445001
यवतमाळ : राळेगाव मतदारसंघात भाजपचे माजी मंत्री अशोक उईके यांनी भरला उमेदवारी अर्ज
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या राळेगाव मतदारसंघातुन भाजपचे आमदार माजी मंत्री अशोक उईके यांनी नामांकन अर्ज दाखल केला. कळंब येथील चिंतामणी चे दर्शन घेतल्यानंतर राळेगाव मध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उइकेंनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी आदिवासी लोकनृत्य लक्षवेधी ठरले. मध्यप्रदेशचे मंत्री व निवडणूक प्रभारी प्रल्हाद सिंह पटेल, माजी खासदार रामदास तडस हे यावेळी उपस्थित होते. मी दहा वर्ष लोकांची सेवा केली. लोकांचा माझ्यावरती विश्वास आहे त्यामुळे मी यावेळी हॅट्रिक मारणार यात शंका नसल्याचे अशोक उईके म्हणाले.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
गडकरी ने सोलापुर के घुलेवाडी में NHAI से जतन की गई विहीर का निरीक्षण किया
Pandharpur, Maharashtra:केंद्रीय रस्ता वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज आपल्या सोलापूर जिल्ह्यातील दौऱ्यात माळशिरस तालुक्यातील घुलेवाडी येथील NHAI कडून जतन केलेल्या विहिरीची पाहणी केली. सदर विहीर अहिल्यादेवी यांनी वारकऱ्याना पानी पिण्यासाठी बांधल्याची माहिती आहे. त्यामुळे या पुरातन विहिरीचे जतन केले आहे.0
0
Report
SIDCO कार्यालय के बाहर पानी आपूर्ति को लेकर महिलाओं का ठिय्या प्रदर्शन
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:सिडको महानगर भागातील नागरिक पाणी प्रश्नावरून आक्रमक एमआयडीसी कार्यालयात महिलांचं ठिय्या आंदोलन २५ वर्षापासून सिडको वाळूज महानगर भागात राहणाऱ्या नागरिकांना ८ दिवसाला पाणी पुरवठा होतो.८ दिवसाला होणारा पाणी पुरवठा कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांना पुरेस पाणी मिळत नाही.पाण्यासाठी अनेक कामगारांना कामावर सुट्या माराव्या लागतात.यामुळे संतप्त झालेले नागरिक महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ एमआयडीसी कार्यालयात दाखल झाले आहेत.अभियंत्यांच्या कार्यालयासोमार महिलांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडवला नाही तर आक्रमक आंदोलन करू असा इशारा देण्यात आला आहे.0
0
Report
संभाजी महाराज जयंती पर अहिल्यानगर के शिक्षक ने स्लेट पर खडूशिल्प से अभिवादन किया
Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगरमधील कला शिक्षक प्रमोद उबाळे यांनी अनोखं अभिवादन केलंय...3 इंच खडूवर एक इंच छत्रपती संभाजी महाराजांचे खडूशिल्प साकारून त्यावर रंगकाम करून अनोखं अभिवादन केलं आहे. अतिशय बारकाईने हे काम करावं लागतं...प्रमोद उबाळे यांना छत्रपती संभाजी महाराजांचे खडूशिल्प साकारण्यासाठी तब्बल चार तास लागले आहेत0
0
Report
Advertisement
इंदापुर में धर्मवीर संभाजी महाराज की जयंती उत्साह के साथ मनाई गई
Rui, Maharashtra:इंदापुरात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी झाली पुणे जिल्ह्यातील इंदापूर शहरात उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी संभाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी इंदापूर तालुका व शहरातून शंभूभक्तांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. दरम्यान नगराध्यक्ष भरत शहा यांनी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत अभिवादन केला. ‘छत्रपती संभाजी महाराज की जय’च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता.0
0
Report
जायकवाड़ी डैम का जलस्तर 41.43% रहा, गर्मी में पानी बचाने की तैयारी तेज
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण येथील जायकवाडी धरणातील पाणीसाठा झपाट्याने घटत असून सध्या धरणात केवळ ४१.४३ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे... वाढत्या उन्हामुळे पाण्याचे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे... मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांना याच धरणातून पिण्याचे पाणी, शेती आणि औद्योगिक वापरासाठी पाणीपुरवठा केला जातो... त्यामुळे आगामी काळात पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर उभे ठाकले आहे..0
0
Report
देवगांव तालाब में मछलियाँ मरने लगीं: पानी दूषित होने की आशंका से ग्रामवासी चिंतित
