icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow3 Nov 2024, 12:41 pm

यवतमाळ : पुसद मध्ये माणूसकीची भिंत फाउंडेशन ने वृद्ध, निराधार, बेघरांसोबत साजरी केली भाऊबीज

Yavatmal, Maharashtra:

यवतमाळच्या पुसद येथे माणुसकीची भिंतच्यावतीने बेघर, निराधार, दिव्यांग, असहाय वृद्ध व अनाथांसोबत भाऊबीज साजरी करण्यात आली. वृद्धाश्रम व रुग्णालय परिसरात हा सोहळा संपन्न झाला. माणुसकीची भिंत परिसरात स्वच्छता करून गोरगरीब निराधार वृद्धांची व पुरुषांची दाढी-कटिंग करण्यात आली. त्यानंतर महिलांनी काढलेल्या रांगोळ्यांनी अंगण सजले. पाट मांडण्यात आले. त्यानंतर माणुसकीची भिंतच्या महिला सदस्यांनी टोपी, टॉवेल, नारळ पेढा देऊन वंचितांना ओवाळले. त्यांच्या कुटुंबातील महिलांना साड्या देण्यात आल्या.

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

गर्मी के बाद शहर को 17 एमएलडी अतिरिक्त पानी, आपूर्ति में गैप घटेगा

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगर शहरातील तीव्र पाणीटंचाई कमी करण्यासाठी मनपा उशिराने आता workआला है, उन्हाळा संपल्यावर जून महिन्यापासून पाणीपुरवठ्यात १७ एमएलडीने वाढ करण्‍याचा दावा मनपाने केला आहे. या वाढीव पाण्यामुळे शहराच्या पाणी वितरणातील किमान एक दिवसाचा गॅप कमी होणार असून, नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. सध्या ९०० मिमी व्यासाच्या योजनेतून शहराला २६ एमएलडी पाणी मिळत आहे. फारोळा जलशुद्धीकरण केंद्रातील तांत्रिक मर्यादांमुळे पूर्ण क्षमतेने पाणी घेता येत नव्हते. मात्र, पालिकेने केलेल्या सुधारणांमुळे आता अतिरिक्त १७ एमएलडी पाणी उपलब्ध होईल.
0
0
Report

उच्च अदालत ने महापालिका को साफ-सफाई मामले में जवाबदेही तय कर निधि विवरण मांगा

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगर शहरातील कचरा नियमितपणे न उचलला जाणे आणि त्यावर योग्य प्रक्रिया न होणे या गंभीर बाबींची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने महापालिकेला चांगलेच धारेवर धरले आहे. शेख इस्माईल यांनी ही जनहित याचिका दाखल केलेली आहे. सुनावणीदरम्यान धुळे-सोलापूर महामार्गावर गंधेली गावाजवळ कचरा टाकणाऱ्या कंत्राटदारावर काय कारवाई केली, याची विचारणा करत न्यायालयाने महापालिकेला याप्रकरणी प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी एक आठवड्याची मुदत दिली आहे. विशेष म्हणजे, न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे शासनाकडून प्राप्त झालेल्या १०० कोटी रुपयांच्या निधीचा वापर नेमका कसा केला, याचा सविस्तर तपशीलही आता महापालिकेला न्यायालयासमोर ठेवावा लागणार आहे. केवळ कंत्राट देऊन महापालिका आपली जबाबदारी झटकू शकत नाही आणि कचरा वर्गीकरणाबाबत नागरिकांमध्ये जागृती करणे हे प्रशासनाचेच कर्तव्य असल्याचे स्पष्ट केले.
0
0
Report

चत्रपति संभाजीनगर में अवैध गर्भपात रोकथाम के लिए कड़ी कार्रवाई के निर्देश

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात मुलींच्या जन्मदराचे प्रमाण चिंताजनकरित्या घटले असून, दर हजार मुलांमागे हे प्रमाण ८९७इतके खाली आले आहे. ही आकडेवारी जिल्ह्यासाठी अत्यंत अशोभनीय असून, अवैध गर्भलिंग निदान आणि बेकायदा गर्भपाताला आळा घालण्यासाठी प्रशासनाने आता धडक कारवाई करावी. विशेषतः डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय गर्भपाताच्या गोळ्या विकणाऱ्या मेडिकल चालकांवर थेट गुन्हे दाखल करून त्यांच्या परवाने रद्द करा, असे सक्त निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. सोनोग्राफी व गर्भपात केंद्रांची वारंवार आणि कसून तपासणी करावी. तसेच जिल्ह्यात छुपे अवैध गर्भपात केंद्र चालवले जात असल्यास ते शोधून काढावेत. चिठ्ठीशिवाय गर्भपाताच्या गोळ्या विकणाऱ्यांवर कारवाई करा. तसेच या गोळ्या मेडिकलमध्ये उपलब्ध कशा होतात? त्या येतात कुठून ? याचे मूळ शोधून काढण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाला दिले आहेत
0
0
Report
Advertisement

