445001
यवतमाळ : राळेगाव मतदारसंघात भाजपचे माजी मंत्री अशोक उईके यांनी भरला उमेदवारी अर्ज
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या राळेगाव मतदारसंघातुन भाजपचे आमदार माजी मंत्री अशोक उईके यांनी नामांकन अर्ज दाखल केला. कळंब येथील चिंतामणी चे दर्शन घेतल्यानंतर राळेगाव मध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उइकेंनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी आदिवासी लोकनृत्य लक्षवेधी ठरले. मध्यप्रदेशचे मंत्री व निवडणूक प्रभारी प्रल्हाद सिंह पटेल, माजी खासदार रामदास तडस हे यावेळी उपस्थित होते. मी दहा वर्ष लोकांची सेवा केली. लोकांचा माझ्यावरती विश्वास आहे त्यामुळे मी यावेळी हॅट्रिक मारणार यात शंका नसल्याचे अशोक उईके म्हणाले.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
डोंबिवली रिंग रोड से प्रभावित किसानों को नकद मुआवजे और एक सदस्य को KDMC में नौकरी देने की मांग: बीजेपी नेता की ठोस पहल
Kalyan, Maharashtra:डोंबिवली रिंग रोड प्रकल्प, बाधित शेतकऱ्यांना रोख मोबदल्याची मागणी डोंबिवलीतील प्रस्तावित रिंग रोड प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी भाजप नगरसेवक दिपेश म्हात्रे यांनी ठोस भूमिका घेतली आहे. बाधितांना रोख स्वरूपात मोबदला देण्यात यावा तसेच प्रत्येक कुटुंबातील किमान एका सदस्याला केडीएमसीमध्ये नोकरी देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. या प्रकल्पामुळे सुमारे ३५० हून अधिक शेतकरी बाधित होत असल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर नगरसेवक दिपेश म्हात्रे यांनी बाधित शेतकऱ्यांसह केडीएमसी अधिकारीांची भेट घेतली आणि त्यांच्या समस्या प्रशासनासमोर मांडल्या. बाधित शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, रिंग रोड प्रकल्पामुळे त्यांच्या शेतीवर परिणाम होणार असून उपजीविकेचे साधन धोक्यात येणार आहे. त्यामुळे योग्य आणि तातडीने मोबदला मिळणे अत्यावश्यक आहे. तसेच कुटुंबातील एका सदस्याला नोकरी मिळाल्यास भविष्यातील आर्थिक स्थैर्य मिळू शकते, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. नगरसेवक दिपेश म्हात्रे यांनी सांगितले की, या मागण्यांसंदर्भात लवकरच केडीएमसी आयुक्तांसोबत बैठक घेण्यात येणार असून बाधित शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू राहतील. दरम्यान, रिंग रोड प्रकल्पामुळे शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार असली तरी बाधित नागरिकांना योग्य तो न्याय देणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे मत स्थानिकांकडून व्यक्त केले जात आहे. बाईट - दीपेश म्हात्रे/ भाजप नगरसेवक बाईट - रमेश पाटील बाधित शेतकरी बाईट - सुरेंद्र टेंगले/ केडीएमसी अधिकारी0
0
Report
डोंबिवली MIDC में पानी आपूर्ति ठप्प, नागरिकों में आक्रोश
Kalyan, Maharashtra:डोंबिवली MIDC मध्ये पाण्यासाठी पाणीपुरवठा ठप्प, नागरिक त्रस्त डोंबिवली MIDC निवासी भागात मागील तीन दिवसांपासून पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. घरगुती वापरासाठी पाणी नसल्याने महिलांसह नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर संतप्त नागरिकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) पदाधिकाऱ्यांसह MIDC कार्यालयावर मोर्चा काढला. मोर्चादरम्यान मनसे कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारत, बारवी धरणात जुलैपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा असताना देखील नागरिकांना पाणी का मिळत नाही, असा सवाल उपस्थित केला. मनसे पदाधिकारी राहुल कामत यांनीही प्रशासनाला इशारा देत, पाणीपुरवठा तात्काळ सुरळीत न झाल्यास अधिकाऱ्यांना कार्यालयात बसू देणार नाही, असा इशारा दिला. दरम्यान, MIDC अधिकाऱ्यांनी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पाणीपुरवठा सुरू होईल असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.0
0
Report
ताज़ा खबर उपलब्ध नहीं: इनपुट से पत्रकारिता सामग्री नहीं मिली
Nashik, Maharashtra:0
0
Report
Advertisement
सम्पत्ति नहीं मिली; सही पते की जरूरत
Nashik, Maharashtra:PROPERTY NOT FOUND NEED PROPER ADDRESS0
