Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

यवतमाळ : पुसद मध्ये माणूसकीची भिंत फाउंडेशन ने वृद्ध, निराधार, बेघरांसोबत साजरी केली भाऊबीज

Nov 03, 2024 12:41:05
Yavatmal, Maharashtra

यवतमाळच्या पुसद येथे माणुसकीची भिंतच्यावतीने बेघर, निराधार, दिव्यांग, असहाय वृद्ध व अनाथांसोबत भाऊबीज साजरी करण्यात आली. वृद्धाश्रम व रुग्णालय परिसरात हा सोहळा संपन्न झाला. माणुसकीची भिंत परिसरात स्वच्छता करून गोरगरीब निराधार वृद्धांची व पुरुषांची दाढी-कटिंग करण्यात आली. त्यानंतर महिलांनी काढलेल्या रांगोळ्यांनी अंगण सजले. पाट मांडण्यात आले. त्यानंतर माणुसकीची भिंतच्या महिला सदस्यांनी टोपी, टॉवेल, नारळ पेढा देऊन वंचितांना ओवाळले. त्यांच्या कुटुंबातील महिलांना साड्या देण्यात आल्या.

1
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PTPRAVIN TANDEKAR
Nov 17, 2025 02:16:38
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Nov 17, 2025 02:16:09
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत एका कार्यक्रमात पीएमओ सचिव कार्यालयातील बनाव करून सत्कार स्वीकारणाऱ्या एका तोतयाला पोलिस उपायुक्तांच्या सतर्कतेमुळे पकडण्यात आले. विशेष म्हणजे या तोतया सचिवाला बॉडीगार्डदेखील होता, त्यालादेखील पोलिसांनी बेड्या ठोकल्या. ही घटना एमआयडीसी वाळूज परिसरात घडली.. अशोक भारत ठोंबरे असे तोतयाचे तर विकास प्रकाश पांडागळे असे त्याच्या बॉडीगार्डचे नाव आहे. धुळे-सोलापूर महामार्गावरील तिसगाव येथे एका विवाह सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. विवाहस्थळी मंचावरून अशोक भारत ठोंबरे पीएमओ सिक्युरेटी असे नाव पुकारलेबगेले. याबाबत पोलिसांना कोणतीही पूर्वसूचना नसल्याने ठोंबरे यांना चौकशीसाठी बाजूला घेतले असता त्यांनी प्रथम स्वतःला पीएमओ सचिव, नंतर नीती आयोगाचा सदस्य असल्याचे सांगितले.
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Nov 17, 2025 02:15:13
0
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Nov 17, 2025 01:31:04
Ambernath, Maharashtra:वांगणीत अनधिकृत चाळ बांधकामांचा सुळसुळाट लोकप्रतिनिधींच्या आशीर्वादामुळे भूमाफियांना चेव ? वनाधिकारी म्हणातात ‘मी ट्रेनिंगमध्ये व्यस्त’ वांगणी ग्रामपंचायत प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या आशीर्वादाने ही बांधकामं सुरू असल्याचा आरोप नागरिकांमधून होतोय. महत्त्वाचं म्हणजे वनेतर कामास बंदी असलेल्या जागांवरील अनधिकृत चाळ बांधकामांबाबत स्थानिकांनी तक्रार करूनही वनाधिकारी केवळ थातुर मातुर कारवाई करत असल्याने नागरिकांमधून संतापाची लाट उसळलीय. वांगणी ग्रामपंचायत हद्दीतील सुर्योदयनगर भागात गट नंबर 138 मध्ये प्लॉट्सवर वने कायदा लागू झाल्यामुळे चाळ तसेच इमारत बांधकामास पूर्णपणे बंदी आहे. असे असताना नियम धाब्यावर बसवून काही चाळमाफिया बिनधास्तपणे अनधिकृत बांधकामे करीत आहे. याबाबत सुर्योदयनगरच्या रहिवासांनी काही दिवसांपूर्वी अंबरठाचे तहसीलदार अमित पुरी, बदलापूरचे वनपरीक्षेत्र अधिकारी धारवणे तसेच वांगणी ग्रामपंचायतीच्या सरपंच वनिता आढाव यांच्याकडे लेखी निवेदन देऊन कारवाईची मागणीदेखील केली होती. मात्र 10 दिवस उलटूनही हे बांधकाम थांबलेलं नाही. वनाधिकाऱ्यांनी बांधकाम बंद ठेवण्यासाठी तोंडी आदेश देण्याखेरीच कोणतीही कारवाई केलेली नाही. कारवाईबाबत विचारले असता, आपण ट्रेनिंगमध्ये व्यस्त आहोत असे उत्तर वनपरिक्षेत्र अधिकारी धारावणे यांनी दिले आहे. वांगणी ग्रामपंचायत प्रशासनाने तर आपला या बांधकामांशी काहीही संबंध नाही अशी भूमिका घेत डोळे झाकून घेतले आहेत. त्यामुळे प्रशासनाविरोधात नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळलीय. चंद्रशेखर भुयार , वांगणी
