icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow25 Oct 2024, 07:21 am

यवतमाळ : राळेगाव मतदारसंघात भाजपचे माजी मंत्री अशोक उईके यांनी भरला उमेदवारी अर्ज

Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या राळेगाव मतदारसंघातुन भाजपचे आमदार माजी मंत्री अशोक उईके यांनी नामांकन अर्ज दाखल केला. कळंब येथील चिंतामणी चे दर्शन घेतल्यानंतर राळेगाव मध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उइकेंनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी आदिवासी लोकनृत्य लक्षवेधी ठरले. मध्यप्रदेशचे मंत्री व निवडणूक प्रभारी प्रल्हाद सिंह पटेल, माजी खासदार रामदास तडस हे यावेळी उपस्थित होते. मी दहा वर्ष लोकांची सेवा केली. लोकांचा माझ्यावरती विश्वास आहे त्यामुळे मी यावेळी हॅट्रिक मारणार यात शंका नसल्याचे अशोक उईके म्हणाले.
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

तेज़ मॉनसून से टमाटर और मिर्च की फसल को खतरा, किसान चिंतित

Niphad, Maharashtra:हवामान विभागाने दिलेल्या इशारानुसार निफाड तालुक्यातील खडक माळेगाव, कोटमगाव परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे टोमॅटो व मिरची उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. जोरदार पावसामुळे अनेक शेतांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले असून, त्यामुळे टोमॅटो आणि मिरची पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. टोमॅटो व मिरची ही पिके कमी पाण्यावर चांगली येणारी असल्याने शेतात दीर्घकाळ पाणी साचल्यास मुळे कुजणे, रोगांचा प्रादुर्भाव वाढणे आणि उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता असते. या पिकांसाठी शेतकऱ्यांनी मोठा खर्च करून लागवड केली असून, मुसळधार पावसामुळे केलेला खर्च वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास टोमॅटो व मिरची पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता असल्याने उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.
0
0
Report

लासलगांव क्षेत्र में भारी बारिश ने फसलें और जल संचय को दी राहत

Lasalgaon, Maharashtra:Anchor:- हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार लासलगावसह परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवनासह शेतीला मोठा दिलासा मिळाला आहे या दमदार पावसामुळे लासलगावजवळील कोटमगाव येथील मानवनिर्मित तलाव शंभर टक्के भरला आहे कोटमगाव रेल्वे पुलाखालून शेतातील पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात गाढवे नाल्यात आल्याने काही काळ पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती या पाण्याच्या ओघामुळे मानवनिर्मित तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याने परिसरातील विहिरींच्या पाणीपातळीत वाढ होणार आहे समाधानकारक पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसत आहे
0
0
Report

लातूर में डबल स्टिकर से एक्सपायर्ड दवाओं की आपूर्ति, किसानों में भारी नाराज़गी

Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज..\n\nगट शेती मधून शेतकऱ्यांची फसवणूक ?... डबल स्टिकर लावून एक्सपायरी औषधांचा पुरवठा केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस... डबल स्टिकर लावून एक्सपायरी औषधांचा पुरवठा करणाऱ्यावर कार्यवाही करा.. शेतकऱ्यांची मागणी....\n\nAC ::- गट शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वितरित करण्यात आलेल्या काही शेती औषधांवर डबल स्टिकर लावून एक्सपायरीची तारीख बदलल्याचा गंभीर प्रकार समोर आल्याने लातूर जिल्ह्यात खळबಳ उडाली आहे. मुदत संपलेली औषधे नव्या एक्सपायरीच्या स्टिकरसह शेतकऱ्यांना देण्यात आल्याचा आरोपी शेतकऱ्यांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.. याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी वैभव बालकुंदे यांनी...\n\n
0
0
Report
Advertisement

गोवर्धन में उप तहसील कार्यालय: नागरिकों को मिलेगा सीधी सुविधा

Washim, Maharashtra:वाशीम: वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यात प्रस्तावित अप्पर तहसील कार्यालय केनवड ऐवजी गोवर्धन येथे स्थापन करावे,या मागणीसाठी गोवर्धनसह परिसरातील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. केनवड हे गाव तालुक्याच्या एका टोकाला असल्याने नागरिकांची गैरसोय होईल, तर मध्यवर्ती ठिकाण असलेल्या गोवर्धन येथे कार्यालय झाल्यास अधिक नागरिकांना त्याचा लाभ मिळेल,असे आंदोलकांचे म्हणणे आहे. तसेच कार्यालयासाठी आवश्यक जमीन आणि इतर सुविधा गोवर्धन येथे उपलब्ध असल्याने अप्पर तहसील कार्यालय तेथेच मंजूर करावे,अशी मागणी करण्यात आली.
0
0
Report

