445001
यवतमाळ - पुसद मध्ये जन्माष्टमीनिमित्त टाळमृदुंगाच्या गजरात शोभायात्रा.
Yavatmal, Maharashtra:जन्माष्टमीनिमित्त यवतमाळच्या पुसद शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. डीजेला फाटा देत पारंपारिक पद्धतीने सलग 11 वर्षांपासून या आदर्शवत मिरवणुकीचे आयोजन करण्यात येत आहे. या मिरवणुकीत टाळ व मृदुंगाच्या तालावर गोपाल कृष्ण भगवान की जय असा एकच जयघोष करण्यात आला. या मिरवणुकीत बाल गोपाल वयोवृद्ध नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रीकृष्ण जन्मोत्सव समिती पुसद तर्फे मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
सातारा के स्कूल के नववीं कक्षा के छात्र स्वप्नील आवकिरकर की हृदयाघात से मौत, गाउँ में शोक
Satara, Maharashtra:सातारा: ठोसेघर येथून शिक्षणासाठी दररोज पहाटे क्लासला जाणाऱ्या आदर्श माध्यमिक विद्यालयातील नववीचा विद्यार्थी स्वप्नील नामदेव आवकिरकर याचे अवघ्या 15 व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. नेहमीप्रमाणे घराबाहेर पडण्यापूर्वीच काळाने घातलेल्या या घालामुळे आवकिरकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शालेय वयातील उमद्या विद्यार्थ्याच्या अशा अकाली जाण्याने ठोसेघर परिसरात आणि विद्यालयात तीव्र हळहळ व्यक्त होत असून संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.0
0
Report
भीषण बारिश से वेण्णा तालाब पूरी तरह भर गया, महाबळेश्वर-पाचगणि में पानी समस्या समाप्त
Satara, Maharashtra:सातारा - महाबळेश्वर मध्ये गेल्या काही दिवसांपासून धुवाँधार पाऊस सुरु आहे. या जोरदार कोसळणाऱ्या पावसाने महाबळेश्वरची जीवनवाहिनी असलेला वेण्णा तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे.आज सायंकाळी चार वाचण्याच्या सुमारास सांडव्यावरून पाणी वाहू लागले, त्यामुळे महाबळेश्वर आणि पाचगणीवासियांचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे. गतवर्षी इतका पाऊस जून महिन्यात पडला नाही मात्र जुलै महिन्याच्या प्रारंभापासूनच शहर आणि परिसराला पावसाने अक्षरश: झोडपून काढले. आजही पावसाची धुवाँधार बॅटिंग सुरूच आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून महाबळेश्वर तालुक्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसाने महाबळेश्वर-पाचगणीकरांची तहान भागविणारे, पर्यटकांच्या आकर्षणाचे ठिकाण आणि नौकावiharासाठी प्रसिद्ध असलेला वेण्णा तलाव तुडुंब भरला आहे. वेण्णा तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याने समाधान व्यक्त होत आहे.0
0
Report
खारघर पांडवकडा में दो युवक लापता, एक का पैर खड्डे में मिला—खोज जारी
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुम्बई खारघर पांडवकडा में शुक्रवारी एक और शनिवारी दो युवक बह गए; मृतदेह अभी तक नहीं मिले, लेकिन एक युवक का पैर इलाके के खड्डे में मिला; रेस्क्यू टीम ने खोज जारी रखी है; मोहम्मद मूहस्वारी (तळोजा) और सोहन किणी (सांताक्रूज) ये दोनों युवकों की पहचान बताई गई है; सिडको अग्निशमन दल के जवान खोज में लगे हैं; पानी के प्रवाह और लगातार बारिश के कारण खोज में दिक्कत हो रही है।0
0
Report
Advertisement
मिरा-भाईंदर में पेणकर पाड्यात गुंडे ने कोयता दिखाकर दहशत मचाई; महिला पर हमला
Mira Bhayandar, Maharashtra:मिरा भाईंदर ब्रेक मिरा-भाईंदरच्या पेणकर पाड्यात एका गुंडाने भर रस्त्यात कोयता नाचवत दहशत माजवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या विकृताने एका महिलेच्या डोक्यात थेट कोयत्याने वार केल्याने परिसरात कमालीची भीती आणि खळबळ उडाली आहे. घटनेचा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. उघडपणे जीवघेणा हल्ला करणाऱ्या या नराधमावर पोलीस आता कधी आणि काय कठोर कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.0
0
Report
बदलापुर में नाले की सुरक्षा दीवार गिरने से सड़क ध्वस्त, सुरक्षा व्यवस्था पर सवाल
Ambernath, Maharashtra:बदलापुरात नाल्याची सुरक्षा भिंत कोसळली रस्ता खचल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर विशेष म्हणजे याच नाल्यालगत मागील वर्षी सिमेंटची काँक्रीटची सुरक्षा भिंत बांधण्यात आली होती. त्यामुळे कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.0
0
Report
उच्चदाब टॉवर के लिए खोदे खड्डे में डूबे एक मजदूर की मौत, वसई
