445001
यवतमाळ : राळेगाव मतदारसंघात भाजपचे माजी मंत्री अशोक उईके यांनी भरला उमेदवारी अर्ज
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या राळेगाव मतदारसंघातुन भाजपचे आमदार माजी मंत्री अशोक उईके यांनी नामांकन अर्ज दाखल केला. कळंब येथील चिंतामणी चे दर्शन घेतल्यानंतर राळेगाव मध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उइकेंनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी आदिवासी लोकनृत्य लक्षवेधी ठरले. मध्यप्रदेशचे मंत्री व निवडणूक प्रभारी प्रल्हाद सिंह पटेल, माजी खासदार रामदास तडस हे यावेळी उपस्थित होते. मी दहा वर्ष लोकांची सेवा केली. लोकांचा माझ्यावरती विश्वास आहे त्यामुळे मी यावेळी हॅट्रिक मारणार यात शंका नसल्याचे अशोक उईके म्हणाले.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
अनिकेत तटकरे ने मंत्री भरत गोगावले से मुलाकात की; चर्चा अभी अस्पष्ट
Chendhare, Maharashtra:आ. अनिकेत तटकरे यांनी घेतली मंत्री भरत गोगावले यांची भेट अनिकेत तटकरे विधान परिषदेवर बिनविरोध निवडून आल्यानंतर गोगावले यांच्या भेटीला गोगावले यांच्या रूची या शासकीय निवासस्थानी घेतली भेट पुप्पगुच्छ देत गोगावले यांनी केल अनिकेत तटकरे यांचं स्वागत मात्र गोगावले आणि अनिकेत तटकरे यांच्यात काय चर्चा झाली हे समजू शकले नाही0
0
Report
जालना में गोदावरी नदी में डूबी बोट: दो महिलाओं की मौत, चारों ओर शोक
Jalna, Maharashtra:जालना ब्रेकिंग चाळीस प्रवासी घेऊन जाणारी बोट गोदावरी नदीत बुडाली,दोन महिलांचा मृत्यू जालना जिल्ह्यातल्या गोळेगाव येथील घटना गोळेगावहून बिड जिल्ह्यातील पुरुषोत्तमपुरी येथे जातानाची घटना घटनास्थळी डाॅक्टरांचं पथक दाखल जालना जिल्ह्यातल्या गोळेगाव येथे चाळीस प्रवासी घेऊन जाणारी बोट गोदावरी नदीत बुडाल्याची घटना झालीये..या घटनेत दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. गोळेगाव येथून पुरुषोत्तम पुरीला जाताना ही घटना घडलीये.. वाळु उपसा करणाऱ्या बोटीतून प्रवासी वाहतूक होत होती. यावेळी क्षमतेपेक्षा जास्त लोक या बोटीत बसल्याने बोट गोदावरी नदीच्या पाण्यात बुडाली . याठिकाणी प्रशासनासह डाॅक्टरांचं पथक दाखल झालं आणि जखमींवर तातडीने उपचार करण्यात आले. मात्र पाण्यात बुडून या घटनेत दोन महिलांचा मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त होत आहे.तर जखमींवर तातडीने उपचार करण्यात आले0
0
Report
मोदी सरकार के 12 वर्ष: कोटमगाव में जगदंबा महाआरती, समीर समदडीया शामिल
Yeola, Maharashtra:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाले केंद्रात भाजप प्रणित सरकारला बारा वर्षे पूर्ण झाले असून बारा वर्षाच्या कार्यकाळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक लोकाभिमुख योजना राबवल्या आहेत यापुढेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दीर्घायुष्य लाभो, देशावर कायमस्वरूपी भारतीय जनता पार्टीची सत्ता राहो यासाठी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष समीर समदडीया यांच्या नेतृत्वामध्ये साडेतीन शक्तीपीठांचा दर्जा असलेल्या श्री क्षेत्र कोटमगाव या ठिकाणी जगदंबा मातेची महाआर्ती करण्यात आली भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित पदाधिकारी उपस्थित होते0