0
Report
आंबेगाव में गारपिटी से कांदा फसल का बड़ा नुकसान, किसान संकटग्रस्त
Ambegaon, Maharashtra:आंबेगाव तालुक्याच्या लाखगणाव परिसराला वादळी वाय्रासह गारपिटीच्या पावसाने झोडपल्याने कांदा पिकाचं प्रचंड नुकसान झालंय, कांद्याच्या पाथा तुटल्यात तर काढणीला आलेल्या कांद्याला गारपिटीचा मारा लागल्याने खड्डे पडलेत त्यामुळे कांदा उत्पादक शेतकय्रांच्या डोळ्यात अश्रृ आलेत याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी... नुकसान ग्रस्त शेतकरी0
0
Report
लातूर के गरसुळी, पळशी व तत्तापूर में आंधी-गैरवृष्टि से किसान भारी नुकसान
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज.... रेनापूर तालुक्यातील गरसुळी, पळशी आणि तत्तापूर शिवाराला अवकाळी वादळी वारा आणि गारपिटीचा मोठा फटका बसलाय… अचानक आलेल्या वादळासह झालेल्या गारपिटीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं समोर येतंय… शेतकऱ्यांच्या हातात आलेला घास अक्षरशः हिरावला गेला असून शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे… अनेक ठिकाणी पिके जमिनीवर आडवी पडली आहेत, तर फळबागांनाही मोठा फटका बसलाय… या नुकसानीमुळे शेतकरी चिंतेत असून प्रशासनाकडून तातडीने पंचनामे करून मदतीची मागणी केली जात आहे…0
0
Report
Advertisement
क्रिस्टल प्लाज़ा बी विंग अंधेरी: 180 स्क्वायर फीट अब 5 करोड़ के पार?
Mumbai, Maharashtra:CRYSTAL PLAZA B WING 614, 6th flower. ANDHERI NOTICE AND PACL BOARD NOT FOUND 180 sq ft AROUND 5 CR AND ABOVE0
0
Report
जालना में समृद्धि महामार्ग पर भीषण हादसा: 7 महिला मजदूरों की मौके पर मौत
Jalna, Maharashtra:जालना ब्रेकिंग| जालन्यात समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, अपघातात 7 महिला मजुरांचा जागीच मृत्यू, जालन्यातील कडवंची गावाजवळची घटना आमदार खोतकरांनी घेतली रुग्णांची भेट नागपूर वरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकने समृद्धी महामार्गावर काम करणाऱ्या महिला मजुरांना चिरडल्याची माहिती.... घटनास्थळी तालुका जालना पोलीस दाखल झाले आहे.... अँकर : जालना ब्रेकिंग जालनात समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला आहे या अपघातात 7 महिला मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 2 ते 3जण जखमी झाले आहे.जालन्यातील कडवंची शिवारात ही घटना घडली.नागपूर वरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकने समृद्धी महामार्गावर काम करणाऱ्या महिला मजुरांना चिरडल्याची माहिती समोर आली आहे.घटनास्थळी तालुका जालना पोलीस दाखल झाले आहे..या अपघातानंतर स्थानिकांनी देखील मदतकार्य सुरु केलं. तर जखमींना उपचारासाठी जालन्यातील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे. तर पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहे.दरम्यान या घटनेनंतर शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली आहे,0
0
Report
सबसे बड़ा समाचार: ताराराणी जैन समुदाय के बयान पर तळबीड के वंशज आक्रामक, माफी और कार्रवाई की मांग
Satara, Maharashtra:सातारा -महाराणी ताराराणी जैन समुदायाच्या होत्या या वक्तव्यावरून ताराराणी यांचे कराड तालुक्यातील तळबीडचे गावचे वंशज आक्रमक झाले असून त्यांनी या वक्तव्याचा निषेध केला आहे. तसेच जैन मुनिंनी जाहीर माफी मागावी आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी दखल घ्यावी अशी मागणी केली आहे. तसेच सातारा जिल्ह्याचे कलेक्टर आणि पोलीस स्टेशनला जैन मुनींवर कारवाई करण्यासाठी निवेदन देणार असल्याची माहिती दिली आहे..0
0
Report
Advertisement
संगमनेर में तमाशा मंडल के कलाकारों पर मारपीट, पुलिस शिकायत दर्ज
Shirdi, Maharashtra:राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या विठाबाई नारायणगावकर तमाशा मंडळातील पुरुष व महिला कलाकारांना मारहाण... संगमनेर तालुक्यातील वरुडी पठार भागातील घटना... गाडीला कट मारल्याचा आरोप करत मारहाण केल्याची प्राथमिक माहिती... तमाशा मंडळातील पुरुष आणि महिला मारहाणीत जखमी.. दुचाकीवरून आलेल्या दोघांनी इतर लोकांना बोलावून मारहाण केल्याची माहिती... विठाबाई यांचे पुत्र महेश नारायणगावकर यांना देखील मारहाण केल्याचा आरोप... संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलिस ठाण्यात फिर्याद देण्याचे काम सुरू... फिर्याद दाखल झाल्यावर मारहाणीचे कारण होणार स्पष्ट...0
