icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow3 Nov 2024, 12:41 pm

यवतमाळ : पुसद मध्ये माणूसकीची भिंत फाउंडेशन ने वृद्ध, निराधार, बेघरांसोबत साजरी केली भाऊबीज

Yavatmal, Maharashtra:

यवतमाळच्या पुसद येथे माणुसकीची भिंतच्यावतीने बेघर, निराधार, दिव्यांग, असहाय वृद्ध व अनाथांसोबत भाऊबीज साजरी करण्यात आली. वृद्धाश्रम व रुग्णालय परिसरात हा सोहळा संपन्न झाला. माणुसकीची भिंत परिसरात स्वच्छता करून गोरगरीब निराधार वृद्धांची व पुरुषांची दाढी-कटिंग करण्यात आली. त्यानंतर महिलांनी काढलेल्या रांगोळ्यांनी अंगण सजले. पाट मांडण्यात आले. त्यानंतर माणुसकीची भिंतच्या महिला सदस्यांनी टोपी, टॉवेल, नारळ पेढा देऊन वंचितांना ओवाळले. त्यांच्या कुटुंबातील महिलांना साड्या देण्यात आल्या.

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

अमरावती वकील संघ के मतदान की शुरुआत, ठाकूर ने किया मतदान

Amravati, Maharashtra:अमरावती जिल्हा वकील संघाच्या मतदानाला सुरवात; ऍड. यशोमती ठाकूर यांनी बजावला मतदानाचा हक्क अमरावती जिल्हा सत्र न्यायालयामध्ये अमरावती जिल्हा वकील संघ निवडणूकिची मतदान प्रक्रिया पार पडते आहे. एकून १३ पदा करिता ही निवडणूक पार पडत असून या निवडणुकीकरिता २३ उमेदवार रींगणात उभे आहे. १ मे रोजी निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे यापूर्वी माजी मंत्री व काँग्रेस नेत्या ऍड. यशोमती ठाकूर यांनी सुद्धा आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. अध्यक्ष पदासाठी प्रशांत देशमुख, धनराज साधवाणी, अनिल विश्वकर्मा यांच्यात तिहेरी लढत होणार असून सकाळपासून जिल्हा वकील संघाच्या सर्व वकिलांनी उस्फुրտ पद्धतीने मतदानाचा हक्क बजावला.
0
0
Report

एल निनो के संकेत से वाशीम में इस साल वर्षा घटने की आशंका, कृषि विभाग सतर्क

Washim, Maharashtra:संभाव्य एल निनोच्या पार्श्वभूमीवर यंदा राज्यात पावसाळा कमी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे कृषी विभाग सतर्क झाला असून दत्तात्रय भरणे यांनी वाशिम येथे पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. कमी पावसाचा अंदाज लक्षात घेता शेतकऱ्यांनी योग्य नियोजन करावे, असे आवाहन त्यांनी केले. दुष्काळाचा सामना करण्यासाठी बंधाऱ्यांची दुरुस्ती, नवीन तलाव निर्मिती आणि दुष्काळ सहन करणाऱ्या बियाण्यांवर भर दिला जाणार आहे. तसेच दुबार पेरणीसाठी अतिरिक्त बियाणे व खतांचा साठा ठेवण्याचे नियोजनही करण्यात येत आहे.
0
0
Report
Advertisement

नागपुर में रेडियोएक्टिव धमकी: सुरक्षा एजेंसियां जांच में जुटीं; DS के पत्र की पुष्टि