Vasai-Virar, Maharashtra:उच्चदाब टॉवरसाठी खोदलेल्या खड्ड्यात बुडून मजुराचा मृत्यू वसई पश्चिमेच्या मधुबन परिसरातील घटना वसई पूर्व च्या मधुबन येथील सुरक्षा स्मार्ट सिटी संकुलात एका भीषण अपघातात, पाण्याने भरलेल्या खड्ड्यात एक २० वर्षीय मजूर बुडून मरण पावला. मृताची ओळख सुमित कुमार सुरेश मंडल (२०) अशी असून, तो मूळचा बिहारच्या भागलपूर जिल्ह्यातील होता. सुरक्षा स्मार्ट सिटी संकुलात उच्चदाब टॉवर बसवण्यासाठी एमएसईबीच्या (MSEB) डीसीएल (DCL) कंपनीने खोदलेल्या खड्ड्यात पावसाचे पाणी साचले होते. पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडून सुमित मंडलचा मृत्यू झाला. मृताचा मोठा भाऊ, रितेश कुमार सुरेश मंडल (२४) याने पोलिसांना या घटनेची माहिती दिली. त्याने सांगितले की, सुमित कंपनीच्या साइटवर काम करत होता आणि कर्तव्यावर असताना हा अपघात घडला. पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. वसई तालुक्यात पावसाचा हा दुसरा बळी आहे ..0
0
Report
Advertisement
सावंतवाड़ी नगरपंचायत ने नगराध्यक्ष कप के उद्घाटन के साथ जिला-स्तरीय बैडमिंटन स्पर्धा शुरू की
Oras Bk., Maharashtra:बॅडमिंटन दिनाचे औचित्य साधून सावंतवाडी तालुक्यात सावंतवाडी नगरपंचायतच्या वतीने नगराध्यक्ष चषकाचे आयोजन करण्यात आलेय. जिल्हा स्तरीय होत असलेल्या या क्रीडा स्पर्धेचा पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी मंत्री नितेश राणे यांनी बॅडमिंटन कोर्टात खेळाचा आनंद घेतला आणि सध्याच्या युगात खेळ फार महत्वाचा असल्याचे सांगत सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या0
0
Report
चंद्रपूर शहर महापालिका की आमसभा रद्द करने के निर्णय पर भाजपा के दो गुटों के बीच टकराव, किशोर जोरगेवार की प्रतिक्रिया
Chandrapur, Maharashtra:टायटल:--- चंद्रपूर शहर मनपाची आमसभा रद्द करण्याप्रकरणी मनमानी करता आली नाही म्हणून बेईमानी करण्यात आली, चंद्रपूर शहर महानगरपालिकेतील भाजपचं दोन गटांच्या राड्या संदर्भात स्थानिक भाजप आमदार किशोर जोरगेवार यांची प्रतिक्रिया अँकर:-- चंद्रपूर शहर महानगरपालिकेची आमसभा रद्द करण्यावरून भाजपचे दोन गट चंद्रपूर महापालिकेतच भिडले. मूळ मुद्दा स्वीकृत सदस्यांमध्ये केवळ स्वीकृत सदस्यांची दोन नावे मर्जीतील नव्हती म्हणून सभा रद्द करण्याची कृती म्हणजे मनमानी करता आली नाही म्हणून बेईमानी केली असे म्हटले. बाईट १) किशोर जोरगेवार, आमदार, चंद्रपूर विधानसभा आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर0
0
Report
राम मंदिर ट्रस्ट के कोषाध्यक्ष गोविंद देव गिरी पर आरोप, परिवार दावा मजबूत
Shirdi, Maharashtra:अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे मुख्य कोषाध्यक्ष, प्रख्यात प्रवचनकार आणि देशभरातील लाखो भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र असलेले स्वामी गोविंद देव गिरी महाराज सध्या पुन्हा एकदा चर्चेत आहेत. राम मंदिरातील कथित चोरीप्रकरणी त्यांच्यावर आरोप झाले असले, तरी त्यांच्या कुटुंबीयांनी हे आरोप ठामपणे फेटाळून लावत सत्य समोर येईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील बेलापूर या छोट्याशा गावातून सुरू झालेला स्वामीजींचा आध्यात्मिक प्रवास नेमका कसा घडला. या स्पेशल रिपोर्ट ... बेलापूरच्या साध्या घरातून सुरू झालेला प्रवास देशातील सर्वात मोठ्या धार्मिक प्रकल्पाच्या व्यवस्थापनापर्यंत पोहोचला. आजही आपल्या मूळ गावाशी जोडलेले आहेत. सध्या त्यांच्यावर आरोपांचे सावट असले तरी सत्य काय, हे तपासानंतर स्पष्ट होणार आहे. मात्र अहिल्यानगर जिल्ह्यातील बेलापूरच्या मातीतून घडलेले स्वामी गोविंद देव गिरी महाराज आज राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाचे धार्मिक नेतृत्व मानले जातात. त्यांच्या कार्याचा गौरव जितका मोठा आहे, तितकीच सध्या त्यांच्याभोवती सुरू असलेली चर्चा देखील महत्त्वाची ठरत आहे. आता तपासातून काय निष्पन्न होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.0
0
Report
Advertisement
देवेंद्र फड़ण्वीस ने चंद्रपुर में राम रक्षा आंदोलन पर कहा—राम याद आया, खुशी है
Chandrapur, Maharashtra:उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईतील राम रक्षा आंदोलनाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रपुरात प्रतिक्रिया दिली आहे. म्हणाले, त्यांना अखेर राम आठवला यात आनंद आहे. त्यांनी रामाचा मार्ग सोडला होता. म्हणून त्यांच्या पक्षाची अधोगती झाली. केवळ आजच्या पुरतं नाही तर त्यांनी रोज एकदा रामरक्षा म्हणावी अशी आमची अपेक्षा आहे.0