जालना: गाली-धमकी देने वाले के खिलाफ FIR नहीं, महिला ने घंटेभर सड़क पर प्रदर्शन किया

Jalna, Maharashtra:जालना : शिवीगाळ करणाऱ्या व्यक्तीवर पोलीस गुन्हा दाखल करत नसल्यानं महिलेचं 3 तास रस्त्यावर आंदोलन अँकर: शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीवर पोलीस गुन्हा दाखल करत नसल्यानं एका महिलेनं रस्त्याच्या मध्यभागी बसून तब्बल 3 तास आंदोलन केलंय.जालन्यातील मंठा शहरात ही घटना घडली.40 वर्षीय सुनीता डांगे असं आंदोलन करणाऱ्या महिलेचं नाव आहे.दरम्यान या महिलेने आंदोलन सुरू केल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी आंदोलन स्थळी धाव घेत महिलेची समजूत घालून तिला पोलीस ठाण्यात नेलं.त्यांनंतर तिची तक्रार घेऊन आरोपी विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला.आंदोलक महिलेच्या घरासमोर आरोपी पांडुरंग काळे याने दुचाकी उभी केली होती.घरासमोर दुचाकी उभी करण्यास या महिलेनं विरोध केला असता आरोपी पांडुरंग काळे याने या महिलेला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.दरम्यान पोलीस ठाण्यात जाऊनही महिलेची तक्रार घेण्यास पोलीस तयार नव्हते. अखेरीस महिलेनं मंठा शहरातील मुख्य रस्त्यावर बसून पोलिसांविरोधात आंदोलन केलं. त्यानंतर पोलिसांनी या महिलेच्या आंदोलनाची दखल घेत आरोपी विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला.दरम्यान मंठा पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
0
0
Report

महाड में बाढ़ का पानी घटा; MIDC के फायर फाइटर से सफाई पर जोर

Chendhare, Maharashtra:महाड शहरातील पुर ओसरला ...... स्वच्छतेसाठी एमआयडीसी तील फायर फायटर ...... विकास गोगावले यांनी केली महाडची पाहणी अँकर - सावित्री नदीला आलेल्या पुराचे पाणी आज ओसरले असून पुराचे पाणी ज्या भागात होते तेथे चिखल आणि घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. जिल्हा परिषद सदस्य विकास गोगावले यांनी स्वच्छतेसाठी एमआयडीसी मधील फायर फायटरचा वापर करण्याच्या सूचना या वेळी अधिकाऱ्यांना करीत तशा आशयाचे फोन कारखानदारांना केले. पुरानंतरच्या अस्वच्छतेमुळे रोगराई पसरू नये यासाठी प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत. बाईट - विकास गोगावले
0
0
Report
Advertisement

लातूर के समूह-खेतों में एक्सपायर्ड दवाओं पर नया स्टिकर, किसानों ने धोखाधड़ी का आरोप