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील देवगाव येथील लघु सिंचन तलावात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून मासे मृत अवस्थेत आढळून येत असल्याने परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तलावाच्या कडेलादररोज मोठ्या प्रमाणावर मासे मृत अवस्थेत पडलेले दिसत असून दुर्गंधीही पसरू लागली आहे. या घटनेमुळे तलावातील पाणी दूषित झाल्याची शक्यता व्यक्त केली आहे. देवगावसह रजापूर आणि ब्राम्हणगाव या गावांच्या पाणीपुरवठ्याची मदार याच तलावावर असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.0
0
Report
Advertisement
इंदापुर में गारपिट से किसानों के खेत भारी नुकसान, पोलिहाउस सहित फसल बर्बाद
Rui, Maharashtra:निमगाव केतकीत गारपीट .. गारपिटीत शेतकऱ्याच मोठ नुकसान... पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील काल झालेल्या सोसाट्याच्या वाऱ्यासह गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कचरवाडी येथील अक्षय आदलिंग या युवक उच्चशिक्षित शेतकऱ्याच्या पोलिहाऊस चे मोठे नुकसान झाले आहे. उभे असलेले वांगे पीक भुईसपाट झाले असून त्यांच्याशी बातचीत केली आहे. यातील पिकासह ठिंबक सिंचन, पाइपलाइन जमीनदोस्त झालेल्या शेतकऱ्यांशी बातचीत आहे. आमचे प्रतिनिधी जावेद मुलाणी यांनी0
0
Report
बारामती में जय पवार का जनता दरबार शुरू, नागरिकों की भीड़ ने कार्यक्रम संभाला
Rui, Maharashtra:बारामतीत जय पवार यांच्या जनता दरबाराला सुरुवात.... जनता दरबाराला नागरिकांची मोठी गर्दी... राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते जय पवार यांच्या उपस्थितीत बारामती मधील राष्ट्रवादी भवन येथे जनता दरबाराचा आयोजन करण्यात आले आहे.. जनता दरबाराला बारामती तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी लावलीय... सकाळी 11.00 ते 3.00 वाजेपर्यंत हा जनता दरबार असणार आहे... यावेळी नागरिकांच्या समस्या जय पवार स्वतः समजून घेऊन सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत...0
0
Report
मिलिंद एकबोटे ने लव जिहाद पर बाजीराव-मस्तानी पैटर्न अपनाने का किया आह्वान
Barav, Maharashtra:लव्ह जिहादच्या मुद्द्यावरून पुण्यात आता एक नवा वाद पेटण्याची चिन्हं आहेत. समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी आता थेट 'बाजीराव-मस्तानी' पॅटर्न राबवण्याचं आवाहन केलंय. 'जर मुसलमान लव्ह जिहाद करत असतील, तर हिंदूंनी बाजीराव-मस्तानी केलं पाहिजे', असं विधान एकबोटे यांनी केलं आहे. इतकंच नाही, तर मुस्लिम मुलीशी लग्न करून तिला घरी आणणाऱ्या हिंदू तरुणाला १ लाख रुपये रोख आणि चांदीचं कडे बक्षीस देण्याची घोषणाही त्यांनी जाहीर सभेत केली आहे. या विधानामुळे आता राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, यावर आता काय कायदेशीर कारवाई होणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.0
0
Report
Advertisement
इंग्लिश में शपथ लेने पर मनसे की तीखी टीका, मराठी महाराष्ट्र में चर्चा तेज
Navi Mumbai, Maharashtra:झिशान सिद्दीकी यांनी इंग्रजीतुन घेतलेली शपथ हि राज्य शासनाच्या कानाखाली चपराक, मनसेची टीका. मनसेचे प्रवक्ते योगेश चिले यांनी इंग्रजीतुन घेतलेली शपथ हि राज्य शासनाच्या कानाखाली चपराक असल्याचे म्हटलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रात मराठीच चालणार म्हणतात रिक्षा वाल्यांना मराठी आली पाहिजे म्हणतात मात्र त्यांच्या समोरच झिशान सिद्दीकी इंग्रजीत शपथ घेतात याच्या सारखं दुसरं दुर्दैव नाही अशी टीका मनसे प्रवक्ते योगेश चिले यांनी केलेय.0
0
Report
अमरावती में किसान को हनी ट्रेप से ब्लैकमेल कर 70 लाख ठगने का मामला सामने आया
Amravati, Maharashtra:अमरावती में एक किसान के साथ हनी ट्रैप दिखाकर बलात्कार की धमकी देकर उससे करीब 70 लाख रुपये ठग लेने का मामला सामने आया है. पति-पत्नी ने मिलकर किसान को ब्लैकमेल करते हुए रकम वसूली और धनादेश/मोबाइल कॉल रिकॉर्ड की जाँच की जा रही है. नांदगांव पेठ पुलिस ने आरोपी पति-पत्नी के खिलाफ मामला दर्ज किया है. पूर्ण रिपोर्ट के अनुसार यह मामला मोबाईल रिचार्ज दुकान से शुरू हुआ था. आगे की जाँच जारी है. नागरिकों से अनुरोध है कि संदिग्ध लोगों से सावधान रहें.0
0
Report
पंढरपुर में समाधान आवताडे की होर्डिंग के कारण गडकरी स्वागत खर्च पर भाजपा नाराज़
