली जाणार - नगरसेवक पदाधिकारी यांच्या बैठकीनंतर आयोजित कार्यक्रमाला राहणारे उपस्थित0
0
Report
नाशिक: एमआइएम के मतीन पटेल को नोटिस, सोमवार तक पेशी की उम्मीद
Nashik, Maharashtra:नाशिक - - एमआयएमचा नगरसेवक मतीन पटेलला गुन्हे शाखेची नोटीस - सोमवारी पटेल नाशिक शहर पोलिसांना शरण येणार - मतीन पटेल याच्या विरोधात आरोपीला आश्रय दिल्याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात करण्यात आला आहे गुन्हा दाखल - मतीन पटेलच्या शोधार्थ पथक संभाजीनगरमध्ये होते मात्र, तो मिळून आला नव्हता - दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर पथकाने पटेल यास नोटीस बजावली नोटीस मिळाताच त्याने घेतली नरमाईची भूमिका - सोमवारी हजर होणार असल्याची सूत्रांनी दिली माहिती0
0
Report
Advertisement