Nagpur, Maharashtra:नागपुर के महाल क्षेत्र स्थित राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के मुख्यालय और रेशीमबाग स्थित डॉ. हेडगेवार स्मृतिमंदिर परिसर में ‘रेडियोएक्टिव’ पदार्थ डालने की धमकी वाला दावा एक निनावी पत्र से किया गया था। पत्र में ‘DS’ नामक संगठन का उल्लेख है और संघ मुख्यालय, रेशीमबाग स्मृतिमंदिर, मेट्रो आदि स्थानों पर ‘सीज़ियम-137’ रेडियोएक्टिव पावडर डालने की धमकी दी गई थी। इससे सुरक्षा संस्थाओं ने परिसर की सुरक्षा की व्यापक जांच की, परंतु कुछ नहीं मिला। मामला नागपुर के थाने में दर्ज कर जांच शुरू हो गई है। पत्र अंग्रेजी में भी दर्ज था कि DS S नामक समूह ने इसे भेजा है और कहा गया है कि यह धमकी या खोतसालपन है, इसकी जाँच जारी है। इसके अतिरिक्त कुछ दिनों पहले डोरसभवन मेट्रो स्टेशन के पास खुले स्थान से डेटोनेटर्स व जिलेटिन की कांड्यां मिली थी, जिसके बाद सुरक्षा अलर्ट जारी किया गया था। पुलिस सभी बिंदुओं पर गहन परीक्षण कर रही है।
0
0
Report

मुख्यमंत्री ने हेलिप्लांट के लिए MOU किया, नांदेड में रोजगार संभावना बढ़ेगी

Nanded-Waghala, Maharashtra:हेलीप्लांटचा MOU मुख्यमंत्र्यांनी केलेला आहे त्यामुळे नक्कीच तो प्रोजेक्ट नांदेडला होईल अशी प्रतिक्रिया नांदेडचे पालकमंत्री अतुल सावे यांनी दिली. 4 हजार 200 कोटी रुपा्यांचा हेलीप्लांट नांदेडमध्ये होणार असल्याची माहिती माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभेचे खासदार अशोक यांनी दिली होती. पण आपल्याला याबाबत संभ्रम असल्याचे सांगत नांदेडला आल्यावरच याबाबत कळाल्याचे वक्तव्य उद्योगमंत्री म्हणाले होते. उद्योगमंत्र्यांच्या या वक्तव्यामुळे नांदेडमध्ये चर्चेला उधाण आले होते. पण याबाबतचा mou स्वतः मुख्यमंत्र्यांनी केलाय आणि नक्कीच तो प्रोजेक्ट नांदेडला होईल असे सांगून पालकमंत्र्यांनी नांदेडकरांना दिलासा दिलाय. प्रत्येक mou हा मुख्यमंत्री साईन करत असतात. प्रत्येक mou उद्योगमंत्र्यांना माहित असेल असे काही नाही असेही सावे म्हणाले. या हेलीप्लांट मुळे नांदेडमध्ये रोजगार निर्मिती होईल असे पालकमंत्री म्हणाले.
0
0
Report

बच्चू कडू ने एकनाथ शिंदे की शिवसेना में प्रवेश किया; राजनीति गर्म

Washim, Maharashtra:अँकर:राज्यातील राजकारणात महत्त्वाची घडामोड घडली असून बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केला आहे. त्यांच्या या निर्णयावर विविध राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रया उमटत आहेत.कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी या पार्श्वभूमीवर बोलताना आनंद व्यक्त केला ते म्हणाले की, “आम्ही दोघांनी यापूर्वी राज्य मंत्रिमंडळात एकत्र काम केले आहे.बच्चू कडू यांनी घेतलेला हा निर्णय चांगला असून मित्राने योग्य पाऊल उचलले आहे,” असे म्हणत त्यांनी कडू यांचे अभिनंदन केले.याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर झाल्याबात विचारले असता भरणे म्हणाले की, “त्यांच्या वडिलांचे पक्षासाठी मोठे योगदान राहिले आहे. मुंबईत पक्षवाढीसाठी या कुटुंबाची मदत आम्हाला होणार आहे,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भरणे वाशिम जिल्ह्या दौऱ्यावर आले असता माध्यमाची बोलत होते.
0
0
Report
Advertisement

