icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow25 Oct 2024, 07:21 am

यवतमाळ : राळेगाव मतदारसंघात भाजपचे माजी मंत्री अशोक उईके यांनी भरला उमेदवारी अर्ज

Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या राळेगाव मतदारसंघातुन भाजपचे आमदार माजी मंत्री अशोक उईके यांनी नामांकन अर्ज दाखल केला. कळंब येथील चिंतामणी चे दर्शन घेतल्यानंतर राळेगाव मध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उइकेंनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी आदिवासी लोकनृत्य लक्षवेधी ठरले. मध्यप्रदेशचे मंत्री व निवडणूक प्रभारी प्रल्हाद सिंह पटेल, माजी खासदार रामदास तडस हे यावेळी उपस्थित होते. मी दहा वर्ष लोकांची सेवा केली. लोकांचा माझ्यावरती विश्वास आहे त्यामुळे मी यावेळी हॅट्रिक मारणार यात शंका नसल्याचे अशोक उईके म्हणाले.
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

Advertisement

धाराशिव-लातूर-बीड़ में विधान परिषद के लिए आज मतदान, 29 केंद्रों पर मतदान शुरू

Dharashiv, Maharashtra:आज विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान. धाराशिव-लातूर-बीडमधील 29 केंद्रांवर सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान. स्थानिक स्वराज्य संस्थांचे लोकप्रतिनिधी बजावणार मतदानाचा हक्क. महायुतीचे बसवराज पाटील व महाविकास आघाडीचे महेश देशमुख यांच्या थेट लढत. धाराशिव-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत तीन जिल्ह्यांतील 29 मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडणार असून 988 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. निवडणूक शांततेत आणि सुरळीत पार पडावी यासाठी प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली असून मतदान केंद्रांवर अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. महायुतीचे उमेदवार बसवराज पाटील व महाविकास आघाडीचे महेश देशमुख यांच्या थेट लढत होत आहे.
0
0
Report
Advertisement

रामदास कदम का उद्धव ठाकरे पर जोरदार हमला; संजय राऊत पर भी निशाना

Ratnagiri, Maharashtra:रामदास कदम यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल. ही वेळ का आली, उद्धव ठाकरे यांनी आत्मपरीक्षण करावे, अशी मागणी. आता उद्धवजी, वहिनी आणि आदित्य ठाकरे तिघेच पक्षात राहणार, असा टोला. आमदार, मंत्री आणि आता खासदारही पक्ष सोडत असल्याचा दावा. सर्वांना चालते व्हा म्हणण्याने मराठी माणसाचे नुकसान होत आहे, अशी टीका. लहान तोंडी मोठा घास घेतोय, म्हणत उद्धव ठाकरेवर बोचरी टिप्पणी. ठाकरे गटातील सहा खासदारांच्या संभाव्य निर्णयावर भाष्य; तांत्रिक अडचण येणार नाही असा दावा. उद्धव ठाकरे यांना कायदेशीर आणि प्रशासकीय कामाचा अनुभव नाही, अशी टीका. On संजय राऊत. चाळीस आमदारांच्या जीवावर संजय राऊत खासदार झाले, असा आरोप. नैतिकता असेल तर राजीनामा का दिला नाही? असा सवाल. जगा सांगे ब्रह्मज्ञान...म्हणत संजय राऊत यांच्यावर टीका. On भास्कर जाधव. भास्कर जाधव तरी पक्षात राहतील का? त्यांनी शपथ घेऊन सांगावे, असे आव्हान. ये दिन कट जायेंगे... देखो आगे क्या होता है...म्हणत भास्कर जाधवांना इशारा. ठाकरे गटात आणखी राजकीय घडामोडी होण्याचे संकेत.
0
0
Report
Advertisement