0
Report
सोलापुर के सांगोल्या डोंगरगाव यात्रा में तेज आंधी-बारिश ने स्टॉल और मंडप ढाह दिए
Pandharpur, Maharashtra:सोलापुर जिलेातील सांगोल्याच्या डोंगरगाव यात्रेत वादळ वारे अवकाळी पावसाचा धुमाकूळ आज दुपारी अचानक आलेल्या पावसाने यात्रेतील खाद्यपदार्थांचे स्टॉल आणि मंडप यांचे मोठे नुकसान झालेले आहे. डोंगरगाव येथे म्हसोबाची यात्रा भरली होती मात्र आज दुपारी सोसाट्याचा वारा आणि पाऊस यामुळे मंडपाचे कापड उडून गेले वाऱ्यामुळे मंडप वापवून गेल्याचं पाहायला मिळालं0
0
Report
नाशिक के बागलाण में पुलिस अधिकारी के घर पर हमला, आरोपी हिरासत में
Malegaon, Maharashtra:नाशिक के बागलाण में पुलिस के घर पर हमला हुआ। संशयित आरोपी पुलिस के हिरासत में। सटाणा शहर में पुलिस लाइन परिसर में एक पुलिस कर्मी पर जीवघेणा हमला हुआ है। पुलिस कर्मी जितेंद्र बोरसे उनके शासकीय निवासस्थानी पत्नी के साथ सो रहे थे तभी आरोपी पापा जुनेद वळके (वय 45, रा. येरशी, ता. कळंब, जि. उस्मानाबाद) ने नियोजनपूर्वक हमला किया। आरोपी ने पहले बिल्डिंग के अन्य कमरे के दरवाजे बाहर से बंद किए और फिर बोरसे की कमरे का दरवाजा ठोककर चिल्लाया। दरवाजा खुलते ही उन्होंने बोरसे पर हमला किया। हाथों से मारपीट कर कपड़े से गला घोंटने का प्रयास किया गया। इस बीच बोरसे की पत्नी ने साहस दिखाकर पत को बचाने का प्रयास किया, लेकिन उसे भी मारपीट कर धक्का दिया गया और वह घायल हो गईं। उन्होंने आवाज़ लगाकर पास के अन्य कमरों के दरवाजे खुलवाए और अन्य कर्मचारियों को सतर्क किया। इसके बाद उपस्थित लोगों ने आरोपी को पकड़कर थाने के सुपुर्द किया। आरोपी ने हमला किस कारण से किया, इसका पता पुलिस कर रही है.0
0
Report
Advertisement
शिरूर में आंधी-बारिश से फसलें बर्बाद, किसान परेशान
Shirur, Maharashtra:ब्रेकिंग शिरुर पुणे शिरूर तालुक्यातील चांडोह जांबूत कवठे परिसराला वादळी वाय्रासह गारपिटीच्या जोरदार पावसाने झोडपलंय, अचानक पडलेल्या या अवकाळी पावसाने शेतीमालाच मोठ्या प्रमाणात नुकसान झाल असून वादळाने अनेक फळबागा जमिनदोस्त झाल्यात अवकाळीच्या या संकटाने शेतकय्रांच्या मात्र चिंता वाढल्यात0
0
Report
छत्रपति शिवाजी महाराज किसान सम्मान योजना के 500 करोड़ निधि दिसम्बर 2025 तक वितरण होगा
Nagpur, Maharashtra:नागपूर - 2017 मधील छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतकरता कर्ज माफितील 500 कोटींचा निधी वितरित करण्यास मान्यता - 6 लाख 56 हजार शेतकऱ्यांना लाभ देणे बाकी होते - डिसेंबर 2025 मध्ये अधिवेशनात मंजूर निधी वाटप होणार, - छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेला गती - उर्वरित पात्र कर्जदारांना लाभ देण्याचा निर्णय - सहकार विभागाचा महत्त्वाचा GR जारी, थेट खात्यात लाभ वर्ग होणार - उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर निर्णय वेगात, पात्र शेतकऱ्यांना न्याय मिळणार - दुष्काळ आणि नापिकीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा0
0
Report
वाशिम जिले में अवकाली बरसात ने किसानों की फसलें प्रभावित कीं
Washim, Maharashtra:वाशिम जिल्ह्यातील मालेगाव, मंगरुळपीर,रिसोड, व वाशिम तालुक्यांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली असून यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सध्या हळद काढणीचा हंगाम सुरू असतानाच झालेल्या या पावसामुळे उभ्या पिकांवर संकट निर्माण झाले आहे. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून उकाड्याने त्रस्त नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, शेतकऱ्यांसाठी हा पाऊस डोकेदुखी ठरत आहे. भाजीपाला, उन्हाळी ज्वारी, बिजवाई कांदा तसेच आंबा बागांना मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अचानक झालेल्या या बदलत्या हवामानामुळे पिकांचे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली असून शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे.0
0
Report
Advertisement