राहाता में अवैध गर्भप्लिंग निदान रैकेट का पर्दाफाश, 10 आरोपी गिरफ्तार

Shirdi, Maharashtra:अहिल्यानगर जिले में अवैध गर्भप्लिंग निदान करने वाली एक टोली को पुलिस ने गिरफ्तार किया है। राज्यभर से महिलाओं को राहाता क्षेत्र में बुलाकर निर्जन स्थानों पर गर्भप्लिंग निदान किया जा रहा था। पुलिस को मामले की जानकारी मिलते ही एक महिला को गर्भप्लिंग निदान के लिए ट्रैप में डालकर गिरफ्तार किया गया और इस गिरोह का पर्दाफाश हुआ। इसमें दस आरोपीयों के खिलाफ मामला दर्ज किया गया है, जिनमें से नौ को पुलिस ने हिरासत में ले लिया है। घटना स्थल पर बंद कमरे में यह सारा खेल चल रहा था, और मालिक ने बताया कि वे गाँव से तीन किलोमीटर दूर रहते हैं इसलिए रात में किसी को डर नहीं रहता। डॉक्टर के एजेंट अभिजीत भुसाल आसपास रहते थे, उन्होंने जगह का इंतजाम किया था। शिकायत के मुताबिक महिलाओं से गर्भप्लिंग के लिए 50 हजार से एक लाख रुपए तक की राशि वसूली जाती थी और राहाता इलाके में ही उन्हें बुलाकर निर्जन स्थानों पर ले जाया जाता था ताकि यह प्रक्रिया हो सके। पुलिस ने ताबड़तोड़ कार्रवाई कर आरोपियों को पकड़ लिया है और आगे विस्तृत पूछताछ जारी है। rep: कुणाल जमादडे शिर्डी अहिल्यानगर
0
0
Report

पंढरपूर अदालत ने असहाय्य महिला के साथ बलात्कार मामले में आरोपी को जन्मठेप की सजा सुनाई

Pandharpur, Maharashtra:अर्धांग वायू झालेल्या महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी दिलेल्या निकालात आरोपीला नैसर्गिक मृत्यू होई पर्यंत जन्मठेपेची शिक्षा पंढरपूर जिल्हा व सत्र न्यायालयाचा मोठा निर्णय पंढरपूर शहरामध्ये 2013 साली अर्धांगवायू झालेल्या पीडित विधवा महिलेवर आरोपी शेख मुख्तार बेद्रेकर याने तिच्या असहायतेचा फायदा घेऊन बलात्कार केला होता. हा सर्व प्रकार पीडित महिलेन तिच्या मुलाला हात वारे करून सांगितला. या नंतर सदर आरोपीवर गुन्हा दाखल झाला होता. पंढरपूर जिल्हा व सत्र न्यायालयाने एका असहाय्य महिलेच्या परिस्थितीचा फायदा घेऊन तिच्या अत्याचार केल्या प्रकरणी गंभीर दखल घेत सर्व साक्षी पुराव्याच्या आधारे आरोपीला नैसर्गिक मृत्यू होई पर्यंत जन्मठेप शिक्षा सुनावली आहे. प्रकरणी सरकारी पक्षाकडून सात साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या. यातूनच आरोपी बेद्रेकर यास नैसर्गिक मृत्यूपर्यंत जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली आहे
0
0
Report

