icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow3 Nov 2024, 12:41 pm

यवतमाळ : पुसद मध्ये माणूसकीची भिंत फाउंडेशन ने वृद्ध, निराधार, बेघरांसोबत साजरी केली भाऊबीज

Yavatmal, Maharashtra:

यवतमाळच्या पुसद येथे माणुसकीची भिंतच्यावतीने बेघर, निराधार, दिव्यांग, असहाय वृद्ध व अनाथांसोबत भाऊबीज साजरी करण्यात आली. वृद्धाश्रम व रुग्णालय परिसरात हा सोहळा संपन्न झाला. माणुसकीची भिंत परिसरात स्वच्छता करून गोरगरीब निराधार वृद्धांची व पुरुषांची दाढी-कटिंग करण्यात आली. त्यानंतर महिलांनी काढलेल्या रांगोळ्यांनी अंगण सजले. पाट मांडण्यात आले. त्यानंतर माणुसकीची भिंतच्या महिला सदस्यांनी टोपी, टॉवेल, नारळ पेढा देऊन वंचितांना ओवाळले. त्यांच्या कुटुंबातील महिलांना साड्या देण्यात आल्या.

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

नाशिक की पंचवटी में माँ ने नाबालिग बच्चों की पिटाई, मामला दर्ज

Nashik, Maharashtra:अँकर नाशिकच्या पंचवटीत जन्म देत्या आईनेच मुलांना अमानुष मारहाण केल्याची घटना घडली आहे. मित्राच्या मदतीने मुलांना घरात कोंडल्याचा देखील आरोप करण्यात आला असून मुलांनी आपल्या आजीकडे व्यथा मांडल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे...दरम्यान मारहाण झालेल्या मुलांवर रुग्णालयात उपचार केल्यानंतर त्यांच्या आजीच्या ताब्यात देण्यात आले .. Vio: - नाशिकच्या पंचवटी पोलिस ठाणे हद्दीत असलेल्या अश्वमेध नगर येथे पती पासून विभक्त राहत असलेल्या पूजा चौधरी नामक महिलेने आपल्या पोटच्या दोन अल्पवयीन मुलांना मोबाईल गेमच्या रागातून चटके देत प्लास्टिक पाइप आणि चामड्याच्या पट्ट्याने बेदम मारहाण केली आहे या घटनेत या महिलेच्या दोन्ही मुलांना गंभीर दुखापत झाली. या मुलांनी आपल्याला मारहाण झाल्याचे आणि चटके दिल्याची व्यथा आपल्या आजीकडे केल्यानंतर आजीने थेट पोलिसात धाव घेतली आणि महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल केला महिलेसह तिच्या मित्राच्या विरोधात देखील पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मित्राच्या मदतीने मुलांना घरात कोंडल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे.पतीपासून विभक्त झाल्यानंतर महिला मित्रासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकारानंतर पंचवटी पोलिसांकडूनआईला अटक करण्यात आली असून मित्राविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बालछळाच्या या घटनेने नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे.. बाईट - नितीन आंधळे , पोलीस निरीक्षक पंचवटी पोलीस ठाणे
0
0
Report

चारकोप तालाब में युवक डूबा, खोज जारी; प्रशासन ने चेतावनी दी

Mumbai, Maharashtra:मुंबईतील चारकोप परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चारकोप येथील तलावात एका तरुणाने उडी मारून पोहण्यास सुरुवात केली. सुरुवातीला तो सहजपणे पोहत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत असले, तरी काही क्षणांतच तो पाण्यात बुडाल्याची घटना घडली. त्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच चारकोप पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. तसेच अग्निशमन दलाच्या बचाव पथकासह इंडियन रेस्क्यू 팀ने संयुक्तपणे शोधमोहीम सुरू केली आहे. तलावात बेपत्ता झालेल्या तरुणाचा कसून शोध घेतला जात असून बोटी आणि बचाव साहित्याच्या सहाय्याने शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र, संबंधित तरुणाचा कोणताही शोध लागलेला नाही. या घटनेमुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी तलाव, नदी किंवा धोकादायक जलाशयांमध्ये पोहण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास चारकोप पोलीस करत आहेत.
0
0
Report

