445001
यवतमाळ : राळेगाव मतदारसंघात भाजपचे माजी मंत्री अशोक उईके यांनी भरला उमेदवारी अर्ज
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या राळेगाव मतदारसंघातुन भाजपचे आमदार माजी मंत्री अशोक उईके यांनी नामांकन अर्ज दाखल केला. कळंब येथील चिंतामणी चे दर्शन घेतल्यानंतर राळेगाव मध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उइकेंनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी आदिवासी लोकनृत्य लक्षवेधी ठरले. मध्यप्रदेशचे मंत्री व निवडणूक प्रभारी प्रल्हाद सिंह पटेल, माजी खासदार रामदास तडस हे यावेळी उपस्थित होते. मी दहा वर्ष लोकांची सेवा केली. लोकांचा माझ्यावरती विश्वास आहे त्यामुळे मी यावेळी हॅट्रिक मारणार यात शंका नसल्याचे अशोक उईके म्हणाले.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
हिंगोली में संप के कारण दुल्हा-दुल्हन की शादी दस्तावेजी कार्य रोक गए
Hingoli, Maharashtra:अँकर - एकीकडे जुनी पेन्शन आणि आपल्या न्याय्य मागण्यांसाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी एल्गार पुकारलाय, तर दुसरीकडे या संपाची झळ आता सर्वसामान्यांच्या थेट आयुष्याशी निगडित असलेल्या आनंदाच्या क्षणांना बसू लागली आहे. हिंगोलीत असाच एक धक्कादायक आणि भावूक प्रकार समोर आलाय. लग्नाचं बाशिंग बांधून नवरदेव आणि हिरवा चुडा भरून नवरी नोंदणी कार्यालयात पोहोचली पण तिथे स्वागत झालं ते एका जड कुलपाने पाहुयात यावर खास रिपोर्ट...0
0
Report
बारामती में अजित पवार विमान हादसे की जांच फास्ट ट्रैक से कराने की मांग
Rui, Maharashtra:बारामती अमोल मेटकरे बाइट पॉईंटर ... अजित पवारांच्या विमान अपघाताचा तपास जलद गतीने व्हावा अमोल मेटकरे.. ईशानेश्वर मंदिर आणि बारामतीतील अघोरी पूजा काही संबंध आहे का याचा तपास व्हावा... Anchor : बारामतीत सुनेत्रा वहिनींचा प्रचारासाठी फिरत असताना अनेक गावांमध्ये तेवढे केले त्यावेळी गावकऱ्यांनी अजित पवारांचे विमान अपघाताचा तपास लागावा अशी मागणी केली... मुख्यमंत्र्यांनी तसे बोलून दाखवले सुनेत्रा पवार देखील बोलल्या. हा विषय फास्टट्रॅक वर आला पाहिजे.. काही अंधश्रद्धेचे प्रकार देखील काही लोकांनी माझ्यासमोर निदर्शनात आणून दिले .. {0
0
Report
ठाणे में भ्रष्टाचार के खिलाफ मजबूत कदम: मंत्री अदिती तटकरे ने क्या कहा?
