445001
यवतमाळ : राळेगाव मतदारसंघात भाजपचे माजी मंत्री अशोक उईके यांनी भरला उमेदवारी अर्ज
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या राळेगाव मतदारसंघातुन भाजपचे आमदार माजी मंत्री अशोक उईके यांनी नामांकन अर्ज दाखल केला. कळंब येथील चिंतामणी चे दर्शन घेतल्यानंतर राळेगाव मध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उइकेंनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी आदिवासी लोकनृत्य लक्षवेधी ठरले. मध्यप्रदेशचे मंत्री व निवडणूक प्रभारी प्रल्हाद सिंह पटेल, माजी खासदार रामदास तडस हे यावेळी उपस्थित होते. मी दहा वर्ष लोकांची सेवा केली. लोकांचा माझ्यावरती विश्वास आहे त्यामुळे मी यावेळी हॅट्रिक मारणार यात शंका नसल्याचे अशोक उईके म्हणाले.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
सोलापुर घटना पर संभाजी ब्रिगेड का प्रदर्शन: प्रतिकात्मक पुतला दहन
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - नरसापूर घटनेच्या निषेधार्थ संभाजी ब्रिगेड उतरली रस्त्यावर, भीमा कांबळे नराधमच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे केले दहन सोलापुरात नरसापूराच्या घटनेवरून संभाजी ब्रिगेड उतरली रस्त्यावर अत्याचार पीडित चिमुकलीला न्याय मिळवून देण्यासाठी नराधम भीमा कांबळेच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे केले दहन महाराष्ट्रात महिलांवर अत्याचार वाढत असल्याची खंत व्यक्त करत तात्काळ अधिवेशन बोलावण्याची केली मागणी संभाजी ब्रिगेडच्या आंदोलनात महिलांनी देखील सहभागी होत नोंदवला निषेध0
0
Report
अक्षय कर्डिले की जीत से पश्चिम बंगाल में परिवर्तन की उम्मीद जगी
Ahilyanagar, Maharashtra:अक्षय कर्डिले की विजय के साथ राधाकृष्ण विखे पाटील बेहद खुश हुए। यह ऐतिहासिक जीत शिवाजी कर्डीले के संघर्ष का फल मानी गई। देवेंद्र फडणवीस ने समय पर उचित कदम उठाए। प्राजक्ता तनपुरे का विशेष आभार और उनके सहयोग ने भी भूमिका निभाई।WEST बंगाल में जंगल राज खत्म होने की बात कही गई है; वहां कानून का शासन शेष नहीं रहा था, और अंदरुनी सुरक्षा के लिए खतरा पैदा हो गया था। ममता बनर्जी के नेतृत्व वाली सरकार पर तंज के साथ कहा गया कि जनता के हितों के बजाय वे राजनीतिक महत्व को प्राथमिकता दे रहा था। पश्चिम बंगाल के विकास के लिए लोगों ने मोदी पर विश्वास जताया।0
0
Report
राहुरी उपचुनाव में अक्षय कर्डीले मतों से विजयी, संग्राम जगताप ने श्रेय दिया
Ahilyanagar, Maharashtra:स्लग- संग्राम जगताप ऑन अक्षय कर्डीले विजय अहिल्यानगरच्या राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार अक्षय कर्डीले यांनी 1 लाख 12 हजार 587 एवढ्या मताधिक्याने विजय मिळवला...अक्षय कर्डीले यांचे मेव्हणे आणि राष्ट्रवादी AP चे आमदार संग्राम जगताप यांनी या विजयाचे श्रेय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना दिले आहे...देवेंद्र फडणवीस हे खंबीरपणे अक्षय कर्डीले यांच्या पाठीमागे उभे राहिल्याने तसेच जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांनी अक्षय यांचे पालकत्व स्वीकारल्याने हे यश मिळवता आल्याचे संग्राम जगताप यांनी म्हंटले आहे.0
0
Report
Advertisement
पश्चिम बंगाल में बीजेपी जीत: जयंत पाटल ने दी प्रशंसा, राजनीतिक दिशा क्या बदलेगी?