0
Report
Advertisement
सावंतवाड़ी में महंगाई के विरोध में कांग्रेस का मोर्चा, केसरकर के विरोध में हंगामा
Oras Bk., Maharashtra:इंधन दरवाढ व वाढती महागाई विरोधात सावंतवाडीत काँग्रेसने मोर्चा काढला. जिल्हाध्यक्ष अरविंद मोंडकर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. यावेळी सावंतवाडीचे शिवसेनेचे आमदार दिपक केसरकर यांच्याविरोधातही जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. केंद्र व राज्य सरकार महागाई रोखण्यात अपयशी ठरली असून भाजप सरकारने राजीनामा दिला पाहीजे अशी मागणी यावेळी करण्यात आली.0
0
Report
सिंधुदुर्ग में ड्रग माफियाओं के खिलाफ शिवसेना के बड़े आरोप, मामला गर्म
Oras Bk., Maharashtra:सिंधुदुर्ग- विनायक राऊत बाईट- *ऑन वैभव नाईक 'एसीबी' चौकशी-* वैभव नाईक यांना सध्याच्या सत्ताधाऱ्यांकडून एसीबीच्या (ACB) माध्यमातून त्रास देण्याचे जाणीवपूर्वक षड्यंत्र रचले जात आहे. गेल्या दोन वर्षांपासून ज्या एका मुद्द्याची चौकशी सुरू आहे, ती चौकशी पूर्णपणे संपलेली असतानाही पुन्हा एकदा नवीन नोटीस पाठवायची, असं घाणेरडं षड्यंत्र सत्ताधारी पक्षांकडून सुरू आहे. पण वैभव नाईक त्याला बळी पडणार नाहीत आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी उभा राहील. वेळ पडल्यास कोर्टातही त्यांची बाजू मांडली जाईल. *ऑन बाळा माने यांची उमेदवारी-* या मतदारसंघातील सर्व जिल्हाप्रमुख आणि मान्यवर नेत्यांची बैठक आम्ही साधारण २६ मे रोजी बोलावली होती. पण तत्पूर्वीच बाळा माणे यांनी पक्षप्रमुखांच्या मागे लागून 'माझी उमेदवारी जाहीर करा, मुहूर्त आहे, माझ्या गुरुजींनी या मुहूर्ताला जाहीर करायला सांगितले आहे' असे सांगत घाईघाईने उमेदवारी जाहीर करून घेतली. अन्यथा आम्ही पदाधिकाऱ्यांची बैठक २६ तारखेला आयोजित केलीच होती. शिवसेना नेहमीच निष्ठावंतांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आहे, म्हणूनच आज संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हा प्रमुखपद वैभव नाईक यांच्याकडे सुपूर्द केले आहे. *ऑन मुंबईतील नालेसफाई-* मुंबईतील नालेसफाईची जी अवस्था यावर्षी झाली आहे, ती पाहता मुंबईची अत्यंत दयनीय अवस्था होणार हे स्पष्ट दिसत आहे. मागच्या अनेक वर्षांपासून नालेसफाई करण्याचा प्रामाणिक प्रयत्न शिवसेना करत होती. मात्र यावर्षी कंत्राटदारांचे खिसे भरण्यासाठी हजारो कोटी रुपयांचे टेंडर दिले गेले आहे. काही अंशी असंही म्हटलं जातंय की ते टेंडर अदानीने घेतलेलं आहे. केवळ थातूरमातूर नालेसफाई करून मुंबईकरांना पुराचा सामना करावा लागणार असून, या दयनीय अवस्थेला भाजपची सत्ता जबाबदार आहे. *ऑन शक्तीपीठ महामार्गाला विरोधात शेतकरी मोर्चा-* कोणत्याही परिस्थितीमध्ये आधी कोकणातला 'मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग' पूर्ण करा, मग शक्तीपीठाकडे जा, हीच आमची भूमिका आहे. केवळ आणि केवळ धनदांडग्यांसाठी कोकणातील सुपीक बागायती आणि शेतजमिनी हडप करायच्या आणि त्यांच्या फायद्यासाठी शक्तीपीठ महामार्ग तयार करायचा, या धोरणाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा तीव्र विरोध आहे. जसा पश्चिम महाराष्ट्रात याला विरोध झाला, तसाच कोकणातही या महामार्गाला तीव्र विरोध होईल. *ऑन मुंबई-गोवा महामार्ग नितीन गडकरी डेडलाईन-* नितीन गडकरी साहेबांच्या कर्तृत्वावर मला शंका नाही, मला त्यांचा आदर आहे. परंतु, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या बाबतीत त्यांनी अनेकवेळा वायदेबाजार केले आणि कोकणवासीयांची माफी मागितली. अख्ख्या देशातले रस्ते पूर्ण होतात, मग तुमचा मुंबई-गोवा महामार्ग का पूर्ण होऊ शकला नाही? हे गडकरी साहेबांचे आणि भारतीय जनता पक्ष तसेच गद्दार गटाच्या सरकारचे अपयश आहे. कोकणवासीयांच्या जिवाशी खेळण्याचे पाप सध्याचे सरकार करत आहे. *ऑन सिंधुदुर्ग जिल्हा ड्रग्स माफियांचा अड्डा-* आज संपूर्ण महाराष्ट्रात अवैध धंदे, तस्करी आणि ड्रग्स माफियांचे केंद्र म्हणजेच सिंधुदुर्ग जिल्हा झाला आहे. हे सर्व पोलिसांच्या आशीर्वादानेच सुरू आहे. गोव्यातून येणारा खूप मोठ्या प्रमाणावर ड्रग्स आधी सिंधुदुर्गात येतो आणि तिथून तो अख्ख्या महाराष्ट्रात पसरतो. सिंधुदुर्गचे पोलीस हे रोखण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहेत की त्यांचा याला पाठिंबा आहे, हा संशोधनाचा विषय आहे. *ऑन निलेश राणे आरोप-* पालकमंत्री नितेश राणे यांची केवळ आणि केवळ बकवासगिरी सुरू असते. नितेश राणे स्वतःला हिंदू समाजाचा मसिहा समजतात आणि सिंधुदुर्गच्या विकासाचा बडेजाव मारतात. त्यांनी गाजावाजा करून सुरू केलेली रो-रो सेवा विजयदुर्गमध्येच फसली. आता चिपी विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ अशी 'फ्लाय ९१' (Fly91) च्या माध्यमातून विमानसेवा सुरू करण्याचा प्रयत्न केला जातोय. पण तुमचे खासदार आहेत, तुम्ही मंत्री आहात, मुख्यमंत्री आहेत, मग केंद्र सरकारच्या नागरी विमानवाहतूक मंत्रालयाशी (Civil Aviation Department) संपर्क साधून तुम्ही 'सिंधुदुर्ग ते मुंबई' अशी सरकारी विमानसेवा का सुरू करू शकला नाही? याचे उत्तर आधी त्यांनी द्यावे. बाईट- विनायक राऊत माजी खासदार feed on desk0
0
Report
गडचिरोली: चामोर्शी में ग्रामसेवक शराबी हालत में, वायरल वीडियो से हंगामा
Gadchiroli, Maharashtra:टायटल:--- गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातल्या माडे-आमगाव ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसेवक आढळला मद्यधुंद, वायरल व्हिडिओ नंतर ग्रामस्थांची कारवाईची मागणी अँकर:-- गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील माडे -आमगाव ग्रामपंचायततील ग्रामसेवक सुरेश पुंगाटी हे कार्यालयीन वेळेत दारूच्या नशेत तर्र असल्याचे व्हिडिओ आणि छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. ग्रामसेवक