Pandharpur, Maharashtra:आमदार समाधान आवताडे यांची नितीन गडकरींच्या स्वागतासाठी पोस्टरबाजी; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला भाजप आमदाराचा हरताळ आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना आर्थिक काटकसर करण्याचे आव्हान केले आहे. मात्र पंढरपूरातील भाजपचे आमदार समाधाना आवताडे यांनी मात्र पंतप्रधानांच्या या आवाहनाला हरताळ फासल्याचे चित्र दिसून येत आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आज पंढरपूर दौऱ्यावर आहेत त्यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने आमदार समाधान आवताडे यांनी पंढरपूर शहरांमध्ये स्वागताचे मोठमोठे होर्डिंग आणि बॅनर लावलेले आहेत. यासाठी त्यांनी लाखो रुपयांची उधळपट्टी केल्याची चर्चा शहरात सुरू आहे. आज दुपारी नितीन गडकरी पंढरपूरमध्ये पालखी मार्गाची पाहणी करण्यासाठी येणार आहेत. आमदार समाधान आवताडे यांनी वाखरी पासून ते पंढरपूर पर्यंतच्या आठ किलोमीटर रस्त्याच्या दुतर्फा स्वतःच्या छायाचित्रासह नितीन गडकरी यांच्या स्वागताचे होर्डिंग व बॅनर लावले आहेत. आमदार समाधान आवताडे यांनी मोठ्या प्रमाणात लावलेल्या होर्डिंग व बॅनर्जी चर्चा सुरू आहे. दरम्यान अवताडे यांनी केलेल्या पोस्टरबाजी बद्दल भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे0
0
Report
Advertisement
सांगली में तूफानी हवा: जत और मिरज के घर ढहें, दो घायल
Sangli, Maharashtra:सांगली जिल्ह्यातल्या जत आणि मिरज तालुक्याला वादळी वाऱ्याचा प्रचंड तडाखा बसला आहे. सुमारे दीडशेहून अधिक घरांचे, गोट्यांचे, शेडचे पत्रे व कौल उडून गेली आहेत. त्यामुळे दोन जण जखमी देखील झाले आहेत. जत तालुक्यातील कुणीकोनूर सह आसपासच्या गावांमध्ये वादळी वाऱ्याने घरांचा मोठी पडझड झाली आहे. जत तालुक्यात जवळपास 100 हुन अधिक घरे, गोट्यांचे छत उडून गेले आहेत, तर काही ठिकाणी भिंती देखील कोसळले आहेत, त्याचबरोबर अनेक ठिकाणी विद्युत खांब कोसळली असून अनेक रस्त्यांवरील झाड देखील उन्मळून पडले आहेत. मिरज तालुक्यातील पूर्वभागाला देखील वादळी वारयाचा मोठा फटका बसला आहे, खटाव, बेलंकी, लिंगनूर, सलगरे सह आसपासच्या गावांमध्ये वादळी वाऱ्याचा कहर झाला आहे, त्यामुळे घरे, शेड, गोठयांची पत्रे उडून गेली आहेत, तसेच अनेक ठिकाणी झाडे देखील उन्मळून पडली आहेत. विद्युत खांबे देखील वाकल्याने अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. तर या पडझाडीचे तातडीने पंचनामे करून मदत मिळावी, अशी मागणी होत आहे.0
0
Report
सातारा में पीएम आवास योजना: 5 लाख घरों का उद्घाटन, 10000 करोड़ रुपये वितरित
Satara, Maharashtra:सातारा: प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत महाराष्ट्रासाठी मंजूर झालेले ३० लाख घरांपैकी पूर्ण झालेल्या ५ लाख घरांचा भव्य लोकार्पण सोहळा आणि याच कार्यक्रमात योजनेच्या पुढील कामांसाठी तब्बल १० हजार कोटी रुपयांच्या निधीचे वितरण उद्या १५ मे रोजी साताऱ्यात सैनिक स्कूल मैदानावर मान्यवरांच्या हस्ते केले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आव्हान केल्यानंतर उद्याच्या सभेला देखील काटकसर करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली आहे.. ५० हजार लाभार्थ्यांना न बोलवता उद्या १५ हजार लाभार्थ्यांना बोलवून काटकसर करून हा लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर आज राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी कार्यक्रमाच्या ठिकाणाची प्रत्यक्ष पाहणी करून तयारीचा आढावा घेतला. उद्या होणाऱ्या या सोहळ्यास केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. प्रशासनाकडून या भव्य सोहळ्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.0
0
Report
उत्तर महाराष्ट्र में अगले दो दिन उष्ण लहर, जलगांव-विदर्भ में गर्मी बरकरार
Pimpri-Chinchwad, Maharashtra:राज्य में उत्तर महाराष्ट्र के खास तौर पर अकोला, जलगांव और विदर्भ के कुछ हिस्सों में अगले दो दिनों तक उष्णते की लहर जारी रहने की संभावना है। दक्षिण महाराष्ट्र के सातारा और कोल्हापुर क्षेत्र में भी अगले दो दिनों में बारिश की संभावना जताई जा रही है। राज्य में मौजूदा मौसम के बारे में भारतीय मौसम विभाग के सखाराम सनाप से हमारे प्रतिनिधि कैलास पुरी ने बातचीत की है।0
0
Report
Advertisement
