icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow3 Nov 2024, 12:41 pm

यवतमाळ : पुसद मध्ये माणूसकीची भिंत फाउंडेशन ने वृद्ध, निराधार, बेघरांसोबत साजरी केली भाऊबीज

Yavatmal, Maharashtra:

यवतमाळच्या पुसद येथे माणुसकीची भिंतच्यावतीने बेघर, निराधार, दिव्यांग, असहाय वृद्ध व अनाथांसोबत भाऊबीज साजरी करण्यात आली. वृद्धाश्रम व रुग्णालय परिसरात हा सोहळा संपन्न झाला. माणुसकीची भिंत परिसरात स्वच्छता करून गोरगरीब निराधार वृद्धांची व पुरुषांची दाढी-कटिंग करण्यात आली. त्यानंतर महिलांनी काढलेल्या रांगोळ्यांनी अंगण सजले. पाट मांडण्यात आले. त्यानंतर माणुसकीची भिंतच्या महिला सदस्यांनी टोपी, टॉवेल, नारळ पेढा देऊन वंचितांना ओवाळले. त्यांच्या कुटुंबातील महिलांना साड्या देण्यात आल्या.

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

हसन मुश्रीफ बोले: नंदुरबार के खराब रोड्स पर आधुनिक तकनीक से समाधान जरूरी

Kolhapur, Maharashtra:हसन मुश्रीफ बाईट मुद्दे मी नंदुरबार जिल्ह्याचा पालकमंत्री आहे महिन्यातून एक दोन वेळा मी नंदुरबारला जात असतो सुरतवरून नंदुरबारला तीन तासाचा रस्ता आहे त्यापैकी दोन तास गुजरात मधील रस्ते चांगले आहेत आणि एक तास नंदुरबार जिल्ह्याचा रस्ता आहे त्या ठिकाणी अतिशय खराब रस्ता असल्याने मी हे वक्तव्य केलं आहे त्यामुळे मी त्या दिवशी सांगितलं आपल्याला आता दर्जेदार रस्ते करायला पाहिजेत त्यामुळे तिथल्या रस्त्यांची जी अवस्था आहे ती पालक मंत्री म्हणून मला लाज वाटते रस्त्यांच्या मुद्द्यावर विरोधक आंदोलन करणार ते त्यांचं कामच आहे मात्र सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी देखील आता राज्यातील नेते रस्ते दर्जेदार होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत ज्या पद्धतीने पावसाळ्यानंतर रस्ते खराब होतात ते खराब न होता अत्याधुनिक यंत्रणेचा वापर केला पाहिजे हे माझं म्हणणं होतं सरकार येतात आणि जातात कोणतेही सरकार आले तरी पावसाळ्यामध्ये खड्डे पडतात त्यामुळे नवीन टेक्नॉलॉजी वापरून खड्डे पडणार नाहीत असे रस्ते तयार केले पाहिजेत --- कोणत्याही पक्षाकडे एसआयआर बाबत कुठलं सॉफ्टवेअर असेल असं मला वाटत नाही ज्यांची डबल नाव आहेत किंवा ज्यांच्याकडे पुरावे नाहीत किंवा ज्यांनी अर्ज भरून दिलेला नाही यांचीच नाव कमी झाली असणार बी एल ओ जागृक असतील तर हा धोका वाढणार नाही आपले लोकप्रतिनिधी देखील जागरूक असणे गरजेचे आहे आपल्या जिल्ह्यातील अनेक लोक मुंबईमध्ये देखील कामानिमित्त आहेत त्यांनी आता ठरवायचं आहे मतदान मुंबईत करायचा आहे की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काही कर्नाटकातून देखील स्थलांतरित झाले आहेत ------ मुंबई अध्यक्षाबाबत आमच्या पक्षांमध्ये अजून कुणाचेही नाव ठरलेलं नाही उद्या मंगळवारी मुंबईत गेल्यानंतर मी त्याची माहिती घेईन ----- आपण मूलभूत विकासासाठी घेतलेलं कर्ज हे 15 टक्केच्या आसपास आहे आम्ही कोणताही नियम मोडलेला नाही सकल उत्पन्नामध्ये जे कर्ज घेतलेलं आहे ते योग्य आहे मुलभूत विकासासाठी आपण कर्ज घेतलेलं आहे ---- Imp विरोधी पक्ष नेते राहुल गांधी हे विरोधी पक्ष नेते आहेत ती त्यांची भूमिका त्यांनी वटवावी मात्र देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना एकेरी भाषेत बोलत आहेत असं बोलणं राहुल गांधी यांना शोभत नाही त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा सन्मान ठेवला पाहिजे विरोधी पक्षनेते असतील मात्र त्यांना कुणाचाही अपमान करण्याचा अधिकार नाही किंवा शिव्या देण्याचा अधिकार नाही राहुल गांधी यांचे वय खूप लहान आहे त्यांच्यापेक्षा नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे वयाने खूप मोठे आहेत त्यामुळे त्यांनी वयाचा आणि पदाचा सन्मान ठेवला पाहिजे ----- इथेनॉलचं धोरण सर्वात आधी अटलबिहारी वाजपेयी देशाचे पंतप्रधान असताना आणले त्याचे आपण स्वागत केले पाहिजे ऊस उत्पादक शेतकरी यांचं खूप मोठे भलं या इथेनॉल धोरणामुळे झाला आहे राहुल गांधी यांना शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान करून काय मिळणार आहे मला माहिती नाही शरद पवार यांनी मला गोविंद बागेतील उसाच्या तंत्रज्ञानाची पाहणी करण्यासाठी बोलवलं आहे त्यावेळी मी पवार साहेबांना विनंती करणार आहे इथेनॉल धोरणाबद्दल जरा राहुल गांधी यांना सांगा राहुल गांधी यांना इथेनॉलच्या मुद्द्यावर शहाणे करा असं पवार साहेबांना सांगणार आहे शेतकऱ्यांची एफ आर पी देण्याचं काम या इथिენॉलच्या पैशातून होत आहे धान्य उत्पादक शेतकऱ्यांना देखील याचा खूप मोठा फायदा होतो इथेनॉलच्या वापरामुळे वाहनांचे नुकसान होतं असं एकाही कंपनीने सांगितलं नाही मायलेज थोडं कमी होतं हे सांगितलं आहे ---- सातारा ते कागल महामार्गाचे काम घेतलेल्या कंत्रालादाराला ब्लॅकलिस्ट केलं पाहिजे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी वारंवार याबद्दल बोलले होते अशा माणसाला कुठेच काम मिळाले नाही पाहिजे अशी भूमिका आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे ----- गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी आपापल्या सोयीने हे संचालक मतदारांना भेटत असतील कोल्हापूर जिल्हा कव्हर करायचा असल्याने प्रत्येक जण सोयीने फिरत आहेत मात्र गोकुळ दूध संघाची निवडणूक ही महायुती म्हणूनच लढवली जाणार आहे सुप्रीम कोर्टाने सांगितल्यामुळे आता गोकुळची निवडणूक 60 दिवसांमध्ये घ्यावीच लागेल मंडळाचे काउंट डाऊन आता सुरू झालं आहे प्रशासक मंडळाने पशुखाद्याचे दर परवडत नसतील तर जरूर वाढवायला हवे मात्र शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन वाढवलं पाहिजे कमिशन मध्ये मात्र थोडीशी गडबड असल्याचे माझ्या कानावर आलं आहे ----- गोकुळ आणि जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांनाच संधी दिली जाते प्रमुख म्हणून दोन-तीन नेते असतात मात्र कार्यकर्त्यांना संधी मिळत असते दहा वर्ष संचालक राहिलेल्यांना बँकेमध्ये निवडणूक लढवता येणार नाही याची अंमलबजावणी अजून सुरू झालेली नाही गोकुळ बाबत अजून बिनविरोधची कोणतीही चर्चा सुरू झालेली नाही ---- एकाच कार्यक्रमात आम्ही चौघेजण व्यासपीठावर होतो त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आम्हाला नांदा सौख्यभरे म्हणून शुभेच्छा दिल्या आगामी विधानसभा निवडणूक मी लढणार आहे पुढची लोकसभा जनतेने आशीर्वाद दिला तर लढणार आहे रेल्वेमंत्री होण्याची माझी इच्छा आहे ---- मुंबईला गेल्यानंतर कोल्हापूर शहराच्या जवळ असलेल्या गावांबाबत नोटिफिकेशन काढण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे कोल्हापूर शहराची हद्द वाढ व्हावी या भूमिकेचा मी आहे ज्या गावांचा विरोध नाही त्या गावांना लवकरात लवकर सामावून घ्यावे अशी माझी मागणी सातत्याने राहिली आहे यासाठी मी निश्चित प्रयत्न करेन
0
0
Report