सुरेश पुंगाटी हे ग्रामपंचायत कार्यालयात मद्यधुंद अवस्थेत आढळून आले. या घटनेचे काही व्हिडिओ आणि फोटो गावकऱ्यांनी चित्रीत केले. या प्रकारामुळे ग्रामपंचचायतचे कामकाज ठप्प झाल्याची नाराजी नागरिकांनी व्यक्त केली आहे. ग्रामसेवक नियमितपणे कार्यालयात उपस्थित राहत नसल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे. विविध शासकीय योजनांबाबतची कामे, दाखले आणि इतर प्रशासकीय कामांसाठी येणाऱ्या आदिवासी, शेतकरी, मजूर व सर्वसामान्य नागरिकांशी अरेरावीची वागणूक दिली जात असल्याची तक्रारही ग्रामस्थांनी केली आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रशासन याकडे काय भूमिका घेते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.0
0
Report
Advertisement
ऑपरेशन टायगर पर बयान के बीच ठाकरे गट के सांसद भाऊसाहेब वाकचौरे की प्रतिक्रिया
Shirdi, Maharashtra:खासदार भाऊसाहेब वाकचौरे ऑन ऑपरेशन टायगर - ऑपरेशन टायगर विषयी मला काही माहीती नाही... मी एकनाथ शिंदे यांना भेटलो नाही , कोणते खासदार भेटले याचीही मला कल्पना नाही... मला या विषयी काही बोलायच नाही... मतदारसंघाच्या कामासाठी मंत्र्यांना भेटलो म्हणजे लगेच पक्ष सोडणार या चर्चा निरर्थक... तुम्ही मला त्या पक्षात ढकलायच्या विचारात आहात का ? माध्यमांना हात जोडतो तुम्ही यावर काही विचारू नका... ठाकरे गटाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांची प्रतिक्रिया... ऑन चंद्रकांत खैरे विधान - चंद्रकांत खैरे माझ्याविषयी काय बोलले हे त्यांनाच विचारा... शिर्डीतील मेळाव्याच्या वेळी मी पार्लमेंटरी कमिटीसोबत पंजाब येथील अभ्यास दौ-यावर होतो... खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांची प्रतिक्रिया ...0
0
Report
नवी मुंबई मंदिरों में पीएम मोदी 12 वर्ष पूरे, गणेश नाइक ने की आरती
Navi Mumbai, Maharashtra:देश के पंतप्रधान नरेंद्र मोदी की पंतप्रधान कारकीर्दी के 12 वर्ष पूरे होने के अवसर पर नवी मुंबई के विविध मंदिरों में आज आरती की गई। इस अवसर पर राज्य के वनमंत्री गणेश नाइक ने भी अपने बोनकोडे गाँव के विठ्ठल रखुमाई मंदिर में आरती की और उनके अच्छे जीवनमान की कामना की गई।0
0
Report
नागपुर में पीएम आवास योजना के अवैध धंधों के खिलाफ भाजयुमो का आक्रामक प्रदर्शन
Nagpur, Maharashtra:नागपूर - नागपूरमधील प्रधानमंत्री आवास योजनेच्या इमारतीत कथितपणे सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरोधात भारतीय जनता युवा मोर्चा आक्रमक आंदोलन केलं... - याप्रकरणी जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करत भाजयुमोच्या वतीने नागपूर सुधार प्रन्यासाच्या सभापतींचा घेराव टाकला भाजयुमो महानगर अध्यक्ष सचिन करारे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार असून, शहरातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मोठ्या संख्येने उपस्थित. होते .0
0
Report
Advertisement
कोकण के काजू किसान संकट में: दाम 180-190 से गिरकर 80-90 प्रति किलो
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. कोकणातील काजू उत्पादन संकटात.. १५० रुपयांचा काजू थेट ९० रुपयांवर, बागायतदार हवालदिल!.. अँकर कोकणातील काजू बी उत्पादन शेतकरी सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. हंगामाच्या सुरुवातीला काजू बियाला प्रति किलो १८० ते १९० रुपयांपर्यंत विक्रमी दर मिळाल्याने, यंदा बागायतदारांना चांगल्या नफ्याची आशा होती. मात्र, हंगाम अंतिम टप्प्यात पोहोचताच बाजारातील चित्र पूर्णपणे पालटलं आहे.. काजू बियांचे दर कमालीचे घसरले असून ते आता थेट ८० ते ९० रुपये प्रति किलोवर आले आहेत.. एकीकडे उत्पादन खर्च वाढत असताना, दुसरीकडे बाजारभाव निम्म्याने कोसळल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे.. हक्काच्या पिकाला कवडीमोल भाव मिळत असल्याने कोकणातील काजू बागायतदारांमध्ये सध्या तीव्र नाराजी आणि चिंतेचं वातावरण पसरलं आहे..0
0
Report
गोदावरी नदी में नाव डूबने से 40 प्रवासी घायल, बचाव अभियान जारी
Jalna, Maharashtra:जालना ब्रेकिंग चाळीस प्रवासी घेऊन जाणारी बोट गोदावरी नदीत बुडाली जालना जिल्ह्यातल्या गोळेगाव येथील घटना गोळेगावहून पुरुषोत्तमपुरी जातानाची घटना ग्रामस्थांकडून बचाव कार्य सुरु घटनास्थळी डाॅक्टरांचं पथक दाखल अँकर- जालना जिल्ह्यातल्या गोळेगाव येथे चाळीस प्रवासी घेऊन जाणारी बोट गोदावरी नदीत बुडाल्याची घटना घडलीये.. गोळेगाव येथून पुरुषोत्तम पुरीला जाताना ही घटना घडलीये.. वाळु उपसा करणार्या बोटीतून प्रवासी वाहतूक होत होती. यावेळी क्षमतेपेक्षा जास्त लोक या बोटीत बसल्याने बोट गोदावरी नदीत बुडाल्याची माहिती आहे.. यावेळी ग्रामस्थांनी बचावकार्य सुरु केलं असून नागरिकांना पाण्याबाहेर काढलं जात आहे.. दरम्यान याठिकाणी प्रशासनासह डाॅक्टरांचं पथक दाखल झालं असून जखमींवर तातडीने उपचार करण्यात येत आहेत.दरम्यान या घटनेनंतर अजून बचावकार्य सुरु आहे..गोळेगावहुन हे प्रवासी अधिक मासानिमीत पुरुषोत्तमपुरी येथे दर्शनासाठी जात असताना ही घटना घडली आहे.0
0
Report
उंबर्डा में जमीन विवाद की मारामारी CCTV में कैद, दो कुटुंब घायल
Kalyan, Maharashtra:कल्याण पश्चिमेतील उंबर्डा परिसरात जमिनीच्या वादातून दोन कुटुंबांमध्ये तुफान हाणामारी झाली. CCTV फुटेज समोर आल्याने खळबळ. पोलिसांवर गंभीर आरोप! कल्याण पश्चिमेतील उंबर्डा परिसरात राहणाऱ्या संगम लोखंडे आणि रणजीत लोखंडे या दोन कुटुंबांमध्ये जमिनीच्या वादातून हा संघर्ष उफाळून आला. त्यांच्या जागेत बाहेरून आणलेली झाडे टाकल्याबाबत विचारणा केल्यानंतर वाद झाला आणि हाणामारी झाली. रणजीत लोखंडे आणि त्यांच्या नातेवाईकांनी लोखंडी रॉड, स्टंप, लाकडी दांडके आणि चाकूने हल्ला केल्याचा आरोप केला गेला. या हल्ल्यात शकुंतला लोखंडे आणि निरंजन लोखंडे जखमी झाले असून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संपूर्ण मारहाणीची घटना CCTV फुटेजमध्ये कैद असल्याच्या दाव्यांनाही महत्त्व दिले गेले, तरी पोलिसांनी एकपक्षीय तक्रार नोंदवल्याचा आरोप पीडित कुटुंबाने केला आहे. आत्मदहनाची धमकी देऊन न्याय न मिळाल्यास मागेल असल्याचा इशारा लोखंडे कुटुंबाने दिला. पुढे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.0
