icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow25 Oct 2024, 07:21 am

यवतमाळ : राळेगाव मतदारसंघात भाजपचे माजी मंत्री अशोक उईके यांनी भरला उमेदवारी अर्ज

Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या राळेगाव मतदारसंघातुन भाजपचे आमदार माजी मंत्री अशोक उईके यांनी नामांकन अर्ज दाखल केला. कळंब येथील चिंतामणी चे दर्शन घेतल्यानंतर राळेगाव मध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उइकेंनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी आदिवासी लोकनृत्य लक्षवेधी ठरले. मध्यप्रदेशचे मंत्री व निवडणूक प्रभारी प्रल्हाद सिंह पटेल, माजी खासदार रामदास तडस हे यावेळी उपस्थित होते. मी दहा वर्ष लोकांची सेवा केली. लोकांचा माझ्यावरती विश्वास आहे त्यामुळे मी यावेळी हॅट्रिक मारणार यात शंका नसल्याचे अशोक उईके म्हणाले.
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

केतन अग्रवाल केस: चार्जशीट दाखिल, सिया-चेतन-हांगे की साजिश उजागर

Pune, Maharashtra:पुणे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल. केतन अग्रवाल हत्या प्रकरणी अखेर चार्जशीट दाखल. इस केसमें दोषारोप पत्रात 3 आरोपी हैं सिया, चेतन & रितेश हांगे... इनके त्रैगों ने मिलकर प्रारंभ में अपंग करने का प्रयास किया... त्रैगों ने कट रचकर परराज्यातीन व्यक्तीकडून himalai कोकड़ा गंभीर दुखापत करायचा कट रचला. परराज्यातील अनेक व्यक्तीशी संपर्क देखील झाला होता... पण तो व्यक्ती सापडला तर अडचण येऊ शकते असा विचार करून निर्णय बदलला. यामधील एक व्यक्ती इस प्रकरणात साक्षीदार झाला आहे. नंतर यांनी स्वतः मारून टाकण्याचा निर्णय घेतला... त्यासाठी यासंदर्भातील सिनेमां पाहिले chatgtp चा उपयोग केला.. या दरम्यान त्यांनी मेघालयमधील सोनम केसची स्टडी केली. 29 मे महिन्याच्या end ला सिया आणि चेतन लोणावळा फिरला टायगर पॉईंटला जाऊन रेकी केली, टायगर पॉईंटला CCTV नसल्याचं त्यांचा लक्ष्यात आले. लोणावळ्यातील अनेक डोंगराची रेकी केली. हत्येसाठी लोहगडच का व कसा निवडला? मार्च 2025 मध्ये लोहगाडावर एका महिलेचा मृत्यू झालेला, त्यावरून लोकांना वाटेल, की keitan हा सेल्फी घेतताना कड्यावरून पडला. 4 जूनला सिया ने लोहगडावर जाण्याचा हट्ट केला बॉलीला जाण्यापूर्वी तिला त्याचा खून करायचा होता. 6 जूनला प्री वेडिंग शॉट साठी बॉलीला निघाले होते, जाताना सिया ने खालापूरमध्ये केतनचा पासपोर्ट वॉशरूम मध्ये फाडून फेकून दिला, त्यामुळे ते बॉलीला जाउ शकले नाहीत. त्यानंतर 14 जूनला सिया आणि केतन लोहगाडावर गेले, सियाने केतन अग्रवालला ढकलण्याचा प्रयत्न केला परंतु तो पडला नाही; मग सियाने साप आला साप आला असा बनाव केला परंतु त्या प्लॅनमधे यश आले नाही. मग त्रैगांनी मिळून माही नावाचं फेक इंस्टाग्राम अकाउंट बनवलं. 18 जूनला माही नावाचा अकाउंट वरून सिया ची फ्रेंड आहे, असं केतनला सांगितलं तुम्ही सियाला लोहगडावर घेऊन या... आपण सियाचा वाढदिवस साजरा करू आणि तिला सरप्राईज देऊ. आणि हे सगळं प्लॅन करत होता रितेश हांगे. चेतन चौधरी exit ROUTE ने गडावर गेला... सियाने त्याला खुणावले तू वर जा. चेतन चौधरी वरती जाऊन गडावरील मंदिरात जाऊन बसला. केतनचे लक्ष नसताना सियाने पाठीमागून खांद्याला आणि चेतनने पायाला धक्का दिला त्यानंतर चेतनने लाथ मारून केतनला खाली पाडला यात केतनचा मृत्यू झाला. रितेश हांगे याने हा सगळा कट रचला. केतन आगरवाल केसचे दोषारोप पत्र एकूण 5053 पानांचे आहे. या खटल्यात 5 प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत. मर्डर सिनेमा पाहिला ,पोलिसांपासून वाचायचे कसे या संदर्भातील अनेक पॉडकास्ट ऐकले होते. माही नावाचे अकॉउंट खून केल्यानंतर डिलिट केले. माही अकॉउंटसाठी ओळखीच्या मुलीचा फोटो वापरला. मार्च 2026 पासून कट रचण्यास सुरुवात केली. या तिन्ही आरोपींनी मे महिन्यातच केतन आगरवालच्या मर्डरचा प्लॅन केला होता.
0
0
Report
Advertisement