Sangli, Maharashtra:पश्चिम बंगाल मधल्या विजयाबद्दल जयंत पाटलांनी भाजपाचे केले अभिनंदन.. पश्चिम बंगाल मध्ये भाजपाने प्रचंड मेहनत घेऊन विजय मिळवला आहे,या विजयाबद्दल त्यांचे प्रथमदर्शनी अभिनंदन केले पाहिजे,अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी दिली आहे, विजयानंतर या गोष्टीचा विश्लेषण होईल विवेचन होईल त्यानंतर त्याच्यावर अधिक बोलता येईल,असे देखील स्पष्ट केलंय,ते सांगलीमध्ये बोलत होते。0
0
Report
यवतमाल में रालेगांव कार्यालय के सामने मारुति वैन में आग; चालक सुरक्षित बाहर निकला
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या राळेगाव तहसील कार्यालयासमोर धावत्या मारुती व्हॅनला अचानक आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. काही क्षणांतच आगीने विक्राळ रूप धारण करत गाडी पूर्णपणे जळून खाक झाली. या घटनेदरम्यान चालकाने प्रसंगावधान राखत वेळीच गाडीतून बाहेर पडण्यात यश मिळवले, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. स्थानिक प्रशासन आणि अग्निशман दलाकडून पुढील तपास सुरू आहे0
0
Report
बारामती उपचुनाव: सुमित्रा काकींची रिकॉर्ड जीत anti-incumbency के खिलाफ
Kolhapur, Maharashtra:आमदार रोहित पवार बाईट मुद्दे ऑन बारामती निवडणूक निकाल अजित दादांच्या प्रती असणारे प्रेम बघून सुमित्रा काकींना जबरदस्त मताधिक्याने निवडून दिल आहे. हे मताधिक्य देशात सर्वाधिक आहे. जो आमदार सर्वाधिक मताधिक्य घेऊन यापूर्वी निवडून आला त्याला पाठीमागे टाकले आहे. अजित दादांच्या आदरापोटी या पोटनिवडणुकीत मतदान करून बारामतीकारानी एक रेकॉर्ड केलेला आहे.. 2 लाख 80 हजार मतदान होईल अशी अपेक्षा होती, पण ऊन आणि बऱ्याच कारणानी ते मतदान झालं नाही.. नाहीतर हे असे रेकॉर्ड झालं असतं जे देशात कोणीच तोडू शकलं नसतं. अजितदादांच्याडे बघून एकूण मतदानापैकी 98 टक्के मतदान सुमित्रा काकींना झाले आहे. झालेली पोटनिवडणुक आमच्यासाठी भावनात्मक. बारामती आणि महाराष्ट्रसाठी दुःखद घटना होती, अजित दादा ज्या पद्धतीने काम करत होते.. तातडीने निर्णय घेत होते.. तसंच काम काकी करतील असा विश्वास आहे. पवार साहेब महाराष्ट्र आणि बारामती हे माझं कुटुंब आहे असं बोलतात.. अजितदादा देखील त्याच पद्धतीने बोलत होते.. आता दादा नसताना त्यांच्या जागेवर काकी निवडून आल्यानंतर दादांप्रमाणेच त्यांच्याकडून लोकांच्या अपेक्षा आहेत... दादांप्रमाणे काकी सुद्धा काम करतील. ऑन निवडणुका निकाल एका बाजूने पाहिल्यास तसं दिसतं... पण दुसऱ्या बाजूला अँटी इन्कम्बसी दिसून येत आहे.. तामिळनाडू मध्ये अभिनेते विजय यांची पार्टी निवडून आली.. पण त्यांनी प्रचार करत असताना भाजपच्या विरोधात प्रचार केला होता.. Tmc निवडून येईल अशी आमची भावना होते, तिथे 90 हजार मतदार वगळण्यात आले होते, पंधरा टक्के मतदार कमी करण्यात आले होते.. अमित शहा कधी नाही ते पंधरा ते वीस दिवस पश्चिम बंगालमध्ये ठिय्या मारून होते.. कारण त्यांच्यासाठी अस्तित्वाची लढाई होती. TMC ला आमचा पाठिंबा होता.. सत्ता परिवर्तन होताना लोकांनी ऑंटी इन्कबन्सी बघून निवडणुकीला सामोरे गेले. ज्या ज्या ठिकाणी सरकार बद्दल अँटी इन्कम्बसी आहे, तिथ सत्ता परिवर्तन झाले आहे. सध्या देशात देखील सरकार बद्दल अँटी इन्कम्बसी आहे.. 