0
Report
Advertisement
यवतमाल में मॉनसूनपूर्व पेरणी शुरू, बारिश के अभाव से किसान चिंतित
Yavatmal, Maharashtra:मृग नक्षत्र लागताच यवतमाळ जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी मॉन्सूनपूर्व धूळ पेरणीची लगबग सुरू केली आहे. जिल्ह्यात अद्याप मान्सूनच्या पावसाने हजेरी लावलेली नाही, मॉन्सूनपूर्व अवकाळी पाऊस काही भागात बरसला, मात्र अद्याप पेरणीयोग्य पाऊस झालेला नाही. अल निनो च्या प्रभावामुळे यंदा पाऊस उशिरा व खंडित स्वरूपाचा राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. शासन व जिल्हा प्रशासनाने देखील शेतकऱ्यांनी पेरण्याची घाई करू नये असे आवाहन केले आहे. मात्र परंपरागत शेती करणाऱ्या काही शेतकऱ्यांनी पेरणीसाठी मृग नक्षत्राचा मुहूर्त साधला आहे. ज्या शेतकऱ्यांचे क्षेत्र मोठे आहे अशा शेतकऱ्यांना पाऊस सुरू होताच पेरणीसाठी अडचणी जातात. वेळेवर मजुरांची उपलब्धता होत नाही, त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी आतापासूनच सरकी टोबायला सुरुवात केली आहे. ईश्वराची कृपा होईल व निसर्गाची साथ मिळेल अशी अशा या शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.0
0
Report
चंद्रपुर में भाजप विजय के शिल्पकार बने बंटी भांगडीया के बैनर तैनात
Chandrapur, Maharashtra:चंद्रपुरात भाजपच्या विजयानंतर आमदार बंटी भांगडीया यांचे विजयाचा शिल्पकार म्हणून लावलेले बॅनर, कुठे किंगमेकर, कुठे धुरंधर तर कुठे जिल्ह्याचे नेतृत्व असा उल्लेख. अँकर: चंद्रपुरात भाजपच्या विजयानंतर आ. बंटी भांगडीया यांचे विजयाचा शिल्पकार म्हणून बॅनर लागले आहेत. यात कुठे किंगमेकर, कुठे धुरंधर तर कुठे जिल्ह्याचे नेतृत्व असा उल्लेख आहे. चंद्रपूर-गडचिरोली- वर्धा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद जागेवर नेमकी व्यूहरचना करत आ. भांगडीया यांनी अरुण लाखानी यांचा ऐतिहासिक विजय खेचून आणल्याचा उल्लेख बॅनरवर आहे. शहरातील विविध चौकात लावलेल्या आ. भांगड़ीया यांच्या संदर्भातील बॅनरची चर्चा आहे.0
0
Report
नागपुर में दिन के समय कार से पांच लाख रुपये की नकद चोरी, CCTV में कैद
Nagpur, Maharashtra:नागपूर दिन के समय कार में पांच लाख रुपए की नकद चोरी की घटना घटली। खापरखेडा पुलिस स्टेशन के दायरे में चोरी की यह घटना घटली। नागपूर सावनेर- महामार्ग पर पिपळा में मंगलवार दुपारी तीन तेरा बजे के आसपास यह घटना CCTV में दर्ज है। संपत साहू और अतुल काळे यह दोनों नागपूर से होकर सावनेर की ओर जा रहे थे। उसके दौरान पिपळा में चाय पीने के लिए दोनों ने गाड़ी पार्क की और थोड़ा दूर चाय लेने गए, तब चोरों ने कार से नकद लंपास कर दिया। CCTV में पूरी चोरी रिकॉर्ड हुई। खापरखेडा पुलिस इस मामले की जांच कर रही है。0
0
Report
Advertisement