Latur, Maharashtra:गट शेती माध्यमातून शेतकऱ्यांना वितरित केलेल्या काही शेती औषधांवर डबल स्टिकर लावून एक्सपायरीची तारीख बदलल्याचा गंभीर प्रकार समोर आल्याने लातूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. मुदत संपलेली औषधे नव्या एक्सपायरीच्या स्टिकरसह शेतकऱ्यांना देण्यात अल्याार्ा दावा शेतकऱ्यांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत. लातूर जिल्ह्यातील विविध शेतकरी गटांना ही शेती औषधे वितरित करण्यात आली आहेत. गट शेती योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकरी गटाला बियाणे आणि औषधे मिळवण्यासाठी प्रथम ऑनलाइन अर्ज करावा लागतो. त्यानंतर लॉटरी पद्धतीने पात्र गटांची निवड केली जाते आणि त्यांना बियाणे तसेच शेती औषधांचे वाटप केले जाते. एकट्या औसा तालुक्यातच २८ शेतकरी गट असून, या गटांनाही संबंधित औषधांचा पुरवठा झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे या औषधांचा वापर केलेल्या शेतकऱ्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. म्हणून वितरित करण्यात आलेल्या सर्व औषधांची स्वतंत्र तपासणी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. शेतकऱ्यांच्या हाती आलेल्या काही औषधांच्या बाटल्यांवर डबल स्टिकर असल्याचा प्रकार समोर आला आहे. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, वरचा स्टिकर काढल्यानंतर खाली वेगळी एक्सपायरी तारीख दिसून आली. त्यामुळे मुदत संपलेल्या औषधांवर नवीन एक्सपायरीचा स्टिकर लावण्यात आला का, असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, या प्रकरणी संबंधित यंत्रणेने स्पष्टीकरण देणारे पत्र जारी केले आहे. त्यानुसार, वेळेत नवीन स्टिकर उपलब्ध न झाल्यामुळे जुने स्टिकर वापरण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच संबंधित जैविक जीवाणू संघाचे उत्पादन मे २०२६ मध्ये करण्यात आल्याचा दावाही करण्यात आला आहे. मात्र, बाटल्यांवर डबल स्टिकर का लावण्यात आले, त्यासाठी कोणती प्रक्रिया अवलंबली गेली आणि याबाबत शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर करण्याची जबाबदारी कोणाची, असे प्रश्न अद्याप कायम आहेत... एकीकडे अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आले असले, तरी दुसरीकडे डबल स्टिकरमुळे निर्माण झालेला संशय अद्याप कायम आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सत्य समोर आणावे आणि दोषी आढळल्यास कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता शेतकरी करत आहेत....
0
0
Report
Advertisement

राम मंदिर विवाद में आरएसएस पर चोरी के आरोप, कांग्रेस ने CBI जांच की मांग

Nagpur, Maharashtra:दिल्ली से नागपूर आताना सुप्रिया श्रीनेत (CWC सदस्य) कांग्रेस प्रवक्ता ने कहा कि सुबह फोन आने पर पहला आवाज राम राम होता है. अगर मंदिर में राम के नाम पर लूट हो रही है तो वह महापाप है. यह चोरी नहीं बल्कि हिंदू समाज की श्रद्धा पर हमला है. आरएसएस की एंट्री इस मंदिर में हुई और तुरंत चोरी हो गई; SIटी (SIT) बनी, बड़े गुन्हेगारों को छोड़ दिया जा रहा है. चंपतराय बंसल, अनिल मिश्रा, गोविंदगिरी की नियुक्ति मोदी ने की; एफआईआर में क्यों नहीं, इनकीजाँच क्यों नहीं। मोदी के करीबी चंपतराय बंसल पर सवाल उठते हैं. मंदिर है जहां आरएसएस की एंट्री हुई और भक्तों की श्रद्धा लूटी गई. आरएसएस के लोगों को बचाने के लिए सब कुछ किया जा रहा है. लोग अपने मंगलसूत्र भी अर्पण कर रहे हैं; 40 दिनों में 70 चोरी पकड़ी गईं; क्या 6 वर्षों में कितनी चोरियां थीं इसका जवाब देना पड़ेगा. चंपतराय बंसल ने इस्तीफा दिया, ट्रस्ट में नई एंट्री हुई, 145 करोड़ भारतीयों के इस देश में एक बेदाग व्यक्ति नहीं. सभी संघी भर रहे हैं; एक चोर गया तो दूसरा आ गया. जहाँ संघ मौजूद है वहाँ ऐसी लूट होती है. यह हमारे धार्मिक भावनाओं का अपमान है; प्रभु राम RSS, BJP से जुड़े हैं. चोरी हो रही है तो हम बोलेंगे, प्रधानमंत्री कहाँ हैं. ट्रस्ट पर आरटीआई के दायरे से बाहर काम हो रहा है; सबका श्रेय पीएम नरेंद्र मोदी को जाता है, यहाँ तक कि शंकराचार्य तक बाहर रखे गए. हिन्दू मर्यादा और मान्यता टूटे हैं; यह प्रधानमंत्री की मेलोडी है जो दुनिया में घूम रही है. सवाल उठता है कि चंद लोग ट्रस्ट में लाए गए—यह दागदार व्यक्ति है. इस पूरी घटना की जांच CBI कराए, निवृत्त न्यायमूर्ति के नेतृत्व में. जहाँ-जहाँ संघी जाति है वहाँ हमारी धार्मिक आस्था पर दाग है. जिन्हें चंपतराय बंसल को क्लीन चिट मिली, उनकी जांच होनी चाहिए; सुरक्षा एजेंसी के साथ उनके संबंध भी देखने होंगे; 400 लोगों की भर्ती वहां से होती है और दान वहां से भेजे जाते हैं. SBI ने तीन महीने पहले चेतावनी दी थी; स्टैंडर्ड ऑपरेटिंग सिस्टम में गड़बड़ है. RSS केवल हमारे धर्म के ठेकेदार नहीं; RSS पहले पंजीकृत होना चाहिए, आपके पास पैसा कहाँ से आया—RSS की चोरी पकड़ ली गई है; इसमें उनका रोल साफ दिख रहा है. SIT बनी ताकि छिपाव-छिपाई की जा सके; CBI के पास यह मामला भेजना चाहिए. RSS सिर्फ चोरी नहीं कर रहा, बल्कि ढाक टेका जा रहा है. उत्तर प्रदेश कांग्रेस प्रदेशाध्यक्ष राम मंदिर में जाने से रोक दिए जाते; वे घबराए हुए हैं. 40 दिनों में 70 चोरी पकड़ी गई हैं, पहले कितनी चोरी हुईं, इसका जवाब भाजपा को देना होगा. गोविंदगिरी महाराज कहते हैं कि जात नहीं व्यक्ति था; प्रभु राम की सेवा करने के लिए समय चाहिए. हलचल मत करो—तू बताओ क्यों दगा कर रहा है. WAFड बोर्ड की जमीन का मुद्दा उठाकर लोगों को भ्रमित किया जा रहा है. घोटाला उसी दिन शुरू हुआ जब चंपतराय बंसल ने जमीन बेची. भगवान राम ने इशारा किया था; अयोध्या राम टेक में जहाँ हर जगह राम का वास है भाजपा वहीं बुरी तरह हारती है.
0
0
Report
Advertisement