मराठी अनिवार्यता लागू: 1 मई से रिक्षा-टॅक्सी चालकों के लिए कड़ा नियम

Pimpri-Chinchwad, Maharashtra:बच्चू कडू यांच्याबाबत निर्णय एकनाथ शिंदे यांनी घेतला.... महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर मराठी आलीच पाहिजे, प्रताप सरनाईक यांचा स्पष्ट इशारा पिंपरी-चिंचवड बस आगाराच्या पाहणी दौऱ्यादरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते... मराठी भाषेच्या सक्तीबाबत माहिती देताना सरनाईक म्हणाले की, मराठी सक्तीचा नियम राज्य शासनाने १९८९ मध्येच केला होता, आता त्यामध्ये आवश्यक सुधारणा करण्यात आली आहे. १ मे پاسून या नियमाची कडक अंमलबजावणी आणि कारवाई सुरू होणार आहे. अनेकदा प्रवासी मराठीत बोलतात आणि चालकाला मराठी समजत नाही, यातून वाद होऊन प्रकरणे पोलिसांपर्यंत पोहोचतात. हे टाळण्यासाठी चालकांना मराठी येणे अनिवार्य आहे. ज्यांना मराठी येत नाही, त्यांनी साहित्यिकांनी लिहिलेल्या पुस्तकांच्या आधारे ती शिकावी, असा सल्लाही त्यांनी दिला. माजी आमदार बच्चू कडू यांच्या विधानपरिषदेवरील संभाव्य उमेदवारीबाबत विचारले असता सरनाईक म्हणाले की, बच्चू कडू हे सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणारे कार्यकर्ते आहेत. शेतकरी आणि दिव्यांगांसाठी त्यांनी मोठे काम केले आहे. अशा कार्यकर्त्याला विधानपरिषदेवर संधी देण्याचा निर्णय आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे घेतील. त्यांचा निर्णय आमच्या पक्षात अंतिम असतो आणि त्यात काहीही चुकीचे नाही. असहि सरनाईक म्हणाले आहेत.
0
0
Report
Advertisement

शिर्डी में अवैध गर्भलिंग परीक्षण का पर्दाफाश, चिकित्सक गिरफ्तार

Shirdi, Maharashtra:Shirdi News Flash *बेकायदा गर्भलिंग निदान करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश...* *महिलांना बोलावून निर्जनस्थळी सुरू होतं गर्भलिंगनिदान आणि अवैध तपासणी...* *शेतातील फॉर्महाउसमधे सुरू होतं गर्भलिंगनिदान केंद्र....* *बनावट महिला पोलिस ग्राहक पाठवत अप्पर पोलीस अधीक्षकांच्या पथकाने केला भांडाफोड...* *३ ते ८ महिन्यांच्या गर्भवती महिलांना बोलावून बेकायदा तपासणी केली जात असल्याचा धक्कादायक खुलासा....* अहिल्यानगर ,संभाजीनगर , नाशिक , बीड , जालना यांसह विविध जिल्ह्यातून अनेक गर्भवती महिला गर्भलिंग निधन करण्यासाठी येत असल्याची धक्कादायक माहिती उघड... महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनल अॅक्ट व PCPNDT कायद्यानुसार विविध गंभीर कलमानुसार डॉक्टर सह 10 जणांवर लोणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.... *एक BAMS डॉ.राहुल भनगे रा. नेवासा आणि एक GNM नर्सिंग कर्मचारी अभिजीत भुसाळ , रा.राहता या दोन आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या बाकी आरोपींची चौकशी सुरू...* घटनास्थळावरून सोनोग्राफी मशीन, लॅपटॉप, प्रिंटर, मोबाईल, रोख रक्कम आणि तीन चारचाकी वाहनांसह सुमारे २६ लाखांचा मुद्देमाल जप्त.... *गर्भलिंगनिदान करण्यासाठी आलेल्या 8 ते 10 महिलांसह नातेवाईकांची पोलिसांकडून चौकशी सुरू...* या प्रकरणात आणखी किती डॉक्टर सहभागी याचीही चौकशी सुरू... घटनास्थळावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी....
0
0
Report

आमराई उद्यान में स्वच्छता अभियान: आयुक्त संजिता महापात्र ने नागरिकों के साथ भागीदारी की

Sangli, Maharashtra:सांगली महापालिकेकडून 100 वर्षे पूर्ण झालेल्या आमराई उद्यानात स्वच्छता मोहीम घेण्यात आली. यात आयुक्त संजिता महापात्र यांनी सक्रिय सहभाग घेत नागरिकांशी संवाद साधला. यावेळी नागरिकांना स्वच्छता और पर्यावरण संवर्धणासाठी भाग घेण्याचे आवाहन केले. महापालिकेकडून आमराई परिसरात विशेष स्वच्छता मोहीम घेण्यात आली; मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा व बाटल्या संकलित झाल्या. आयुक्त महापात्र आणि सर्व नगरसेवक अधिकारी पदाधिकारी यांनी परिसरात फेरफटका मारला आणि आवश्यक सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या. महापालिकेचा आयुक्तानं आमराईची वनराई आणखीन वाढवण्याची ग्वाही दिली.
0
0
Report
Advertisement