कल्याण-डोंबिवली अस्पताल खुला: रमेश म्हात्रे पर सवाल उठे

Kalyan, Maharashtra:दोन दिवसानंतर कल्याणडोंबिवली रुगनालयाची आरोग्य व्यवस्था सुरू. दुसऱ्या दिवशीही नर्स काळ्याफिती लावून काम सुरु. शिवसेनेचे मुजरा नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी डॉक्टर आणि स्टाफला मारहाण केल्यानंतर दोन दिवस रुग्णालय बंद होते आणि आज रुग्णालयात सुरू करण्यात आलेले आहेत मात्र काल सकाळी प्रसारमाध्यमांशी नगरसेवक रमेश म्हात्रे हे पत्रकार परिषद घेत आहेत पोलीस अटक करत नसल्याने विरोधी पक्षाचे नेते आदित्य ठाकरे, रोहित पवार हे आल्यानंतर म्हात्रे यांना अटक केली जाते आणि त्यानंतर त्यांना ठाण्याच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार दिला पाठवलं जात त्यामुळे हे उपचार घेण्यासाठी त्यांना ठाण्यामध्ये नेला आहे का की पोलिस कोठडी मध्ये त्यांची रवानगी होऊ नये म्हणून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात अॅडमिट केलं आहे का? हा एक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे आढावा घेतला आहे
0
0
Report
Advertisement

छत्रपति संभाजीनगर में सभी प्रतिष्ठानों के लिए CCTV अनिवार्य, न लगाने पर कड़ी कार्रवाई

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपति संभाजीनगर में शहर की इमारतों, दुकानों, मंदिरों, घरों सहित 23 प्रकार के निजी establishments के लिए CCTV कैमरे लगाना अनिवार्य किया गया है. पुलिस आयुक्त ने 9 जुलाई से कठोर आदेश जारी किया है. इस आदेश के उल्लंघन पर कड़ी कार्रवाई की जाएगी. सभी रस्ते दिखेंगे ऐसे कैमरे लगाने होंगे. कैमरे न लगाने पर पुलिस कठोर कार्रवाई करेगी. यह कदम शहर में बढ़ती अपराध दर रोकने और नागरिकों की सुरक्षा के लिए है. पहले से लगे 600 से अधिक कैमरे स्मार्ट सिटी प्रोजेक्ट के अंतर्गत थे, पर कई बंद/नादुरुस्त हैं. नागरिकों का कहना है कि प्रशासन लागत का भार न डालकर कैमरे चालू रखे.
0
0
Report

कोल्हापुर के शिक्षकों ने आज काम बंद कर आंदोलन, सरकार से मांगें मानने का संकेत

Kolhapur, Maharashtra:Kop Teachers Andolan Feed:- Live U Anc :- राज्यभरातल्या शिक्षकांनी आज काम बंद आंदोलन केल आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शिक्षकांनी देखील या आंदोलनामध्ये सहभाग घेतलाय.कोल्हापूरच्या दसरा चौकापासून शिक्षकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी मोर्चा काढला. या मोर्चामध्ये शिक्षकांसह शिक्षिकांची देखील संख्या मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाली. राज्य सरकारने या आंदोलनानंतर आमच्या मागण्यांची दखल घेतली नाही तर बेमुदत शाळा बंद ठेवण्याचा इशारा शिक्षकांनी दिला आहे. ऐतिहासिक दसरा चौकामधून निघालेला हा मोर्चा जिल्हा परिषदेवर काढण्यात आला.
0
0
Report
Advertisement

शिक्षकों के गैर-शैक्षणिक कार्यभार हटाओ, मांगें तुरंत मानो: राज्य भर में स्कूल बंद आंदोलन