कोल्हापुर सर्किट बेंच बनना स्वप्नपूर्ति, भूषण गवई बोले

Kolhapur, Maharashtra:मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापूर खंडपीठ ही केवळ औपचारिकता उरली आहे असं निवृत्त सरन्यायाधीश भूषण गवई यांनी म्हटले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेला कार्यक्रमात भूषण गवई बोलत होते. कोल्हापूरात सर्किट बेंच होणे हे कोलापूरकरांच्या दृष्टीने स्वप्नपूर्तीचा दिवस आहे. कोल्हापुरात सर्किट बेंच होणे हे कोल्हापुरकरांच्या दृष्टीने स्वप्नपूर्तीचा दिवस आहे. कोल्हापूर, सांगली, सोलापूर सातारा, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील पक्षकार, वकील आणि जनतेने साथ दिल्याने या लढ्याला मुहूर्त स्वरूप प्राप्त झाले असं देखील भूषण गवई म्हणाले. या कार्यक्रमानिमित्त निवृत्त सरन्यायाधीश भूषण गवई यांचा महाधिवक्ता मिलिंद साठे, कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, गायमूर्ती भारती डांगरे, न्यायमूर्ती सुमनश्याम, प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्याकडे अन्य मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी कोल्हापूर खंडपीठ इमारतीसाठी 75 एकर जमिनीचा सातबारा मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
0
0
Report
Advertisement

श्रावण सोमवार पर कोल्हापुर के महादेव मंदिरों में भक्तों की भीड़, वटेश्वर मंदिर में जलाभिषेक

Kolhapur, Maharashtra:श्रावण सोमवारनिमित्त कोल्हापुरातील विविध महादेव मंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. पहाटेपासूनच भक्तगण महादेवाच्या दर्शनासाठी मंदिरांमध्ये दाखल होत आहेत. शहरातील मध्यवर्ती बस स्थानक परिसरा शेजारी असणाऱ्या वटेश्वर महादेव मंदिरातही सकाळपासून भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. पहाटेपासूनच मंदिरात पूजा-अर्चा आणि विविध धार्मिक विधींना सुरुवात झाली. भाविकांकडून महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक आणि दुग्धाभिषेक करण्यात येत असून, हर हर महादेवच्या जयघोषाने मंदिर परिसर भक्तिमय झाला आहे.
0
0
Report

गंगापुर के सावखेडा में मछली पकड़ते समय बिजली का झटका, दो भाइयों की मौत

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील सावखेडा परिसरातील जुन्या सावखेड शिवारात एक हृदयद्रावक घटना घडली. जायकवाडी बॅकवॉटरमध्ये मासेमारीसाठी गेलेल्या दोन सख्या भावांचा पाण्यात उतरताच विजेचा जोरदार धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाला. महावितरणच्या निष्काळजीपणामुळेच हे घडल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. कैलास नंदू पवार आणि ज्ञानेश्वर नंदू पवार अशी या घटनेत मृत्यू झालेल्या भावंडांची नावे आहेत. पवार बंधू मासेमारीचा व्यवसाय करत. शनिवारी सायंकाळी त्यांनी गोदावरी नदीपात्रात मासेमारीचे जाळे टाकले होते. रविवारी सकाळी दोघे भाऊ जाळे काढण्यासाठी पुन्हा पाण्यात उतरले. मात्र, पाण्यात उतरताच त्यांना विजेचा तीव्र झटका लागला आणि या दोन्ही तरुण भावंडाचा यात मृत्यू झाला
0
0
Report
Advertisement