महाराष्ट्र में शिरोली अत्याचार मामले पर मुस्लिम माफियाओं के गढ़ का खुलासा; SIT जांच तेज

Kolhapur, Maharashtra:**किरीट सोमय्या बाईट मुद्दे** *ऑन शिरोली अत्याचार प्रकरण.* शिरोली पुलाची या घटनेमध्ये दोन डझनहून अधिक मुलींची फसणूक झाल्याची मला खात्री आहे. महाराष्ट्रात गेल्या एक महिन्यात हा सहावा प्रकार आहे. सगळ्या प्रकारात कुठं 2 डझन, कुठे 12 डझन मुलींच्यावर अत्याचार झाले आहेत. सर्व ठिकाणी मुस्लिम माफिया आहेत. या प्रकरणाची नाशिकपासून सुरुवात झाली.. या प्रकरणात एक दोन व्यक्ती नसतात संपूर्ण गँग असतो.. त्यांना ट्रेनिंग दिले जाते. त्या लोकांना मालेगावहून पैसा येतो.. नासिकला तौफिक, अमरावतीला आयान अहमद... आगरी पाडा या ठिकाणी आयान अशा धर्म जिहाद वाल्यांच्या घटना समोर येत आहेत. या सर्व प्रकरणात मुस्लिमांची नावे आहेत. हिंदू मुलींना आणि हिंदूंना घाबरवणं.. हे सर्व धर्मांध पंथी टेररिस्ट मुस्लिम माफियाचे काम आहे. या सर्वाचा सामुदायिक अभ्यास झाला पाहिजे, यासाठी मुख्यमंत्री कार्यालय आणि इतर ठिकाणी विनंती केली आहे. सर्व ठिकाणची मेथोडोलॉजी तीच आहे.. फोटो, व्हिडिओ, आय लव्ह यू आणि त्यातून ब्लॅकमेल करणे.. या प्रकरणात तपास अजून सुरू.. जनतेमुळेच हे प्रकरण बाहेर आलं.. पीडीतेचा परिवार बाहेर आला आहे.. बाकी लोकांनी देखील ज्या मुलींच्या सोबत असं षडयंत्र झाला आहे, त्यांनी बाहेर येऊन बोलावे जिहाद माफीयांचा महाराष्ट्रात अंत करू. तपासात थोडी गती आणण्याची गरज आहे.. कारण हा मोठा विषय आहे.. यासाठी आवश्यक सर्व सपोर्ट सिस्टीम त्यांना मिळणार समाजात मुली संदर्भात थोडी भीती असते.. त्यामुळे सगळ्याच FIR करायला येत नाहीत.. यातील काही परिवार आपले कर्तव्य समजून पुढे आले आहे. पोलिसांनी सायबर आणि एक्सपर्ट यांची मदत घेतल्याने या प्रकरणाची व्याप्ती दिसून आली. *ऑन हिंदुत्ववादी सरकार असताना असे का घडतं ?* इतक आत घुसले हे चिंतेची बाब.. आम्ही अनेक वर्ष हा विषय मांडतोय.. पण सिस्टीमला पटत नव्हतं.. पण आता एका महिन्यात सहा प्रकरण एकत्रित करून समाजापुढे ठेवले आहेत.. आत्ता कुठे समाजाला पटायला लागला आहे की हे आक्रमण आहे. मी दीड वर्षे बांगलादेशी प्रमाणपत्र घोटाळा काढत आहे.. मला विचारतात बांगलादेशी असण्याचा प्रूफ काय आहे. पण या सर्व प्रकारात मुस्लिम माफिया आहेत हे दिसून येतं आहे. हे सर्व देवींद्र फडणवीस असल्यामुळे शक्य झाल आहे, त्यांना थोडी माहिती मिळाल्यानंतर ते तळाशी जातात.. या सर्व घटनांवर सगळ्यात टॉप व्यक्तीचे लक्ष आहे.. ज्यावेळी या गोष्टीचा अंत होईल त्यावेळेला जे आकडे येतील ते पाहून समाधान वाटेल.. विधानसभा निवडणुकीच्या वेळेला मी वोट जिहाद फंडिंग घोटाळा उघड केला.. निवडणुकीच्या काळात 118 कोटी रुपये मालेगावच्या बेनामी अकाउंट मध्ये आले.. विधानसभा निवडणुकीत ते पैसे वापरले.. त्याच्या शेवटपर्यंत पोहोचल्यानंतर त्या अकाउंट मध्ये 2200 कोटी रुपये पर्यंत पैसे पोहोचले असल्याचे समोर आले. *SIT तपासावर विश्वास आहे का* तपासासाठी ज्या ज्या संस्थेची गरज भासणार.. त्या सगळ्याची मदत घेतली जाणार. आता आमचं लक्ष माझी ताई फसली आहे त्याकडे आहे.. माझी माई फसवण्यात आली आहे .. यावर आहे फसवणाऱ्या व्यक्तीचे इंटेंशनच वेगळा आहे. त्यामुळे माझ्या ताई बहिणीला मी दोषी धरणार नाही.
0
0
Report