2029 ला भाजपाला सत्तेत येऊन 15 वर्षे होतील. देशाबरोबर राज्यातील अँटी इन्कम्बसी आहे. ऑन शरद पवार बैठक पवार साहेबांसोबत झालेली बैठक ही सुप्रिया ताई यांची कन्या रेवती हिच्या लग्नासंदर्भात होती कोणती जबाबदारी कोणी उचलायची आहे, त्या संदर्भात ती बैठक होती. या बैठकीत कोणतीच राजकीय चर्चा झाली नाही. भाजपसोबत अजितदादांचा पक्ष आज सत्तेत आहेत. ते सत्तेत आहेत आणि आम्ही विरोधात आहोत.. आम्ही भाजपाच्या आणि प्रतिगामी विचाराच्या विरोधात आहोत.. उद्या ते सत्तेत सातत्याने बसणार असतील तर बारामती मध्ये अजित दादांचा पक्ष आणि शरद पवार यांचा पक्ष यांच्यामध्ये निवडणूक होणार नाही असे सध्या तरी बोलता येणार नाही. उद्या जाऊन त्यांनी पवार पक्षातीलच व्यक्ती त्यांनी दिला आणि पवार साहेबांच्या पक्षाने देखील दुसरा उमेदवार दिला तर ती वेगळी गोष्ट. पण पवार साहेबांच्या पक्षाने देखील पवार उमेदवार दिला तर निवडणूक होईल.. ते भाजपाच्या मांडीला मांडी लावून बसणार असतील आणि पवार कुटुंबातील उमेदवार देणार असतील.. तर उद्या जाऊन पवार विरुद्ध पवार अशी निवडणूक होऊ शकते.. अजित दादांचा पक्ष भाजप सोडून आमच्या सोबत रस्त्यावर उतरेल त्यावेळी अशी लढत होणार नाही. ऑन युगेंद्र पवार वक्तव्य युगेंद्र पवार यांचा राजकारणातील अभ्यास जास्त असावा. त्यामुळेच युगेंद्र पवार यांना वाटत असेल म्हणूनच ते अजितदादांचा पक्ष भाजपा सोबत जास्त दिवस राहणार नाहीत असं बोलले असतील.0
0
Report
Advertisement
यवतमाल में गोशाला आग, चार गायों की मौत, गंभीर घायल एक गाय
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ मध्ये सूर्य आग ओकत असताना उमरखेड च्या टाकळी राजापूर येथे एका पशुपालक शेतकऱ्याच्या शेतातील जनावरांच्या गोठ्याला आग लागली. आીના गोठ्यातील चार गायी होरफळून मृत्युमुखी पडल्या, तर एक म्हैस व एक गाय गंभीररित्या भाजल्या गेल्या आहे. या गोठ्यात स्प्रिंकलर सेट, हळदीचे बेणे, चारा होता. हे सर्व साहित्य देखील खाक झाले आहे. प्रवीण कदम असे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे नाव आहे. आग नेमकी कशी लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.0
0
Report
पेठ नाका में बीजेपी विजय जश्न: मिठाई बांटी और आतिशबाजी से उमड़ा उत्साह
Sangli, Maharashtra:भाजपच्या विजयाचा जल्लोष : पेठ नाका येथे पेढे वाटप व आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा सांगलीच्या वाळवा तालुक्यातल्या पेठ येथे भाजपाच्यावतीने पश्चिम बंगाल,आसाम व पुदुच्चेरी राज्यातील निवडणुकीतील मिळवलेल्या यशाचा आनंदोत्सव साजरा करण्यात आले आहे. भाजपाचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांच्या उपस्थितीमध्ये पेठनाका येथे भाजपा कार्यकर्त्यांनी पेढे वाटून तसेच फटाक्यांची आतषबाजी करत विजयाचा आनंद व्यक्त केला आहे.0