164
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Nov 16, 2025 16:30:21
Bhandara, Maharashtra:राष्ट्रवादी हा कार्यकर्त्यांचा पक्ष नसुन पैसेवाल्यांचा पक्ष ... पाच वर्ष राबणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलून पैसे वाल्यांना दिली जाते तिकिट. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तुम्हसर तालुका युवक अध्यक्ष सागर गभणे यांनी देखील बंडखोरी केली आहे. माजी नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे यांना तिकिट होताच सागर गभणे यांनी नाराजी व्यक्त करत राष्ट्रवादी हा कार्यकर्त्यांचा पक्ष नसुन पैसेवाल्यांचा पक्ष आहे. पाच वर्ष पक्षासाठी कितीही राबले तरी पैसे वाल्यांना तिकिट दिली जाते असा आरोप त्यांनी पत्रकार परिषद घेत केला आहे. त्यामुळे आता तुमसर मध्ये बंडखोरी पहायला मिळत आहे. या बंडखोरीचा सामना राष्ट्रवादी कसा पेलवते ते पाहण्यासारख असेल.
287
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Nov 16, 2025 15:15:08
129
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Nov 16, 2025 14:50:29
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग : मला जी काँग्रेस समजते ती काँग्रेस संपणारी नाही, गांधी नेहरू यांचा विचार स्वीकारणारी ही काँग्रेस आहे - शरद पवार शरद पवार ऑन सामाजिक प्रश्न : - सामाजिक प्रश्नावर एका विचाराने चालणारे हे शहर आहे. - अलीकडे काही शक्ती जाती धर्मामध्ये अंतर निर्माण करतायत. देशाच्या ऐक्यासाठी हे घातक आहे. - शरद पवार ऑन बिहार निवडणूक : - आमची माहिती वेगळी होती आणि निकाल वेगळा लागला. मात्र लागलेला निकाल स्वीकारायचा असतो. - निवडणुकीपूर्वी लाडकी बहीण योजनेसारखी योजना महाराष्ट्र असो किंवा बिहार त्या ठिकाणी सरसकट महिलांना पैसे देण्यात आले. - नगरपालिका निवडणुकीत पैसे वाटप होतात हे आम्ही ऐकले होते पण सरकारच्या माध्यमातून सबंध महिला वर्गाला 10 हजार देणे हे आम्ही कधी ऐकले नव्हते. - याचे काही परिणाम आहेत की नाही हे लोकांनी ठरवावे. - दहा हजार दिले तेच कारण यशाचे असेल तर आम्हाला बसून विचार करावा लागेल. *- उद्याच्या 1 ते 19 पर्यंत संसदेचे अधिवेशन आहे. विरोधी पक्षातले प्रमुख नेते त्यांना घेऊन आम्ही या गोष्टीवर चर्चा करणार आहोत.* - या विषयावर काहीतरी धोरण ठरवले पाहिजे असे माझ्यातरी विचारात आहे. *- ऑन नगरपरिषद युती :-* - यापूर्वी कधीही नगरपरिषद निवडणूक इतक्या लांबणीवर कधीही पडल्या नव्हत्या. *- महापालिका नगरपालिका या निवडणुकीत स्थानिक नेतृत्व एकत्र येतात. त्यामुळे साधारण जिथे एकत्र येता येईल पण येत असताना भाजप यांना बाजूला सोडून एकत्र येत असतील तर ते योग्य आहे.* *- ऑन राधाकृष्ण विखे पाटील :-* - मी त्यांच्या विधानाचे स्वागत करतो. *- ऑन तरुण शेतकरी पत्र :-* - मला पत्र आले ही गोष्ट खरी आहे पण मी त्यावर विचार केला नाही. माझा पत्र एका सहकाऱ्याने दाखवलं. - तुमच्यातील कोणीतरी उत्साही पत्रकाराने त्यांनी ते टेलिव्हिजनवर नेलं. - पण ही गोष्ट खरी आहे अनेक ठिकाणी बेकारी आहे आणि या बेकारीचा परिणाम या तरुण पिढीच्या आयुष्यावर होतोय. - ऑन आमदार राजू खरे : - एखाद्या दुसऱ्या प्रश्नावर त्यांनी फार वेगळे मत मांडले