icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow3 Nov 2024, 12:41 pm

यवतमाळ : पुसद मध्ये माणूसकीची भिंत फाउंडेशन ने वृद्ध, निराधार, बेघरांसोबत साजरी केली भाऊबीज

Yavatmal, Maharashtra:

यवतमाळच्या पुसद येथे माणुसकीची भिंतच्यावतीने बेघर, निराधार, दिव्यांग, असहाय वृद्ध व अनाथांसोबत भाऊबीज साजरी करण्यात आली. वृद्धाश्रम व रुग्णालय परिसरात हा सोहळा संपन्न झाला. माणुसकीची भिंत परिसरात स्वच्छता करून गोरगरीब निराधार वृद्धांची व पुरुषांची दाढी-कटिंग करण्यात आली. त्यानंतर महिलांनी काढलेल्या रांगोळ्यांनी अंगण सजले. पाट मांडण्यात आले. त्यानंतर माणुसकीची भिंतच्या महिला सदस्यांनी टोपी, टॉवेल, नारळ पेढा देऊन वंचितांना ओवाळले. त्यांच्या कुटुंबातील महिलांना साड्या देण्यात आल्या.

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

अंतरराष्ट्रीय संघर्ष-विराम से उद्योग जगत को राहत, ईंधन-गैस सप्लाई फिर पटरी पर

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:आंतरराष्ट्रीय पातळीवरील युद्धविरामाच्या घोषणेमुळे छत्रपती संभाजी नगरात उद्योजकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे, शहरात मागील काही दिवसांपासून निर्माण झालेली इंधन आणि गॅसटंचाईची परिस्थिती आता निवळू लागण्याची चिन्हे आहेत. सर्वसामान्यांसह उद्योग जगताला या निर्णयाचा मोठा दिलासा मिळणार आहे. जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा पूर्ववत होत असून नागरिकांनी गॅसची पॅनिक बुकिंग थांबवल्यास येत्या १० दिवसांत घरपोच सिलिंडर मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. तसेच विस्कळीत झालेली पुरवठা साखळी आणि थांबलेली निर्यात पूर्वपदावर येऊन महिनाभरात उद्योग चक्र पुन्हा वेगाने धावण्याची शक्यता उद्योजकांनी वर्तवली आहे.
0
0
Report

रत्नागिरी में काजू उत्पादन गिरने से किसान परेशान, नुकसान भरपाई की मांग

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी kajju पिकावर संकट..पांढरं सोनं कालवडलं.. रत्नागिरी अँकर यंदाच्या हंगामात काजू पिकावर मोठे संकट ओढावले असून 'पांढरं सोनं' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काजूचे उत्पादन लक्षणीय घटले आहे.. अवकाळी पाऊस,तापमानातील अनियमित चढउतार तसेच कीड रोगांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे काजू बागायितींना मोठा फटका बसला आहे.. हंगामाच्या सुरुवातीला अपेक्षित असलेली फलधारणा व्यवस्थित न झाल्याने अनेक ठिकाणी घोस गळण्याचे प्रमाण वाढले आहे.. दरम्यान बाजारात काजूचे दर विक्रमी पातळीवर पोहोचले असले तरी उत्पादन घटल्यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित आर्थिक फायदा मिळत नाही.. उत्पादन कमी आणि खर्च वाढल्याने बागायतदार दुहेरी संकटात सापडले आहे.. औषध,फवारणी,मजुरी आणि देखभालचा खर्च वाढत असताना उत्पादन मात्र घटल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक भागातही परिस्थिती गंभीर असून काजू बागायतदार हवालदिल झाले आहेत.. या पार्श्वभूमीवर शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई जाहीर करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.. काजू हे कोकणातील प्रमुख नगदी पीक असल्याने या संकटाचा स्थानिक अर्थव्यवस्थेवरही मोठा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे..
0
0
Report

जायकवाडी डावे कालवे की पाणी गळती रोकने के लिए NABARD ने 750 करोड़ मंजूर किए

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्याची दुरुस्ती आणि त्यातून होणारी पाण्याची मोठी गळती रोखण्यासाठी नाबार्डकडून ७५० कोटी रुपयांचा निधी मंजूरण्यात आला आहे. येत्या २ महिन्यांत या कामासाठी निविदा मागवणार असून, यामुळे तब्बल १० टीएमसी (अब्ज घनफूट) पाण्याची गळती बंद होईल. त्यामुळे जायकवाडीच्या १ लाख ४२ हजार हेक्टर सिंचनासाठी हे कालवे फायदेशीर ठरणार आहेत, अशी माहिती जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटीलांनी दिली.. सध्या जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून ४० टीएमसी पाणी सोडले जाते. मात्र, कालव्याच्या दुरवस्थेमुळे तब्बल ४० टक्के म्हणजेच सुमारे १५ टीएमसी पाणी वाया जाते. नव्याने एक टीएमसी पाणीसाठा निर्माण करण्यासाठी शासनाला सुमारे एक हजार कोटी रुपये खर्च येतो. त्यामुळे ही पाणीगळती रोखणे अत्यंत गरजेचे होते. आता नाबार्डकडून ७५० कोटी रुपये मंजूर झाल्याने २ महिन्यांत निविदा प्रक्रिया राबवली जाईल अशी माहिती येतेय..
0
0
Report
Advertisement