गोवळकोट विसर्जन परंपरा: सिर पर मूर्तियाँ, पालकी और शिष्ट व्यवस्था

Ratnagiri, Maharashtra:चिपळुण–रत्नागिरी: गोवळकोट में शतक-पुरानी परंपरा के अनुसार बाप्पा की विसर्जन मिरवणूक अत्यंत शिष्ट वातावरण में सम्पन्न हुई। चिपळूण के ऐतिहासिक गोवळकोट गाँव में इस वर्ष भी अनोखी और शिष्ट पद्धति से बाप्पा की विसर्जन मिरवुद्ध निकल पड़ी। गिले-शेकडो वर्ष से निर्बाध चली आ रही इस परंपरा में श्री करंजेश्वरी मंदिर के गाँववासियों का गणपति पालखी में अग्रपंक्ति रहता है, जबकि अन्य भक्त अपने-अपने गणेश मूर्तियाँ सिर पर उठाकर विसर्जन घाट की ओर रवाना होते हैं। किसी प्रकार की गड़बड़ी नहीं हो, यह पंचक्रोशीत आदर्श वातावरण के साथ सम्पन्न विसर्जन समारोह सब जगह सराहना पा रहा है।
0
0
Report
Advertisement

वाशीम में भारी वर्षा से सोयाबीन फसल को नुकसान, सरकार ने किसानों को सहायता की घोषणा की

Washim, Maharashtra:पालकमंत्री तथा कृषी मंत्री दत्तात्रय भरने बाईट पॉईंटर: वाशीम जिल्ह्यात पावसामध्ये मोठा खंड पडल्यामुळे सोयाबीन पिकाचं मोठा नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या पिकासोबत मोठी स्वप्न रंगवलेली मात्र त्याचा चक्काचूर झाला आहे शेतकरी अडचणीत आले आहे. अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना सहकार्य केलं पाहिजे. हे मानवनिर्मित नव्हे तर निसर्गाने आणलेलं संकट आहे. याचा आपल्याला सगळ्यांना सामना करावा लागेल. याबाबतीत राज्य सरकार शेतकऱ्यांबरोबर आहे。 मुख्यमंत्र्यांनी आश्वासित केले की हे सरकार संकटाच्या काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील。 एन डी आर एफ राज्य सरकारचा निधी आणि सोबतच पिक विम्याची मदत शेतकऱ्यांना दिली जाईल。 मुख्यमंत्र्यांनी सांगितलं नियम अटी बाजूला ठेवून आम्ही शेतकऱ्यांना मदत करू。 आम्ही कृषी मंत्री सोबतच भाषण चा पालकमंत्री आहे त्यामुळे वाशिम जिल्ह्याला जास्तीत जास्त कसा फायदा होईल यासंदर्भात माझा प्रयत्न राहील。 मागील वर्षी पीक विम्याच्या बाबतीत ट्रिगर मध्ये शेतकऱ्यांना अडचणी आल्या. त्यामध्ये दुरुस्ती केली जाईल。 On फेक यादी。 सरकारने कुठलीही यादी अधिकृत जाहीर केलेली नाही या सर्व फेक याद्या आहेत。 याबाबतीत चौकशी करून ज्याने फेक यादी प्रसारित केली त्यांच्यावर कारवाई करू。 On शेतकरी आत्महत्या शेतकऱ्यांना माझं सांगणं हे निसर्गाचे संकटे गुण्या व्यक्तीमुळे आलेले नाही यासाठी आपल्याला सामोरे जावंच लागेल。 आपल्या पाठीमागे आपला कुटुंब आहे त्यांचा पण आपण विचार केला पाहिजे。 आत्महत्या हा पर्याय नाही त्यामुळे शेतकऱ्यांना विनंती आहे. निश्चितपणे सरकार त्यांना विनंती मदत करेल。 On पीकविमा ट्रिगर त्यावेळी ते कृषिमंत्री, मुख्यमंत्री यांनी ते केलं होतं त्यावेळी काही चुकीचं घडलं असेल मात्र आता त्यात सुधारणा केली जाईल. आहे या ट्रिगर मध्ये त्यांना जास्तीत जास्त मदत केली जाईल。 नियोजित दौरा。 आता संध्याकाळची वेळ झालेली आहे उद्या अकोला येथे विभागाची बैठक सुद्धा आहे। जेवढं शक्य आहे तेवढा आपण दौरा करू。 परत रवी नंतर पुन्हा निश्चितपणे दौरा करून。 शेवटी दिवसा जेवढे दिसत तेवढे रात्री नुकसान दिसू शकणार नाही。 एका जागेवरूनच जिल्ह्याचा तालुक्याचा आपल्याला अंदाज बांधता येईल। शेतकऱ्यांना एकच आश्वासित करतो या काळात शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत केली जाईल。 बाईट: दत्तात्रय भरणे,कृषिमंत्री
0
0
Report