Lasalgaon, Maharashtra:अशैक्षणिक कामांमधून शिक्षकांची मुक्तता करावी आणि विविध प्रलंबित मागण्या तातडीने मान्य कराव्यात, या मागण्यांसाठी आज राज्यभर प्रशिक्षक संघटनेच्या वतीने शाळा बंद आंदोलन पुकारण्यात आले या आंदोलनात लासलगाव येथील श्री महावीर विद्यालयातील शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला यावेळी शिक्षकांनी काळ्या फिती लावून शाळेच्या प्रवेशद्वारासमोर शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने केली अशैक्षणिक कामांचा वाढता बोजा शिक्षकांवर टाकला जात असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असून त्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप केला तसेच, विविध सर्वेक्षणे, नोंदणी व प्रशासकीय कामांमध्ये शिक्षकांचा मोठ्या प्रमाणावर वेळ खर्च होत आहे शासनाने शिक्षकांना अशैक्षणिक कामांमधून दिलासा देऊन केवळ शैक्षणिक कार्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली
0
0
Report
Advertisement

गोदावरी नदी में अचानक बाढ़ जैसे हालात, पाँच गाएं बह गईं, एक बचाई गई

Niphad, Maharashtra:नांदूर मधमेश्वर धरणातून काल दुपारी सुमारे पावणेचार वाजेच्या दरम्यान अचानक 55 हजार 928 क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्याने गोदावरी नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली याचवेळी नदीकाठावर पाच ते सहा गाई चरण्यासाठी गेल्या असताना अचानक आलेल्या पाण्याच्या प्रवाहात त्या वाहून गेल्या ही बाब लक्षात येतच खानगाव थडी येथील पुलाजवळ वाहून आलेल्या गाईंपैकी एक गाय सुरक्षितपणे बाहेर काढण्यात नागरिकांनी शेतकऱ्यांना यश आले. तसेच प्रवाहात वाहून गेलेल्या उर्वरित गाई काही अंतरावर नदीच्या कडेला स्वतःहून बाहेर पडल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे
0
0
Report

चारित्र्य संदेह के कारण प्रेम-विवाह: पति ने धारदार हथियार से पत्नी की हत्या की

Kolhapur, Maharashtra:कोल्हापुर जिले के पेठवडगांव में चारित्र्य के संदेह के कारण प्रेम-विवाह का रक्तरंजित अंत हुआ है। ST Stand के पीछे एक सडक के किनारे पति ने पत्नी पर धारदार कोयते से लगातार वार कर उसकी निर्मम हत्या कर दी। हत्या से पहले संदिग्ध ने अपने मोबाइल पर “आज मेरे अंत, नहीं तो तुम्हारा अंत” जैसा स्टेटस रखा हुआ था। VO 1: कोल्हापूर जिले के हातकणंगले तालुक्‍के के सावर्डे में अमृता दीपक कांबळे (वय 30) और दीपक लाडू कांबळे (वय 35, रा. सावर्डे) का आठ वर्ष पहले प्रेम विवाह हुआ था। उन्हें दो छोटी बेटियाँ हैं। लेकिन हाल के दिनों में दीपक पत्नी के चारित्र्य पर शक कर रहे थे और दोनों के बीच वाद-प्रतवाद बढ़ गया। अमृता ने कानूनन सलाह लेने के लिए बुधवारी एसटी स्टँडमागील कॉम्प्लेक्स में वकीलों से मिलने का निर्णय लिया। अमृता के वहाँ पहुँचते ही दीपक धारदार एडका यानी कोयता लेकर वहाँ पहुँचा और विवाद फिर बढ़ गया; दीपक ने अमृता पर सिर और शरीर के अन्य हिस्सों पर वार कर उन्हें गंभीर रूप से घायल कर दिया, जिससे उनकी मौत घटनास्थल पर ही हो गई। Byte: गोखर चौधर, पुलिस निरीक्षक पेठवडगाव VO 2: इस घटना के बीच इलाके के एक युवक ने अमृता को बचाने की कोशिश की, पर दीपक ने उसे भी धमकाते हुए वहाँ से भागने नहीं दिया। अमृता की मौत की पुष्टि होते ही दीपक घटनास्थल से भाग गया, पर पेठवडगाव पुलिस ने तुरंत कार्रवाई करते हुए उसे गिरफ्तार कर लिया। इस मामले में पेठवडगाव थाना में हत्या का मामला दर्ज किया गया है और हत्या के पीछे के कारण, पूर्व-योजना और अन्य पहलुओं की जांच जारी है। चारित्र्य के संदेह पर प्रेम-विवाह का दुखद अंत हुआ है, तथा दो नन्ही बेटियों के सिर से मां का साया उठ गया है। प्रताप नाईक झी 24 तास कोल्हাপूर.
0
0
Report