तर मी फार त्याच्या खोलात जाऊ इच्छित नाही. - जो आमदार निवडून आला तो धोरणाचा, पक्षाचा विचार येतो तेव्हा ते पक्षाच्या चौकटी बाहेर नसावा. *- ऑन स्थानिक पक्ष अस्तित्व :-* - असं कधी होत नाही. याच्या आधी महाराष्ट्राचा विचार केला तर 1957 साली महाराष्ट्रात काँग्रेस यांचा पराभव झाला. - लोकांना संयुक्त महाराष्ट्र समिती ही निवडून आली. त्यावेळी काँग्रेस संपली असं वाटलं. - पक्ष असे संपत नसतात, तो विचार असतो. - मला जी काँग्रेस समजते ती काँग्रेस संपणारी नाही. गांधी नेहरु यांचा विचार स्वीकारणारी ही काँग्रेस आहे.* - ती काँग्रेस पुन्हा एकदा एका वेगळ्या स्थितीला पोहोचणार हे पाहू. "शरद पवार (अध्यक्ष, राष्ट्रवादी शरद पवार गट )"
45
comment0
Report
JMJAVED MULANI
Nov 16, 2025 14:08:30
191
comment0
Report
JMJAVED MULANI
Nov 16, 2025 14:03:53
Baramati, Maharashtra:इंदापूर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला धक्का.... शरद पवार गटातील भरत शहाांचा राष्ट्रवादी काँग्रेस दादा गटात झाला पक्षप्रवेश..... भरत शहा यांना इंदापूर नगर परिषदेची राष्ट्रवादीकडून उमेदवारी.... राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आणि जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांच्या उपस्थितीत झाला पक्षप्रवेश..... Anchor_ इंदापूर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठा धक्का बसलाय शरद पवार गटातील भरतो शहांचा हजारो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात पक्षप्रवेश झालाय. राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आणि जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांच्या उपस्थितीमध्ये अपक्ष प्रवेश पार पडलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून भरत शहा यांना इंदापूर नगर परिषदेची नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देण्यात आलेली आहे. शहा यांच्या उमेदवारीला अजित पवार गटाचे पुणे जिल्हाध्यक्ष गारटकर यांनी विरोध दर्शवला होता. या विरोधाला जुगारून भरत शहा यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिलेली आहे त्यामुळे इंदापूर मध्ये भरत शहा आणि प्रदीप गारटकर यांच्यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी आमने-सामने लढाई पाहायला मिळणार आहे.
115
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Nov 16, 2025 14:03:16
Solapur, Maharashtra:solapur ब्रेकिंग : राष्ट्रीय स्तरावर नव्या पिढीत नवे नेतृत्व तयार करण्याची गरज आहे - शरद पवार - सर्वसामान्य सोलापूरकरांची सेवा करण्यास व्रत ज्यांनी घेतलं त्या यू एन बेरिया यांच्या पुस्तकाचे प्रकाशन आज माझ्या हस्ते झाले. - 1972 सालानंतर मी सोलापूरचा पालकमंत्री होतो. - सोलापूर हे कामगार नगरी होती. इथे काही मिल होत्या. - मात्र त्या मिल बंद झाल्यावर अनेक लोकं बाहेर गेले पण त्यानंतर इथल्या लोकांनी यंत्रमाग व्यवसायावर लक्ष दिले. - त्याचे फायदे आज लोकांना पाहायला मिळते. - देशाला 15 ऑगस्ट 1949 ला स्वातंत्र्य मिळाले. - पण स्वातंत्र्यापूर्वी 3 दिवस स्वातंत्र्य उपभोगलेले शहर म्हणजे सोलापूर आहे. - कामगारांच्या हिताची जपणूक करण्याचे काम यू एन बेरिया यांनी केले. - एकेकाळी सहकाराला सोलापूर जिल्ह्याने ताकद दिली. - समाजात सेवाभावी वृत्तीच्या लोकांची गरज आहे. - राष्ट्रीय स्तरावर नव्या पिढीत नवे नेतृत्व तयार करण्याची गरज आहे.
143
comment0
Report
Advertisement
Back to top