भीमाशंकर मंदिर में पहले श्रावण सोमवार पर श्रद्धालुओं की भारी भीड़

Ambegaon, Maharashtra:पवित्र श्रावण महिन्याला सुरुवात झाली असून आज पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भीमाशंकर मंदिरात पहाटेपासूनच भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी पाहायला मिळतीय. पहाटेची महापूजा आणि आरती संपन्न झाल्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले असून 'बम बम भोले' 'हर हर महादेव'च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला असून बारा ज्योतिर्लिंगांपैकी एकमेव 'अर्धनारीश्वर' स्वरूप असलेल्या या ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक भीमाशंकर नगरीत दाखल झालेत.याचाच ज्योर्तिलिंग भिमाशंकर मंदिर गाभाय्रून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी...
0
0
Report
Advertisement

घृष्णेश्वर मंदिर में भक्तों की भीड़, वेरुळ से मंदिर तक ट्रैफिक बंदी

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:12 वा ज्योतिर्लिंग असलेल्या घृष्णेश्वर मंदिरात श्रावण सोमवार निमित्त भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे मध्यरात्रीपासूनच दर्शनासाठी रांगे लावलेल्या आहेत प्रशासनाने ही दर्शनासाठी अचूक व्यवस्था केली आहे महत्त्वाचं म्हणजे वेरूळ पासून ते मंदिरापर्यंतचा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलय त्यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यात यश आलेला आहे दरम्यान घृष्णेश्वराच्या गाभाऱ्यातून झी 24 तासच्या प्रेक्षकांसाठी घृष्णेश्वराचं हे खास दर्शन, गभऱ्यातून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी
0
0
Report

श्रावण यात्रा के दौरान त्र्यंबकेश्वर मंदिर में बैग लेकर जाना रोका गया, सुरक्षा कड़ी

Nashik, Maharashtra:नाशिक ब्रेकिंग • त्र्यंबकेश्वर मंदिरात बॅग-पिशव्या नेण्यास सक्त मनाई! • श्रावण यात्रेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा निर्णय • मंदिरात बॅग, पिशव्या नेण्यास प्रतिबंध • सुरक्षेच्या कारणास्तव भाविकांनी कमीत कमी साहित्य घेऊनच दर्शनासाठी यावे • भाविकांनी मौल्यवान वस्तू सोबत आणू नयेत, पोलिसांचे आवाहन • श्रावण यात्रा काळात २ ते ३ लाख भाविक येण्याची शक्यता • १३ ऑगस्ट ते १० सप्टेंबर २०२६ या कालावधीत श्रावण यात्रा • मंदिर परिसरात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक • बेवारस वस्तू आढळल्यास स्पर्श न करता तात्काळ पोलिसांना माहिती द्या • संशयास्पद व्यक्ती किंवा हालचाल दिसल्यास पोलिसांच्या निदर्शनास आणून द्या • भाविकांनी वाहने केवळ अधिकृत पार्किंगमध्येच पार्क करावीत • अफवांवर विश्वास न ठेवा अफवा पसरवणाऱ्यांची माहिती पोलिसांना द्यावी • नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांचे भाविकांना आवाहन
0
0
Report
Advertisement

चाकण MIDC दौरे में उद्योग मंत्री उदय सामंत को किसानों के तीव्र रोष का सामना

Shirur, Maharashtra:चाकण एमआईडीसी परिसर के निरीक्षण दौरे पर आए उद्योग मंत्री उदय सामंत को स्थानीय किसानों के तीव्र रोष का सामना करना पड़ा। हमारी जमीनों और घरों पर दबदबा जबरदस्ती थोपे जाने के खिलाफ नहीं, अगर अन्याय हुआ तो वे सीधे आत्महत्या कर लेंगे, ऐसा आक्रोश एक प्रभावित किसान ने उद्योग मंत्रों के समक्ष व्यक्त किया। इस समय प्रशासन से उचित समाधान नहीं निकलने का आरोप भी नागरिकों ने लगाया। स्थिति की गंभीरता को देखते हुए उद्योग मंत्री उदय सामंत ने क्रोध में आए किसान को शांत किया और सभी कागजात के साथ होटल Marriott में बैठक के लिए बुलाकर समस्या के समाधान का आश्वासन दिया।
0
0
Report