0
Report
नाशिक में कुंभ मेळे की रिंग रोड भू-भूसंपादन पर किसान-प्रशासन के बीच भारी तनाव
Nashik, Maharashtra:Nashik breaking - नाशिक में आगामी कुंभमेळा अनुषंगाने होणाऱ्या रिंगरोड भूसंपादनावरून वाद चिघळला - मातोरी, मुंगसरा यहाँ मोजणीदरम्यान झालेल्या तणाव वरून शेतकरी आक्रमक - संबंधित प्रांताधिकारी यांना निलंबित करण्याची मागणी - प्रांताधिकारी यांना अधिकार नसताना देखील मोजणी केल्याचा आरोप - पोलिसांकडून शेतकऱ्यांना घरात घुसून मारहाणीचा स्थानिकांचा आरोप - प्रशासनाच्या विरोधात शेतकऱ्यांकडून जिल्हाधिकारी कार्यालय समोर केले शेतकरी जन आक्रोस आंदोलन - सिंहस्थ कुंभमेळ्या रिंग रोड भूसंपादनाच्या जमीन मोजणीवरून शेतकरी आणि प्रशासनामधील झाला होता वाद - शेतकऱ्यांचा महिला शेतकऱ्यांवरही पोलीस प्रशासनाकडून लाठीचार्ज करण्यात आल्याचा आरोप त्यानंतर शेतकरी आक्रमक0
0
Report
Advertisement
स SOLAPUR में छह आरोपी गिरफ्तार: रक्तचरित्र स्टेटस और सीसीटीवी से जुड़ी हत्या
Solapur, Maharashtra:सोलापुर ब्रेकिंग - इन्स्टाग्रामवर रक्तचरित्र चित्रपटाचे स्टेटस ठेवत तरुणाचा निर्घृण खून (PKG). सोलापुरात तरुणाचा सिनेस्टाईल निर्घृण खून. खून करण्याच्या अगोदर इन्स्टाग्रामवर ठेवले रक्तचरित्र चित्रपटाचे स्टेटस. काळजाचा थरकाप उडवणारी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. घटनेनंतर अवघ्या दोन तासात पोलिसांनी सहा आरोपीना ठोकल्या बेड्या. सुरेश कृष्णा श्रीराम वय 35 असे खून झालेल्या तरुणाचं नाव आहे. अंगावर काटा आणणारी संपूर्ण थरारक घटना पूर्णपणे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालीय. यातूनही विशेष बाब म्हणजे आरोपींनी पूर्वनियोजित प्लॅन आखल्याचं समोर येतंय. संशयित आरोपींनी आपल्या इंस्टाग्राम या सोशल माध्यमावर रक्तचरित्र या चित्रपटातील डायलॉग तसेच व्हिडिओ ठेवला होता. एक साथ नही , एक एक करके मारेंगे अशा पद्धतीचा व्हिडिओ इंस्टाग्राम वर स्टेटस म्हणून ठेवल्याने आरोपींनी पोलिसांना डेचॅलेंज दिले आहे. सदरच्या घटनेतील आरोपी विजय श्रीराम, रोहित अण्णारेड्डी, करण श्रीराम, सुमित श्रीराम, राहुल अण्णारेड्डी या आरोपींना केवळ दोन तासात बेड्या ठोकल्या आहेत. घटनेतील मयत सुरेश श्रीराम याला तीन पत्नी असून त्यांची आठ लेकरं आता अनाथ झाली आहेत. संबंधित मृत व्यक्ती आणि आरोपी यांचा वडिलोपार्जित वराह पालनाचा व्यवसाय आहे. काही वर्षांपूर्वी सुरेश श्रीराम याने 15-20 वराह मारून टाकल्याचा संबंधित आरोपींना संशय होता यात सोबत अलीकडच्या काळात विविध कारणावरून उडणारे खटके यामुळे सहा तरुणांनी सुरेश श्रीराम याचा कायमचा काटा काढला आहे. बाईट - विजय कबाडे ( पोलीस उपायुक्त, सोलापूर शहर ). जुन्या वादाचा कडेलोट झाला आणि अगदी सकाळच्या सत्रातच लाठी - काठी कोयता, आणि दगडाने सुरेश श्रीराम याला ठेचून काढण्यात