बीड़ में ऊसतोड मजूर का अपहरण, चार दिन अमानवीय मारपीट और शौच का आरोप

Beed, Maharashtra:बीड: उचलीसाठी ऊसतोड मजुराचे अपहरण, चार दिवस अमानुष छळ; तोंडात लघुशंका आणि गंभीर मारहाणीने बीड जिल्हा हादरला.. ANC - एक धक्कादायक बातमी आहे बीडमधून... जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील उमापूर येथील ऊसतोड मजूर देविदास कापसे यांचे उचलीसाठी अपहरण करून तब्बल चार दिवस अमानुष छळ करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उचल परत का देत नाहीस, या कारणावरून मुकादम गणेश थोरात आणि त्याच्या सहकाऱ्यांनी देविदास कापसे यांचे अपहरण केल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. या काळात त्यांना डांबून ठेवत बेदम मारहाण करण्यात आली, तसेच त्यांच्या तोंडात लघुशंका करण्यात आल्याचाही गंभीर आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात संतापाची लाट उसळली असून ऊसतोड मजुरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. देविदास कापसे हे उमापूर येथील रहिवासी असून ऊसतोड मजूर म्हणून काम करतात. उचल परत करण्याच्या कारणावरून त्यांच्यात आणि संबंधित मुकादमामध्ये वाद झाला होता. त्यानंतर मुकादमाने आपल्या सहकाऱ्यांसह देविदास यांचे अपहरण केल्याचा आरोप आहे. चार दिवस त्यांना एका ठिकाणी डांबून ठेवून अमानुष मारहाण करण्यात आली. शारीरिक अत्याचारासोबतच त्यांचा अपमान करण्यासाठी तोंडात लघुशंका करण्यात आल्याचा आरोपही कुटुंबीयांनी केला आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक सरपंचांनी मध्यस्थी करत देविदास कापसे यांची सुटका करून त्यांना गावी आणल्याचे सांगण्यात येत आहे. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना बीडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, मुलाचे अपहरण झाल्यानंतर देविदास यांच्या आईने गेवराई पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार देण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी सुरुवातीला त्यांची तक्रार नोंदवून घेतली नाही, असा आरोप पीडित कुटुंबीयांनी केला आहे. या आरोपामुळे पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या घटनेनंतर पीडित कुटुंब भयभीत झाले असून आरोपी मुकादम गणेश थोरात आणि त्याच्या सहकाऱ्यांविरुद्ध अपहरण, मारहाणा, बेकायदेशीर कैद तसेच अन्य गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी कुटुंबीयांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. बाईट: देविदास कापसे, पीडित बाईट: पीडित नातेवाईक बाईट: लालासाहेब धुणगाव, सामाजिक कार्यकर्ते
0
0
Report
Advertisement

टीईटी परीक्षा के विरोध और बीएलओ के अतिरिक्त काम के खिलाफ शिक्षक संघ का आंदोलन, चंद्रपुर में स्कूल बंद