समर स्पेशल ट्रेनें: मडगांव जंक्शन से पनवेल के बीच साप्ताहिक सेवा

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी..(कोकण रेल्वे) मडगाव पनवेल मार्गावर समर स्पेशल ट्रेन.. कणकवलीसह रत्नागिरी,संगमेश्वर,चिपळूण,खेड ला थांबे.. अँकर उन्हाळी सुट्ट्यांमुळे होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता कोकण रेल्वेने 17 मे (रविवार) पासून मडगाव जंक्शन आणि पनवेल दरम्यान विशेष साप्ताहिक गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.. यामुळे कोकणात जाणाऱ्या आणि मुंबईकडे येणाऱ्या प्रवाशांना मोठा अतिरिक्त फेरीमुळे दिलासा मिळणार आहे.. या प्रवासात गाडी करमळी,थीवी,सावंतवाडी,रोहा,कुडाळ,सिंधुदुर्ग,कणकवली,वैभववाडी,राजापूर,विलवडे,अडवली,रत्नागिरी,संगमेश्वर,चिपळूण,खेड,माणगाव, रोहा आणि पेण या स्थानकांवर थांबणार आहे..
0
0
Report

Kolhapur Shahar ki Seema Vistaar: Ab Special Planning Authority ka Darja

Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाला आता विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा देण्यात आला आहे. शासन निर्णय 12 मे रोजी काढण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कोल्हापूर शहर हद्द वाढीचा प्रश्न तसाच प्रलंबित राहिला आहे. कोल्हापूर महानगरपालिका शेजारी गावांचा हद्दवाढीला तीव्र विरोध आहे. त्यामुळे 16 ऑगस्ट 2017 रोजी शहरालगत असणाऱ्या 42 गावांसाठी कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली होती. पण या प्राधिकरणाचा फारसा फायदा झाला नाही. निधीची कमतरता असल्याने प्राधिकरणातील गावामध्ये अपेक्षित विकास कामांना गती मिळाली नाही. त्यामुळे शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना ही बाब निदर्शनास आणून दिली, त्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केंद्र शासनाकडून विकास कामांसाठी निधी मिळेल या उद्देशाने नाशिक, पुणे या विकास प्राधिकरण धर्तीवर विशेष नागरिक क्षेत्र प्राधिकरणाचा दर्जा दिला.
0
0
Report

रत्नागिरी में वाहनों की संख्या 30% बढ़ी, ईंधन आपूर्ति संकट बनी

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी जिल्ह्यात तब्बल साडेपाच लाख वाहने... वाहनात वापरण्यासाठी चार लाख लिटर इंधन लागतं.. सुट्टीचा हंगाम असल्याने वाहनांच्या संख्येत 30 टक्क्यांनी वाढ.. रत्नागिरी जिल्ह्यात विविध प्रकारचे एकूण वाहने साडेपाच लाखांपेक्षा अधिक आहेत.या वाहनांसाठी भारत पेट्रोलियम,इंडियन ऑइल कार्पोरेशन आणि हिंदुस्थान पेट्रोलियम यातील ऑइल कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा केला जातो. तसेच काही वाहने एलपीजी आणि सीएनजी गॅस वर धावतात.. सध्या या सर्व वाहनांना सुमारे चार लाख लिटर्सचा इंधन पुरवठा होत आहे..मात्र सध्या सुट्टीचा हंगाम असल्याने पर्यटन वाढले आहे.. परिणामी वाहनांच्या संख्येेत सुमारे 30% वाढ झाल्याने आता इंधन पुरवठाही अपूरा पडू लागला आहे..
0
0
Report
Advertisement

मावळ की ऐतिहासिक भूमि पर शिवकालीन युद्धकला की धूम, छत्रपति संभाजी महाराज जयंती

Varsoli, Maharashtra:धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंतीचे औचित्य साधत मावळच्या ऐतिहासिक भूमीत शिवकालीन युद्धकलेचा जयघोष घुमला आहे. सरसेनापती खंडेराव दाभाडे आणि उमाबाईसाहेब दाभाडे यांच्या भूमीत आयोजित युद्धकला उन्हाळी प्रशिक्षण शिबिराला लहान मुला मुलींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसला. शस्त्रपूजन मानाची तलवार आणि शिवकालीन पराक्रमाचा इतिहास यामुळे संपूर्ण परिसर शिवमय झाला.छत्रपतींचा इतिहास फक्त वाचायचा नाही तर पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायचा असा संदेश या शिबिरातून देण्यात आला.
0
0
Report

नाशिक में 4 माह की बच्ची उष्माघात से मृत्यु, विवाह समारोह में गर्मी का असर

Nashik, Maharashtra:नाशिक में 4 माह की चिमुरडी की दुर्दैवी मृत्यु. उष्माघात से चार माह की चिमुरडी की मृत्यु होने की प्राथमिक जानकारी. इंदापुर से लग्न के लिए काटेकर परिवार आए थे. निजी ट्रॅवल्स के माध्यम से यात्रा के दौरान गर्मी से मौत की चर्चा. नाशिकरोड के सामनगाव रोड परिसर स्थित लॉन में विवाह समारोह था. सुबह माँ को बेटी बेहोशी हालत में मिली; अस्पताल में दाखिल करते पर डॉक्टरों ने मृत्यु घोषित कर दी. मृत चिमुरडी की माँ प्रतीक्षा काटेकर महाराष्ट्र पुलिस दल के लिए चयनित हो चुकी हैं. बच्ची के उम्र के कारण सेवाकाल में भर्ती होने के लिए समय भी लिया गया था. चार माह की बच्ची की उष्माघात से मृत्यु. राज्य में तापमान बढ़ने से उष्माघात का खतरा बढ़ा. नाशिक रोड थाने में आकस्मिक मृत्यु दर्ज.
0
0
Report
Advertisement