गोसीखुर्द विस्थापितों के लिए जमीन संकट: विद्युत उपकेंद्र से बढ़ा तनाव

Bhandara, Maharashtra:गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांचा संताप उसळला.... पुनर्वसनानंतरही घरासाठी जागेचा प्रश्न कायम मौजा मौदी (पु.) पुनर्वसित गावठाणात विद्युत उपकेंद्राचा अडथळा.... वाढीव कुटुंबांच्या जागेवर विद्युत विभागाचा अतिक्रमण... कर थकबाकीवरून वीज विभाग-ग्रामपंचायत आमनेसामने गोसीखुर्द प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या मौदी (पु.) गावकऱ्यांचे पुनर्वसन भौजा पहेला येथे करण्यात आले. शासनाने त्यांना नवीन गावठाणात स्थायिक केले, पण काळानुसार कुटुंबांची संख्या वाढली… आणि आता वाढीव कुटुंबांसाठी घरकुलाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. नगर रचना विभागाने यासाठी तब्बल ७१३९.५० चौरस मीटर जागा राखीव ठेवली होती… मात्र या जागेवरच ३३/११ केव्ही विद्युत उपकेंद्र उभारण्यात आले. त्यामुळे ही संपूर्ण जागा वापरात येऊ शकत नाही… आणि काही कुटुंबे घराच्या प्रतीक्षेत आहेत. ग्रामपंचायतीने पत्रव्यवहार केला… गोसीखुर्द पुनर्वसन विभागीय पथक, नागपूरमार्फत महावितरणलाही कळवण्यात आले… पण अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. या प्रकरणाला आर्थिक वादाचाही तडका लागला आहे. ग्रामपंचायतीच्या जागेवर उपकेंद्र उभारण्यात आल्यानंतरही विद्युत विभागाने कर भरलेला नाही. आतापर्यंत जवळपास १२ लाख रुपयांचा कर आकारण्यात आला… मात्र तुटपुंजा भरणा झाल्याने ग्रामपंचायतीने धनादेश परत केला. ग्रामपंचायतीने विद्युत उपकेंद्रावर जप्तीची नोटीस बजावली… मात्र जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी तात्पुरती कारवाई थांबवण्याचे आदेश दिले. दुसऱ्या पथावर, ग्रामपंचायतीने वीज बिल न भरल्याने ग्रामपंचायतीचा वीजपुरवठाही खंडित करण्यात आला होता… त्यामुळे दोन्ही विभागांमध्ये संघर्षाची परिस्थिति निर्माण झाली आहे. “आमच्या मुलाबाळांसाठी घराची जागा नाही… शासनाने दिलेली जमीन वापरता येत नाही… हा अन्याय आहे…” अशा भावना व्यक्त करत ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. गावातील राखीव जागेवर विद्युत विभागाने अतिक्रमण केल्याचा आरोप ग्रामपंचायतीकडून केला जात आहे. त्यामुळे वाढीव कुटुंबांना भूखंड वाटप होऊ शकत नाही. आता ही जागा मोकळी करून देण्यात यावी… तसेच पर्यायी उपाय तत्काळ जाहीर करावा, अशी मागणी जोर धरत आहे. प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून हा प्रश्न मार्गी लावला नाही… तर तीव्र आंदोलনের इशारा ग्रामपंचायतीने दिला आहे.
0
0
Report

आक्षी साखर में नई मछुआरों की जेटी का भूमिपूजन, 150 करोड़ से बांध-रास्ते

Chendhare, Maharashtra:आक्षी साखर येथील नवीन मच्छीमार जेटीचे काम सुरू झाले. मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते भूमिपूजन. १५० कोटी खर्चून बांधणार जेटी, बंधारा और जोडरस्ता. अँकर - अलिबाग तालुक्यातील आक्षी साखर येथील नवीन मच्छीमार जेटी, ग्रोयन्स बंधारा और जोड़ रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन राज्याचे मत्स्यव्यवसाय और बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते झाले. आमदार महेंद्र दळवी उपस्थित होते. दिडशे कोटी रुपये खर्चाच्या या कामामुळे स्थानिक मच्छीमारांना आपल्या बोटी किनाऱ्यावर लावणे तसेच मासळीची चढउतार, वाहतूक करणे सुलभ जाणार आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement

अकोला में घरेलू विवाद के चलते पति ने पत्नी की हत्या; पुलिस जांच जारी

Akola, Maharashtra: decimal ही नाही. Donoया two days पूर्वी अकोळा डाबकी रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत ओळखीचा नाही असे अर्धवळ जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला होता. या प्रकरणी घातपात की अपघात याबत विविध तर्कवितर्क लावले जात होते. मात्र, पोलिसांच्या सखोल तपासातून धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या महिलेची निर्घृण हत्या झाली असून, ही हत्या तिच्याच पतीने केल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिला रविना आणि तिच्या पतीमध्ये नेहमीच कौटुंबिक वाद होत होते. या सततच्या वादाला कंटाळून पतीने तिचा गळा दाबून खून केला आणि मृतदेह निर्जनस्थळी फेकून दिला. तसेच, महिला ओळख पटू नये यासाठी आरोपीने तिच्या चेहऱ्यावर पेट्रोल टाकून जाळण्याचाही प्रयत्न केला. या घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवत आरोपी पतीला अटक केली आहे. पोलिस तपासात आणखी एक बाब समोर आली आहे की, ही दोघेही वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपूर येथील रहिवाशी असून एक वर्षापूर्वी दोघांनीही आंतरजातीय केले होते, त्यांना एक लहान मूलही आहे. मात्र, कौटुंबिक वादांमुळेच हे हत्याकांड घडल्याचे निष्पन्न झाले आहे. सादिक शहा तसरीफ शहा असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, पुढील तपास सुरू आहे. Byte : सुदर्शन पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी, अकोला.
0
0
Report

उल्हासनगर में पुलिस गश्त के दौरान दो चोर गिरफ्तार, छह मोटरसाइकिल चोरी का खुलासा

Ambernath, Maharashtra:उल्हासनगर मध्ये पोलीस गस्त सुरू असताना दोन चोरटे जेरबंद. सहा मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघड. पोलिसांची गस्त सुरू असताना संशयास्पद रीत्या पळून जाणाऱ्या दोन इसमांना पोलिसांनी पाठलाग करून ताब्यात घेतले. पोलिसांनी अधिक तपास केला असता आरोपींनी विठ्ठलवाडी आणि कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ही मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली. एकूण सहा मोटारसायकल चोरी केल्याचे त्यांनी मान्य केले असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. विशेष म्हणजे चोरी करणारे दोन्ही गुन्हेगार हे विधी संघर्षित बालक आहेत. ते ह्या चोऱ्या मौज मौजेसाठी करत असल्याचे तपासात समोर आले आहे. चंद्रशेखर भुयार ,उल्हासनगर
0
0
Report

रायगड प्रेस क्लब का 21वां स्थापना दिवस, कमलेश सुतार को राज्यस्तरीय सम्मान

Navi Mumbai, Maharashtra:रायगड प्रेस क्लब चा 21 वा वर्धापन दिन निमित्त पत्रकार सन्मान सोहळा आयोजन करण्यात आले. पनवेल मद्ये पार पडलेल्या या सन्माम सोहळ्यात झी 24 तास चे संपादक कमलेश सुतार यांना आचार्य अत्रे राज्यस्तरीय संपादक सन्मान देऊन गौरविण्यात आले. यावेळी कार्यक्रमाला मंत्री नितेश राणे, गटनेते प्रवीण दरेकर उपस्थित होते. यावेळी प्रवीण दरेकर यांनी झी 24 तास चे संपादक कमलेश सुतार यांची पुरस्कारा साठी केलेली निवड योग्य असल्याचे सगीतेल, तर कमलेश सुतार यांनी आपल्या भाषणात पत्रकारिते बाबत मत मांडले आजकाल हे पत्रकार हे कार्यकर्त्यांच्या भूमिकेत जातात, पत्रकारांनी राजकारण्यांना सामाजिक मदत करावी पण आपलं काम विसरू नये. आजकाल पत्रकार कोणत्या वृत्तपत्र चा विचारत नाही तर कोणत्या पक्षाचा हा विचारतात।
0
0
Report
Advertisement

चांदवड़ धरण पर युवक की डूबकर मौत, भाई ने बचाने की कोशिश की

Chandvad, Maharashtra:अँकर-नाशिकच्या चांदवड तालुक्यातील वडाळी भोई येथील केंद्राई धरणात मेंढ्या घेऊन गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना संध्याकाळच्या सुमारास घडली आहे,रोशन शंकर झाडे हा तरुण मेंढ्याना पाणी पाजण्यासाठी धरणावर गेला असता पाण्यात उतरला असता पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडत असताना त्याला वाचवण्यासाठी त्याचा भाऊ गेला मात्र त्याला पोहता येत नसल्याने त्याचे प्रयत्न अपयशी ठरले,गावकऱ्यांना याची माहिती मिळताच त्यांनी धरणावर धाव घेतली,अनेक तासाच्या शोध कर्यांनंतर त्याचा मृतदेह संध्याकाळच्या sुमारास सापडला.या घटनेनंतर गावात शोककळा पसरली असून पोलीस अधिक तपास करीत आहे
0
0
Report