आलं. मयत सुरेश श्रीराम याच्या आजोबांपासून संशयित अण्णारेड्डी यांच्या विरुद्ध त्यांचे वाद सुरू आहेत. सोलापुरात खुनाचा अपराध झालेला आहे तो अत्यंत गंभीर आहे. समाजामध्ये मोठ्या प्रमाणात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. गुन्हेगारांमध्ये पोलिसांची दहशत कमी झाली असून या घटनेचा जाहीर निषेध करत करतो. अशा भावना जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंग रजपूत यांनी व्यक्त केल्या आहेत. बाईट - प्रदीपसिंग रजपूत ( जिल्हा सरकारी वकील, सोलापूर ). मयत सुरेश श्रीराम याला एकूण तीन भाऊ असून एक दिव्यांग आहे त्याच्या इतर दोन्ही भावांचाही पूर्वी अशाच वादातून खून झाल्याची चर्चा सिव्हिल हॉस्पिटल परिसरात सुरू होती. मयत सुरेशला तीन पत्नी, सहा मुली, दोन मुले असल्याची माहिती देखील समोर आली. घटनेतील मयत व्यक्ती सुरेश आणि हत्या करणारे सर्व आरोपींवर पूर्वीचे देखील गंभीर गुन्हे दाखल आहेत.0
0
Report
भारत का नया सुरक्षा डॉम सुदर्शन चक्र, 52 उपग्रहों से आकाश सुरक्षित
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:युद्धावरील चर्चा ड्रोनची झाली तितकीच चर्चा आयर्न डोमची. इराण- इस्राएल- अमेरिका युद्धात आयर्न डोमने प्रभावी सुरक्षा कवच सिद्ध केला. अब भारतालाही संपूर्ण भारतीय बनावटीचे एक सुरक्षा डोमचे संरक्षण लाभणार आहे. याचे नाव सुदर्शन चक्र असून येत्या ४ वर्षात प्रत्यक्षात उतरेल. सुदर्शन चक्र भारतावर वाकडी नजर करणार्यांना थांबवेल. भारताचे संरक्षण करणार सुदर्शन चक्र. सुदर्शन चक्राने भारतीय आकाश अभेद्य होणार. ५२ उपग्रहांचे शक्तिशाली नेटवर्क लवकरच प्रत्यक्षात. भारत आपल्या सीमा व आकाश अभेद्य करण्यासाठी अंतराळात विशाल सुरक्षा कवच तयार करत आहे. स्पेस बेस्ड सव्हिलन्स फेज-३ अंतर्गत २७,००० कोटी रुपये खर्चून ५२ उपग्रहांचे एक शक्तिशाली नेटवर्क, स्पेसशील्ड विकसित केले जात आहे. याला 'सुदर्शन चक्र' असे नाव देण्यात आले आहे. हे भारतीय स्पेसफोर्सचा कणा ठरेल. या मोहिमेअंतर्गत २९ उपग्रह इस्रो तयार करणार आहे, तर ३१ उपग्रहांची निर्मिती खाजगी कंपन्यांकडून केली जाईल. या प्रकल्पाचे पहिले लॉचिंग २०२६ च्या अखेर होईल...आणि पुढील साडेतीन वर्षात सर्व उपग्रह अंतराळात तैनात केले जाईल. हे उपग्रह ५०० किमी ते ३६,००० किमीपर्यंतच्या विविध कक्षांमध्ये स्थापित केले जातील. याद्वारे देशाच्या कानाकोपऱ्यावर रिअल टाइम निगराणी शक्य होईल. या मिशनमध्ये इस्रो, डीआरडीओ, हवाई दल एकत्रितपणे काम करत आहेत. उपग्रहांचे प्रक्षेपण श्रीहरिकोटा येथील नवीन स्पेस पोर्टवरून केले जाईल. ही यंत्रणा देशावर होणाऱ्या हवाई धोक्यापासून सुरक्षित करेल. या मार्गातील पुढील भागात विविध देशांच्या डोम प्रणालींच्या प्रगत तंत्रांचा आढावा घेण्यात आला. या डोम उपाययोजनांमुळे भारताची सुरक्षा כातळी अधिक मजबूत होणार आहे.0
0
Report
रोहित पवार बोले भाजपा को महाराष्ट्र और देश में करार जवाब देंगे