चाकण में मंत्री ने कहा 100% न्याय, सड़कों से राहत की उम्मीद

Chakan, Maharashtra:Chakan Samant Byte Rep: Hemant Chapude(Chakan) उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या संपूर्ण पत्रकार परिषदेचे सविस्तर पॉईंटर्स: १. दौऱ्याचा मूळ उद्देश चाकण परिसरातील उद्योजकांमध्ये असलेला संभ्रम दूर करणे आणि त्यांना प्रत्यक्ष न्याय मिळवून देणे हाच या दौऱ्याचा मुख्य उद्देश आहे. उद्योजक असोसिएशनच्या प्रतिनिधींशी चर्चा करून प्रत्यक्ष जागेवरील अडचणी समजून घेण्यात आल्या. २. तातडीचे रस्त्यांचे उपाय व दिलासा असोसिएशनने सुचवलेले महत्त्वाचे २ ते ३ पर्यायी रस्ते तातडीने पूर्ण केल्यास वाहतूक आणि इतर समस्यांतून २५% दिलासा तात्काळ मिळेल. रस्त्यांचे खड्डे, साईड शोल्डर्स (पट्ट्या) भरणे, कचरा हटवणे आणि पार्किंगचे नियोजन यावर तात्काळ काम सुरू करण्यात आले आहे. ३. उच्चस्तरीय समिती और नोडल ऑफिसर समस्यांच्या निवारणासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत नोडल ऑफिसर नेमून विविध विभागांशी समन्वय साधला जाईल; याचे आदेश मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. ४. रस्त्यांचे काँक्रीटीकरण व निधी पूर्वी मंजूर केलेल्या २७ किमी रस्त्यांच्या काँक्रीटीकरणापैकी काही भागांचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित निधीतून आवश्यकतेनुसार आणि असोसिएशन/नागरिकांच्या गरजेनुसार आणखी १७-१८ किमी रस्त्यांच्या कामांना तातडीने मंजुरी दिली जाईल. ५. पाहणीच्या वेळेवरील स्पष्टीकरण ʼफक्त अर्ध्या तासात संपूर्ण पाहणी कशी झाली?ʼ या पत्रकारांच्या प्रश्नावर त्यांनी स्पष्ट केले की, असोसिएशनच्या प्रतिनिधींनी जे बॉटलनेक (अडचणीचे मुख्य स्पॉट्स) दाखवले, तिथेच प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. उर्वरित सर्व मुद्द्यांचे सविस्तर प्रेझेंटेशन (PPT) बैठकीत पाहिले जाईल. ६. विविध प्रशासकीय विभागांशी समन्वय केवळ एमआयडीसी नव्हे, तर जलजीवन मिशन, PMRDA, महानगरपालिका/नगरपरिषद, महावितरण (वीज), पोलीस प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) या सर्व विभागांचे प्रमुख या बैठकीला उपस्थित आहेत. सर्वांशी समन्वय साधून जमिनीचे वाद, केबल टाकणे, कचरा व पाणी यांसारख्या महत्वपूर्ण प्रश्नांवर एकत्रित तोडगा काढला जाईल. ७. हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई काम करताना किंवा पाहणीपूर्वी केवळ दिखावा म्हणून कामे करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कामात दुर्लक्ष आढळल्यास त्यांच्यावर कठोर प्रशासकीय कारवाई केली जाईल. ८. ठोस निर्णय आणि अंमलबजावणी केवळ मंत्र्यांनी येऊन पाहणी करणे हा उद्देश नसून, प्रत्यक्ष ʼडिसिजन मेकिंगʼ (ठोस निर्णय) घेऊन त्याची अंमलबजावणी करणे हा सरकारचा निर्धार आहे. चाकणकर आणि उद्योजकांना १००% न्याय मिळेपर्यंत प्रशासन कटिबद्ध राहील. Byte: उदय सामंत (उद्योगमंत्री) प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया चाकण पुणे
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top