रायगढ़ जिला परिषद ने 45 कर्मियों को उनकी मूल जगह लौटने के निर्देश जारी किए

Chendhare, Maharashtra:प्रतिनियुक्तीवर असलेल्या कर्मचाऱ्यांची घरवापसी होणार रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष ... प्रतिनियुक्तीवरील ४५ कर्मचाऱ्यांना परत बोलावले गेले. आवडीच्या ठिकाणी चिकटून बसेलेल्या कर्मचाऱ्यांची गोची. अँकर - प्रतिनियुक्तीवर वर्षानुवर्षे असलेल्या रायगड जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांची घरवापसी होणार आहे. त्यामुळे आपल्या आवडीच्या ठिकाणी चिकटून बसलेल्या कर्मचाऱ्यांची गोची झाली आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी तसे निर्देश जिल्हा परिषद प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार सामान्य प्रशासन विभागाने प्रतिनियुक्तीवर असलेल्या तब्बल ४५ कर्मचाऱ्यांना त्यांच्या मुळ नेमणूक कार्यालयात परत हजर होण्याच्या सूचना दिल्या आहेत. यात राज्य सरकार आणि विभागीय आयुक्त कार्यालयात कार्यरत कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.
0
0
Report

रत्नागिरी में राजू शेट्टी का मुख्यमंत्री बंगले के बाहर मोर्चा; कोकण के आंबा-काजू नुकसान के मुआवजे की मांग

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. राजू शेट्टींचा मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर आज मोर्चा.. अँकर हवामानातील बदलामुळे यंदा कोकणातील आंबा काजू बागायतदार शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे..मात्र सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले आहे.. आंबा बागायतदारांना हेक्टरी पाच लाख रुपये आणि काजू बागायतदारांना तीन लाख रुपये इतकी नुकसान भरपाई दिली जावी या मागणीसाठी आज साडेतीन वाजता गिरगाव चौपाटीवरून मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर मोर्चा नेणारच असल्याचा ठाम निर्धार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी माध्यमांशी व्यक्त केला है.. cut ways use in stock futtage raju shetty
0
0
Report
Advertisement

मोदी के इंधन बचत आह्वान पर अमोल गोगे ने ई-बाइक शुरू कर दी

Akola, Maharashtra:देश के पंतप्रधान नरेंद्र मोदी ने देशवासियों से पेट्रोल, डीजल और मूल्यवान धातुओं की बचत करने का आह्वान किया है। इस आह्वान को सकारात्मक प्रतिक्रिया देते हुए अमोल गोगे ने खुद बदलाव शुरू किया है। अकोला नगर पालिका के उपमहापौर अमोल गोगे अब अपने दैनिक सफर के लिए ‘ई-बाइक’ का इस्तेमाल करने का निर्णय लिया है। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के आह्वान के जवाब में मैं आज से ई-बाइक का उपयोग शुरू कर रहा हूँ, यह अमोल गोगे ने कहा। ई-बाइक के उपयोग से पेट्रोल-डीजल की बचत होगी और बढ़ते प्रदूषण पर भी नियंत्रण में मदद मिलेगी, उन्होंने माना। उपमहापौर ने केवल अपनी बात तक सीमित नहीं रखा बल्कि अकोला शहर के नागरिकों को भी पर्यावरण‑अनुकूल वाहनों के उपयोग का आह्वान किया। देश के विकास और पर्यावरण संरक्षण के लिए हर किसी को ईंधन बचत का संकल्प लेना चाहिए, उन्होंने कहा। निर्वाचित प्रतिनिधि ने खुद क्रिया में आदर्श स्थापित कर इस पहल की चारों ओर सराहना हो रही है।
0
0
Report

अकोला में संभाजी महाराज जयंती पर भव्य रैली, शिवभक्तों की भारी भीड़

Akola, Maharashtra:धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती अकोला शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने शहरातील शिवाजी पार्क येथून भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ढोल-ताशांच्या गजरात आणि जयघोषात निघालेल्या या रॅलीत मोठ्या संख्येने शिवभक्त सहभागी झाले होते. रॅलीमध्ये सांस्कृतिक देखावे, पारंपरिक वेशभूषा तसेच छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्यपूर्ण जीवनावर आधारित विविध देखावे सादर करण्यात आले. या देखाव्यांनी नागरिकांचे विशेष लक्ष वेधून घेतले. शहरातील प्रमुख मार्गांवरून रॅली काढण्यात आली असून ठिकठिकाणी नागरिकांनी रॅलीचे स्वागत केले. जयंतीनिमित्त संपूर्ण वातावरण शिवमय झाले होते.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top