शिंदे-उद्धव गुट के बीच चुनावी रणनीति से महागठबंधन पर दबाव बढ़ा

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग : अंधारे यांना अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे, त्यांनी आत्ताच गुडघ्याला बाशिंग बांधू नये - मंत्री संजय शिरसट - ऑन शिवसेना उमेदवार : - एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात आम्ही 80 पैकी 60 जागा जिंकल्या. आमचा स्टाईक रेट वाढला. - शिंदे साहेबांच्या नेतृत्वामुळे परिवर्तनाची लाट सुरू झालेली आहे. त्यामुळे आम्हाला ऑपरेशन टायगर करण्याची गरज नाही. - आमच्याकडे रोज एवढे प्रवेश होत आहेत की आम्हाला वेळ देता येत नाही. - जे कार्यकर्ते येतात ते स्वतःच्या मर्जीने येतात त्याचा परिणाम विधान परिषदेत दिसेल. - एकनाथ शिंदे यांचा निर्णय घेण्याचा टाइमिंग असतो. त्या टायमिंग नुसार ते निर्णय घेतील. - बच्चू कडू च्या बाबतीत 12 वाजेपर्यंत निर्णय होईल. *- ऑन दानवे उमेदवारी :* - महाविकास आघाडी ही एकत्र नाहीच आणि त्यांच्यात एक वाक्यता कधीच नव्हती. - कोणाला उमेदवारी दिली आणि कोण नाराज यापेक्षा तो पक्ष कुठे आहे ते शोधावे लागेल. - काँग्रेसने यापूर्वी भूमिका स्पष्ट केली होती. त्यांनी राज्यसभेच्या वेळेला सुद्धा त्यांनी कॉम्प्रमाईज केलं. - उद्धव ठाकरे विधान परिषदेला असतील तर आम्ही कॉम्प्रमाईज करू असं स्पष्ट सांगितलं होतं. - मात्र उमेदवार जाहीर होईपर्यंत काँग्रेसला सूचना देखील दिली गेली नाही. - काँग्रेसचा अपमान करण्याचे काम उबाठाने केले. - काही गेलं तरी चालेल मात्र आम्ही आमचा हट्ट सोडणार नाही या भूमिकेत कदाचित ते असतील. - त्यामुळे काँग्रेस स्वतंत्र लढेल असे आत्तातरी वातावरण आहे. - ऑन उद्धव ठाकरेंना पराभवाची भीती : - त्यांना सर्व प्रकारची जाणीव आणि माहिती असते. - UBT संपवण्यासाठी त्यांच्या पक्षातील लोकच तयार आहेत. - घरचे दुश्मन त्यांच्यासाठी फार मोठे आहे. - त्यामुळेच उद्धव ठाकरे हे सेफसाईड म्हणून निवडणुकीतून बाहेर पडले.. *- ऑन सुषमा अंधारे स्टेटस :* - अंधारे यांना उमेदवारी दिली तरच त्यांनी कुर्बानी करावी. - *अंधारे यांना अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. त्यांनी आत्ताच गुडघ्याला बाशिंग बांधू नये* - आम्ही 42 वर्षापासून काम करतो. एक-दोन दिवसाचा हा प्रवास नाही आणि त्यासाठी एकनाथ शिंदे असावे लागतात. - ज्योती वाघमारे यांना स्वप्नात नसताना एका मिनिटात उमेदवारी देऊन राज्यसभेवर पाठवलं. *- ऑन प्रहार विलीन :* - एकनाथ शिंदे आणि बच्चू कडू यांच्यामध्ये काय चर्चा सुरू आहे, याबाबत आम्हाला कोणतीही माहिती नाही. - या संदर्भातील निर्णय योग्य वेळी एकनाथ शिंदे साहेब घेतील. *- ऑन मराठी शाळा राज ठाकरे विधान :* - मराठी शाळा बंद करणे हा कोणत्याही राजकीय नेत्याचा विषय असू शकत नाही. - मराठी टिकली पाहिजे, केवळ मुंबईतच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात ती तशीच राहिली पाहिजे. - मराठीच्या स्वाभिमानाला कोणीही ठेस पोहोचवू नये. - मराठीचा पुळका फक्त एका पक्षालाच आहे आणि बाकी आम्ही हिंदी भाषिक आहोत, असे समजण्याचे काही कारण नाही. - मराठीसाठी लढा द्यायला आम्ही देखील तयार आहोत. *- ऑन संघ कार्यालय सुरक्षा :* - संघ कार्यालयाची सुरक्षा ही केंद्र आणि राज्य सरकार, दोघांचीही जबाबदारी आहे. त्यामुळे कोणताही धोका असल्याचे कारण नाही. *- ऑन अटल पांडे डॉ. आंबेडकर विधान :* - डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा ते विधान केले होते तेव्हा त्यांच्या भूमिकेला त्या वेळच्या राज्यकर्त्यांनी विरोध केला होता. त्याचे परिणाम ते आता भोगत आहेत. - त्या विषयावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपले स्पष्ट मत मांडले होते. त्याची आठवण आता प्रत्येक राज्यकर्त्याला होत आहे. Byte : संजय शिरसट (मंत्री)
0
0
Report

महाविकास आघाडी का भविष्य कागद पर: ज्योती वाघमारे के बयान से उथल-पुथल

Solapur, Maharashtra:राज्यसभा खा. ज्योती वाघमारे यांच्याकडून महाविकास आघाडीतील बिघाडीवरून निशाणा.. आघाडीची बिघाडी तर कधीच झाली. त्यांच्यात कुठे एकमत होतं दानवेंच्या उमेदवारीवरून त्यांच्यातला विसंवाद चव्हाट्यावर आला आहे एकनाथ शिंदे यांनी अधिकचा उमेदवार देण्याची हूल दिली. त्यातच उबाठाची बत्तीगुल झाली त्यामुळे उभारण्याचे धाडस करू शकले नाही. त्यांना पराभवाची भीती वाटली का काय माहिती शरद पवार यांच्या उमेदवारीबाबतीतही सुप्रिया ताईंना प्रत्येकाकडे जाऊन विनंती करावी लागली आता तर काँग्रेस उघडपणे वेगळा पवित्रा घेताना आम्हाला दिसतोय त्यामुळे आता महाविकास आघाडीचे भविष्य कागदावर राहिलाय
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top