Sangli, Maharashtra:अँकर - 90 लाख मतदारांना मतदान करू दिलं नाही,अशा मध्ये अनेक पद्धतीने मतदानापासून बाजूला ठेवलं,तरी देखील ममता बॅनर्जी यांनी चांगली लढत दिली,अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पश्चिम बंगालच्या भाजापा आघाडीवर दिली आहे.तसेच पश्चिम बंगाल,केरळ,तामिळनाडू या ठिकाणी अनेक प्रश्न पासून तेच लोक सत्तेत आहेत,तिथे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात कुठेतरी वातावरण निर्माण झालं आणि केंद्रात आणि महाराष्ट्रात भाजपा सत्तेत आहे,त्यामुळ त्यांना आता जल्लोश करू द्या,पण येणारया निवडणुकीत महाराष्ट्र आणि देशातील जनता भाजपाला योग्य उत्तर देतील,असं विधान देखील आमदार रोहित पवार यांनी केला आहे,ते सांगलीच्या घोगाव या ठिकाणी बोलत होते.0
0
Report
Advertisement
वाशीम के किसानों के लिए खेतमार्गों के काम 350 से अधिक लंबित
Washim, Maharashtra:वाशीम: अँकर:उन्हाळा संपायला अवघा एक महिना बाकी असताना वाशिम जिल्ह्यात ३५० हून अधिक शेतरस्त्यांची कामे अद्याप प्रलंबित आहेत.त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाणे, मशागत करणे आणि पिकांची वाहतूक करणे अडचणीचे ठरत आहे.उन्हाळा हा रस्त्यांच्या कामांसाठी योग्य कालावधी मानला जातो, मात्र कामांना अपेक्षित गती मिळालेली नाही.पावसाळा जवळ येत असल्याने ही समस्या अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे.त्यामुळे पावसाळ्यापूर्वीच शेतरस्त्यांची कामे पूर्ण करावीत,अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.0
0
Report
कळंब में आरक्षण उपवर्गीकरण के विरोध में भारी मोर्चा, तहसील कार्यालय तक पहुंचा
Dharashiv, Maharashtra:धाराशिव जिले के कलंब में आरक्षण उपवर्गीकरण के विरोध में आज भव्य मोर्चा निकाला गया। हजारों भीमर अनुयायियों ने गर्मी में भाग लेते हुए एक किलोमीटर से अधिक दूरी तय कर तहसील कार्यालय पर धावा बोला। डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक से शुरू हुआ मोर्चा शहर के प्रमुख मार्गों से होते हुए तहसील तक पहुंचा। इस दौरान उपविभागीय अधिकारी को निवेदन सौंपकर मांगें मानने पर जोर दिया गया, अन्यथा तीव्र आंदोलन की चेतावनी दी गई।0
0
Report
वाशीम शहर में शॉर्टसर्किट से घर में भीषण आग, फर्नीचर जलकर खाक; जान-माल सुरक्षित
Washim, Maharashtra:वाशीम जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढत असून आगीच्या घटना घडत आहेत. आशातच वाशीम शहरातील लक्झरी बस स्टँडसमोरील एका घराला आज शॉर्टसर्किटामुळे भीषण आग लागल्याची घटना घडली. आग लागल्याचे लक्षात येताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू करून अग्निशमन दलाला माहिती दिली. काही वेळातच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होऊन शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली. या आगीत घरातील फर्निचर व इतर साहित्य जळून खाक झाले असून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.0
0
Report
Advertisement