नागपुर में संघ के 100 वर्षों के दिशा-निर्देशक उत्सव पर जोरदार प्रस्तुति

Nagpur, Maharashtra:नागपूर सरसंघचालक डॉ मोहन भागवत -- संघ का पुरा कार्य स्वयंसेवको के परिश्रम से खडा हुआ है.. किसी के कृपा से नही.. और किसी के अवकृपा से रुका भी नही ---संघ को अपना मानकर सब संघ के विचार के अनुरूप राष्ट्र का एक स्वरूप खडा करने स्वयंसेवकोने अपनी पुरी शक्ती लगा दी ---संघ 100 साल पुरे करके संघ आज देश दिशादर्शन करने वाले एक शक्ती का रूप लेकर खडा है --- इतिहास अगर लिखा जाए तो रोमांचक के साथ उदबोधक भी है --- सौं साल के बात संघ कार्य आगे ले जाने कां दायित्व हमारा है -- पुरांन मे बहुत बाते जुड जाती है... कुछ वास्तविक रहती है कुछ नही रहती है...लेकिन प्रेरक, उद्बोधक सभी रहती है -- संघ के सभी कार्य शारीरिक, बौद्धिक यह संस्कार के लिये रहती है -- संस्कार ओ के रूप में संघ के स्वयंसेवक समाज मे प्रदर्शन करेंगे.. संघ को दिखायेगे --- कार्यक्रम मे जो विविधता है .. उसमे घोष के वजह से आकर्षक रहेगा -- सब जगह घोष दल विकसीत हुआ है --क्यो किया है.. क्या करना है... इस सृष्टी यह लेखन महत्वपूर्ण है -- संघ की इच्छा ये तो नही है कि इतिहास मे उसका नाम स्वर्ण अक्षरो मे लिखा जाये --- संघ श्रेय पुरे समाज को देना चाहता है -- समाज के संमतकारी शक्ती के आधार पर ध्येय प्राप्ती का रस्ता संघ ने चूना है --- परंतु इस रस्ते पर चलने वालो की तयारी... कार्यक्रमो के माध्यम से होती है.. जैसे इस घोष कार्यक्रम.. संपूर्ण हिंदू समाज को संघटन करने वालो को... स्वरमे स्वर मिलाने का कदम से कदम मिलाने का अभ्यास होना चाहिए --- क्युकी शरीर की कृती मन पर परिणाम करती है -- मनका विचार शरीर को बनता है... दिग्दर्शित करता है... उलटा भी होता है शरीर के अभ्यास हे मन बनता है --- वादन करते है तो सभी सूर मे सूर मिलाते है --- एकताल को केंद्र मानकर घोष चलता है.. मिलकर चलना और मिला लेना ...यह समन्वय का स्वभाव हे जो लोगो को जोडता है.. --- स्वयंसेवक कोई भी कार्य करता है तो उसको विचार करना चाहिए -- नागपूर विश्वविद्यालय के कबड्डी के टी मे संघ के 3 स्वयंसेवक रहते थे ---- संघ का काम चमत्कार दिखाने के लिए नही है वो हो जाता है --- इसमे वादक और स्वयंसेवक को सोचना चाहिए शारीरिक कार्यक्रम करता है तो ताकद, हिम्मत और दम आया की नही -- वादन सुर मे करना है.. सारे पथ्य ध्यान रखते हए.. वादन मे अनुशासन चाहिये -- इस का सभी विचार पुराने वादको ने किया है --- कार्यक्रम मे भाव आना चाहिए --- इससे सत्यम,शिवम सुंदरम कार्यक्रम होता है. भारतीय कला का दर्शन होता है --- हमारा कार्यक्रम मी भारतवर्ष मे सत्यम, सुंदर, शिवम स्थिती उत्पन्न करने के लिए है --- इतिहास को समजना चाहिये जैसा उन्होने परिश्रम किया वैसे हम कर रहे है क्या... उन्होने जैसा वादन किया वैसे हम कर रहे है क्या... उन्नती हो रही है क्या... जो पूर्वजो के जीवन मे हुई है -- उसका आत्मचिंतन करने का समय है -- संघ के सो साल का सेलिब्रेशन नही कर रहे --- सारे कार्यक्रम...कार्यवृद्धी,... स्वयंसेवक को मे सिंहालोकन का भाव निर्माण करने... अधिक गुणवत्ता को प्रेरित करने -- आज का कार्यक्रम उसी बुद्धी से आयोजित किया गया है
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top