Chandrapur, Maharashtra:टायटल:--- टीईटी परीक्षेचा जाच आणि बीएलओ चे अतिरिक्त काम या विरोधात संतापले गुरुजी, आज चंद्रपुरातही शाळा बंद आंदोलन करून व्यक्त केला राग अँकर:-- राज्यात टीईटी परीक्षेचा शिक्षकांना होणारा जाच आणि बी एल ओ चे अतिरिक्त वाढलेले काम या विरोधात राज्यातील शिक्षक संघटना आंदोलनात उतरल्या आहेत. आज जिल्हा परिषदेशी संबंधित शिक्षक संघटनांनी सामूहिक रजा आंदोलन करून आपला राग व्यक्त केला. या आंदोलनाला शाळा बंद आंदोलन असे नाव दिले गेले. परिणामी राज्याच्या ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांना आज कुलूप होते. टीईटी परीक्षेची सक्ती ,त्यातील पात्रता, याशिवाय 14 मे रोजीचे परिपत्रक, आणि बी एल ओ शी संबंधित तणावाचे अतिरिक्त काम या विरोधात चंद्रपुरात जिल्हाधिकारी कार्यालयापुढे शिक्षकांनी जोरदार निषेध आंदोलन केले. आपल्या मागण्या मान्य न झाल्यास यापुढेही संघर्ष कायम ठेवू असा इशारा शिक्षक संघटनांनी दिला आहे.
0
0
Report

आख़बार: बोगस बीज से किसानों को भारी नुकसान, सरकार से फौरन मुआवजा और गुणवत्ता बीज की मांग

Akola, Maharashtra:राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये यंदाच्या खरीप हंगामात बोगस आणि निकृष्ट दर्जाच्या बियाण्यांचा फटका हजारो शेतकऱ्यांना बसला आहे. बाजारातून खरेदी केलेले सोयाबीन बियाणे उगवलेच नसल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. दोषी बियाणे कंपन्यांवर तातडीने कारवाई करून शेतकऱ्यांना मोफत दर्जेदार बियाणे आणि नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. अकोला जिल्ह्यात शेतकऱ्यांनी कृषी केंद्रातून बॅग खरेदी करून पेरणी केली. परंतु आठ ते दहा दिवसानंतरही अनेक ठिकाणी २०, २५, तर काही ठिकाणी ४० टक्केच उगवण झाली. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून अकोला जिल्ह्यात १९७ तक्रारी दाखल झाल्या आहेत. बियाणे न उगवल्याने दुबार पेरणीचे संकट कोसळले आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊन सरकारने लक्ष द्यावे अशी मागणी. सध्या खरीप हंगामातील पेरण्या पूर्ण झाल्या असून एक लाख १८ हजार ७६५ हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर सोयाबीनची लागवड झाली आहे. यंदा उत्पादनाची अपेक्षा असल्याने बियाणे उगवले नाहीत तेव्हा शेतकऱ्यांच्या आशा खूप कमी झाल्या आहेत. मूर्तिजापूरचे भाजप आमदार हरीश पिंपळे यांनी ११ दोषी बियाणे कंपन्यांवर कारवाईची मागणी केली. शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत; कंपन्या शेतकऱ्यांच्या शेतावर पाहणी करावी आणि नुकसानग्रस्तांना मोफत दर्जेदार बियाणे देय, अन्यथा कंपन्यांविरोधात आंदोलनाचा इशारा. बोगस आणि निकृष्ठ दर्जाच्या बियाण्यांमुळे दुबार पेरणीचे संकट, उत्पादनावर आणि आर्थिक स्थितीवर परिणाम. कृषी विभागाने तक्रारींची चौकशी करून दोषी कंपन्यांवर कारवाई करावी, नुकसानभरपाईनुसार मोफत दर्जेदार बियाणे उपलब्ध करून द्यावी.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top