0
Report
तेज़ बारिश में पार्षद ने नाले में उतरकर कचरा साफ किया
Kalyan, Maharashtra:नाल्यातील कचरा काढण्यासाठी चक्क नगरसेवकांना उतरावे लागले नाल्यात. कल्याण डोंबिवली महानगरपालिके परिसरात नाले साफ सफाई झाले नसल्याचा आरोप शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड यांनी केला आहे काल कल्याण डोंबिवली परिसरातील मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागातील घरांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांचे हाल झाले होते आज कल्याण पूर्व तिसगाव रोड परिसरातील चक्क नाल्यातील कचरा काढण्यासाठी नगरसेवक महेश गायकवाड हे नाल्यात उतरून कचरा साफ करतांनाचा दिसून आलं आहे.0
0
Report
राम मंदिर चोरी के आरोप पर साजिश का दावा, संजय राऊत की बीमारी चर्चा
Mumbai, Maharashtra:विषय : भरपेट जेवून जायचं और ढेकर देत करायचं... हे कोणत आंदोलन ? अयोध्येतील राम मंदिरात चोरी झाली आहे हे जर खरं असेल तर चोरांना पकडून कठोर शिक्षा दिलीच पाहिजे. परंतु उद्धव ठाकरे यांच्या रामरक्षा आंदोलनामध्ये षडयंत्र दिसत आहे केंद्र सरकार आणि उत्तर प्रदेश सरकारला बदनाम करण्याचा कुटील डाव आखलेला दिसून येतो संजय राऊत यांना स्कीझोफ्रेनिया हा आजार झालेला आहे. या आजाराची गंभीर लक्षणे त्यांच्यामध्ये दिसून येत आहेत संजय राऊत त्यांनी वेळीच उपचार करून घेतला तर बरे होईल0
0
Report
Advertisement
अंधेरी में भारी बारिश से मुख्य मार्ग बंद, जलभराव से यातायात ठप
Mumbai, Maharashtra:मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका अंधेरी परिसराला बसला आहे. अंधेरी पश्चिमकडे जाणारा मुख्य मार्ग सध्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. सततच्या पावसामुळे अंधेरी सबवे तसेच अंधेरी मार्केट परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले असल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन मुंबई पोलीस आणि महानगरपालिकेचे अधिकारी घटनास्थळी तैनात झाले आहेत. नागरिकांनी या मार्गाचा वापर करू नये, तसेच पर्यायी मार्गांचा अवलंब करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. पाणी साचल्यामुळे वाहनांची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून अनेक वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. महानगरपालिकेकडून पाण्याचा निचरा करण्यासाठी आणि साचलेला कचरा हटविण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे. ड्रेनेज लाईनची साफसफाई तसेच पंपांच्या सहाय्याने पाणी बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.0
0
Report
नवी मुंबई के घणसोली में बिल्डिंग के सामने पत्रों की आंधी, सड़क पर गिरे
Navi Mumbai, Maharashtra:घणसोली सिडको मालकंस बिल्डिंग च्या समोर सुरू असलेल्या बिल्डिंग चे काम चालू असलेले ठिकाण लावलेले पत्रे वाऱ्यामुळे उडून रस्त्यावर आले, असून गाड्यांवर देखील हे पत्रे पडले आहेत । नवी मुंबई0
0
Report
मुंबई उपनगर में भारी बरसात, अंधेरी सबवे जलमग्न; मार्ग बंद, यातायात प्रभावित
Mumbai, Maharashtra:मुम्बई उपनगरात गेल्या तीन दिवसांपासून सुरु झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून वाहतुकीवर त्याचा गंभीर परिणाम झाला आहे. अंधेरी सबवे पुन्हा एकदा पाण्याखाली गेला असून सुरक्षिततेच्या कारणास्तव प्रशासनाने सबवे सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद केला आहे. त्यामुळे पूर्व-पश्चिम जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग बंद झाल्याने वाहनचालकांना मोठा फटका बसत आहे. मुंबई वाहतूक पोलिसांनी नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन केले असून, अंधेरी सबवेऐवजी गोखले पूल मार्गे प्रवास करण्याचा सल्ला दिला आहे. दरम्यान, पावसाचा जोर कायम असल्याने नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, तसेच पाणी साचलेल्या रस्त्यांवरून वाहन चालवताना विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. हवामान विभागानेही पुढील काही तास मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली असून नागरिकांनी अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.0
0
Report
Advertisement