पश्चिम विदर्भ में किसान आत्महत्या रोकथाम पर मंत्री का संदेश: परिवारों का विचार

Washim, Maharashtra:वाशिम: पश्चिम विदर्भात मागील आठ महिन्यात 556 पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या संदर्भात कृषि मंत्री दत्तात्रय भरणे यांना प्रश्न विचारला असता शेतकऱ्यांनी आत्महत्याचा विचार करू नये आपली पत्नी मूलबाळ कुटुंबाचा विचार करावा असा आवाहन शेतकऱ्यांना केले. नेमकं काय म्हणाले भरणे शेतकऱ्यांना माझं सांगणं हे निसर्गाचे संकटे गुण्या व्यक्तीमुळे आलेले नाही यासाठी आपल्याला सामोरे जावंच लागेल. आपल्या पाठीमागे आपला कुटुंब आहे त्यांचा पण आपण विचार केला पाहिजे. आत्महत्या हा पर्याय नाही त्यामुळे शेतकऱ्यांना विनंती आहे. निश्चितपणे सरकार त्यांना विनंती मदत करेल. बाईट: दत्तात्रय भरणे कृषिमंत्री
0
0
Report
Advertisement

धानोरा के जपतलाई आश्रम में छात्रा के सर्पदंश से मौत; सचिव विश्वजित कोवासे गिरफ्तार

Gadchiroli, Maharashtra:गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील जपतलाई आश्रमशाळा विद्यार्थिनी सर्पदंश मृत्यू प्रकरणी मोठी अपडेट पुढे आली आहे. शाळा चालविणारी संस्था के सचिव एड. विश्वजित कोवासे यांना अटक करण्यात आली आहे. विश्वजीत गडचिरोली जिल्हा काँग्रेस अध्यक्ष आहेत. संस्थाध्यक्ष आणि काँग्रेसचे माजी खासदार मारोतराव कोवासे अद्याप फरार आहेत. या दोघांचेही जामीन अर्ज गडचिरोली जिल्हा आणि नागपूर उच्च न्यायालयाने फेटाळले आहेत. सर्पदंश मृत्यू घटनेनंतर शाळा आणि संस्था संबंधित एकूण 5 इसमावर गुन्हे दाखल झाले होते. या ट्रायमध्ये 3 तिघांना अटक झाली आहे. सध्या अटकेतील एकूण आरोपींची संख्या 4 झाली आहे.
0
0
Report

कोकण में गणपति बप्पा और गौरी का भावपूर्ण विसर्जन, घाटों पर उत्साह

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. कोकणात भावपूर्ण वातावरणात पाच दिवसांच्या गौरी-गणपतींना निरोप; विसर्जन घाटांवर उत्साह शिगेला.. Ankar पाच दिवसांच्या पाहुणचारानंतर आज कोकणात लाडक्या बाप्पाला आणि गौरींना अत्यंत भावपूर्ण वातावरणात निरोप दिला जात आहे.. ढोल-ताशांचा गजर आणि 'गणपती बाप्पा मोरया'च्या जयघोषाने विसर्जन घाट दुमदुमून गेले आहेत.. कोकणातील परंपरेनुसार नदीकाठच्या घाटांवर गावातील सर्व गणपती एकत्र आणून त्यांची विधिवत पूजा व महाआरती करण्यात आली आणि त्यानंतर साश्रू नयनांनी लाडक्या बाप्पाचे विसर्जन करण्यात आले.. (सोबत डिजिटल साठी short साठी vis आहेत)
0
0
Report
Advertisement

गडचिरोली में शिवणी नदी पुल बस हादसे के बाद विधायक ने विभाग नियंत्रक को फटकार

Gadchiroli, Maharashtra:गडचिरोली-चामोर्शी मार्गावरील शिवणी नदी पुलावर काल बस उलटून झालेल्या अपघातात 31 प्रवासी जखमी झाले होते. याप्रकरणी गडचिरोलीचे आमदार डॉक्टर मिलिंद नरोटे यांनी गडचिरोलीचे विभाग नियंत्रण चंद्रकांत वडस्कर यांना बोलावून घेत चांगलीच खरडपट्टी काढली. अनेक बसेस भंगार अवस्थेत असताना, त्या रस्त्यावर चालवल्या जात आहेत. तर बसेसच्या टायरचे तार निघाले असताना सुद्धा टायर बदललेले नाही. कालच्या उलटलेल्या बसच्या बाबतीतही असाच प्रकार दिसून आल्यामुळे विभाग नियंत्रकांची चांगलीच कान उघडणी केली. यावर तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top