उद्धव ठाकरे की कार्यपद्धति पर सांसद नाराज़, अशोक चव्हाण का बड़ा बयान

Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज... उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर काही खासदार नाराज.. काही खासदार वेगळा मार्ग स्वीकारणार असल्याचा अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया... उद्धव ठाकरे पक्षातील काही खासदार नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आले असतानाच भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांनी मोठं विधान केलं आहे. नेमकं काय घडतंय हे मला माहिती नाही, पण काही खासदार उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर नाराज आहेत. त्यामुळे काही खासदार उद्धव ठाकरे यांच्यापासून विभक्त होत असल्याचं दिसत आहे अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली आहे.
0
0
Report

शिर्डी के सांसद वाकचौरे के निवासस्थल पर सुरक्षा कड़ी, चार पुलिस अधिकारी तैनात

Shirdi, Maharashtra:शिर्डीचे खा.भाऊसाहेब वाकचौरे यांच्या शिर्डीतील निवासस्थानी पोलीस बंदोबस्त. खा.वाकचौरे यांच्या निवासस्थानी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शिर्डी पोलिसांकडून चार पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात. शिर्डीसह अहिल्यानगर जिल्ह्यातील शिवसैनिक आक्रमक झाल्यानं शिर्डी पोलिसांकडून खबरदारी. खा.वाकचौरे यांच्या साई अर्पण या शिर्डीतील निवासस्थानी पोलीस बंदोबस्त. शिर्डी लोकसभा मतदारसंघात आम्ही वाकचौरे यांना फिरू देणार नाही असा दिलाय ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखांसह शिवसैनिकांनी इशारा. शिवसैनिकांच्या इशाऱ्यानंतर खासदार वाकचौरे यांच्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्त तैनात.
0
0
Report
Advertisement

नाशिक: 18 जून को विधान परिषद चुनाव, तहसील कार्यालय मतदान केंद्र 5 पर 88 नगरसेवक मतदान

Yeola, Maharashtra:अँकर : नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी उद्या 18 जून रोजी मतदान होत असून यावेळी येवला तहसील कार्यालयात मतदान केंद्र क्रमांक पाच असून या ठिकाणी येवला, मनमाड व नांदगाव येथील 88 नगरसेवक आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे. याच मतदानाची तयारी प्रशासनाच्या वतीने पूर्ण करण्यात आली असून महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचा होम राऊंड असलेल्या या मतदान केंद्रावर सर्वांचे लक्ष लागले आहे.याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी...
0
0
Report

उद्धव ठाकरे के समर्थकों में मतभेद, चव्हाण ने किया बड़ा बयान

Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज... उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर काही खासदार नाराज.. काही खासदार वेगळा मार्ग स्वीकारणार असल्याचा अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया... उद्धव ठाकरे पक्षातील काही खासदार नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आले असतानाच भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांनी मोठं विधान केलं आहे. "नेमकं काय घडतंय हे मला माहिती नाही, पण काही खासदार उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर नाराज आहेत. त्यामुळे काही खासदार उद्धव ठाकरेपासून विभक्त होत असल्याचं दिसत आहे अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली आहे." खासदार अशोक चव्हाण
0
0
Report

रोहा तालुक़े के डामरीकरण में देरी: ग्रामवासियों ने रास्ता रोको, अधिकारियों पर दबाव

Chendhare, Maharashtra:रस्त्याच्या कामाच्या दिरंगाईने ग्रामस्थ हैराण, ग्रामस्थांचा संताप उतरला रस्त्यावर रास्ता रोको करून अधिकाऱ्यांना घेराव. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा. द Chanera-Birwadi, Gayachoḷvāḍi ते ṭāmbḍi savāṇe मार्गावरील रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामातील दिरंगाईमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी बुधवारी रास्ता रोको आंदोलन केले. तसेच ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना घेराव घालत काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली. रस्त्याचे खोदकाम करून अनेक ठिकाणी काम अपूर्ण ठेवण्यात आल्याने ग्रामस्थ व वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर रस्त्याची अवस्था अधिकच बिकट झाली असून अपघाताचा धोका वाढल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. आंदोलनामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. यावेळी ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना जाब विचारत तीव्र नाराजी व्यक्त केली. अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाने ३० जूनपर्यंत काम पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र मुदतीत काम पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top