कृष्णा नदी का जलस्तर 19 फुट तक पहुंचा, आपदा का खतरा तेज

Sangli, Maharashtra:कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ, कृष्णाची पाणी पातळी पोहोचली 19 फुटांवर.. सांगली जिल्ह्यातल्या कृष्णा नदी पाणलोट क्षेत्रातला पावसाचा जोर थोडासा ओसरला आहे. मात्र पाच ते सहा दिवसांपासून पडणाऱ्या संततधार पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे, कृष्णा नदीची पाण्याची पातळी सांगलीच्या आयर्विन पूल येथे कृष्णा नदीची पाणी पातळी आता 19 फुटांवर जाऊन पोहोचली आहे, सकाळपासून पाण्याच्या पातळीत १ फुटाने वाढ झाली आहे, कृष्णा नदीवरून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सरफराज सनदी यांनी..
0
0
Report

शिवसेना नगरसेवक ने डॉक्टरों पर मारपीट, NICU नहीं मिलने से विवाद बढ़ा

Kalyan, Maharashtra:शिवसेना नगरसेवकाकडून डॉक्टरांना मारहाण सीसीटीव्ही आला समोर Anchor- कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी डॉक्टरांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला होता. या महाराणीचा व्हिडिओ आता समोर आलाय इथे प्रसूतीसाठी आलेल्या गर्भवती महिलेचं सिझरिंग झाल्यानंतर नवजात बाळासाठी एनआयसीयू सुविधा उपलब्ध नसल्याने मोठा वाद झाला. त्या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले,यावेळी दोन डॉक्टर्स, दोन नर्स आणि दोन महिला कर्मचाऱ्यांना मारहाण झाल्याचे सांगितलं जातंय. दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ डॉक्टरांनी आज बाह्य रुग्ण विभाग पूर्णपणे बंद ठेवलाय . रुग्णालयात फक्त आपातकालीन सेवा सुरू ठेवण्यात आली आहे. मात्र डॉक्टरांच्या या निर्णयामुळे सर्वसामान्य रुग्णांचे हाल होत आहेत.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top