Pimpri-Chinchwad, Maharashtra:ठाणे जिले में महिला बाल विकास विभाग के अंतर्गत 19 से 25 तारीख के बीच विभिन्न योजनाओं के नाम पर भ्रष्टाचार का आरोप Zee 24 Taas ने उजागर किया। महिला और बाल विकास मंत्री अदिती तटकरे ने मामले की गंभीर दखल लेते हुए कहा कि दोषियों पर कार्रवाई की जाएगी। पूरे प्रकरण की जांच के लिए एक जांच समिति गठित की गई है और अन्य जिलों में भी ऐसी स्थिति न Pike हो इसके लिए उपाय बताए गए हैं। हमारे प्रतिनिधि कैलास पुरी ने इस मुद्दे पर उनसे बात की।0
0
Report
Advertisement
ठाणे में 73 करोड़ रुपये के घोटाले की चर्चा; CM से कार्रवाई की मांग
Akola, Maharashtra:ठाणे जिल्ह्यातील महिला व बालविकास विभागातील मोठा घोळ उघडकीस आल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे. झी 24 तासच्या चौकशीत कागदोपत्री राबविण्यात आलेल्या योजनांमध्ये तब्बल 73 कोटी रुपयांच्या निधीचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप समोर आला आहे. या प्रकारामुळे प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या तथा माजी महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. कागदोपत्री योजना राबवून इतक्या मोठ्या प्रमाणात निधीचा घोळ होणे अत्यंत धक्कादायक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.तसेच या गंभीर प्रकरणाकडे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ लक्ष घालून संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी आणि जबाबदारांना तंबी द्यावी, अशी मागणीही यशोमती ठाकूर यांनी केली आहे.0
0
Report
पलूस तालुक़े में पानी संकट, दक्षिण आरफळ कैनॉल एक माह से सूना
Sangli, Maharashtra:सांगलीच्या पलूस तालुक्यातील अनेक गावांत आता पाणी टंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत.आंधळी येथील दक्षिण आरफळ कॅनॉल गेल्या एक महिन्यापासून पाणी नसल्याने कोरडा ठणठणीत पडला आहे.त्यामुळे शेतकरी व ग्रामस्थांमधून आता संताप व्यक्त होऊ लागलाय.कॅनॉलच्या पाण्या अभावी आंधळी,मोराळे,राजापूर, बांबवडे, पलूस आणि सांडगेवाडी या पाच गावांच्या पिण्याच्या पाण्याबरोबर शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.पाण्या अभावी पिके वाळू लागली आहेत,तर पिण्याच्या पाण्यासाठी देखील ग्रामस्थांना वणवण करण्याची वेळ आली असून तातडीने दक्षिण आरफळ कॅनॉल मध्ये पाणी सोडावे,अन्यथा रास्ता रोको प्रसंगी तहसील कार्यालयाला कुलूप ठोकू,असा इशारा आंधळी ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे.0
0
Report
इंदापुर में मनोज जरांगे पाटील का दौरा: स्मारक निरीक्षण और पुष्पवर्षी
Rui, Maharashtra:मनोज जरांगे पाटील इंदापुरात दाखल झाले. इंदापूरच्या बाह्यवळणावरील वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या स्मारकाची पाहणी जरांगे पाटलांकडून झाली. इंदापुर करांकडून जरांगे पाटलांवर पुष्पवृष्टी झाली. Anchor _मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील आज इंदापूरच्या दौऱ्यावर आहेत. इंदापूर शहरात दाखल झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी इंदापूर शहराच्या बाह्य वळणावरील वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या स्मारकाची पाहणी केली आहे. इंदापुरात दाखल होताच इंदापूरकरांकडून जरांगे पाटलांवर पुष्पवृष्टी करून त्यांचे दिव्य स्वागत करण्यात आले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत इIndapur शहरातील गुरुकृपा सांस्कृतिक भवनात संवाद मेळावा पार पडणार आहे.0
0
Report
Advertisement
रत्नागिरी में तेज हवा से आम नुकसान, किसान 72 घंटे में दावा दायर करें
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी. वेगवान हवाओं के कारण आम पिक के नुकसान होने पर फळपीक विमाधारक किसान 72 घंटे के भीतर विमा कंपनी के टोल फ्री नंबर 14447 पर या कृषि विभाग में शिकायत दर्ज कराएं, ऐसा जिला कृषि अधिकारी शिवकुमार सदाफुले ने कहा है. जिले में पिछले दो दिनों से बादलघट अवकाळी पावस का वातावरण है, इसलिए वेग वाले हवा 25 किमी प्रति घंटा या उससे अधिक हो जाने पर आम पिक के नुकसान के मामले में फळपीक विमाधारक किसानों को 72 घंटों के भीतर विमा कंपनी/कृषि विभाग में शिकायत दर्ज करनी चाहिए.0
0
Report
लातूर पुलिस का हेल्मेट अभियान: डेढ़ हजार कर्मियों को मुफ्त हेल्मेट, सुरक्षा मास्टरस्ट्रोक
Latur, Maharashtra:लातूर में सड़क सुरक्षा के लिए पुलिस का बड़ा कदम दिख रहा है... 'एक हेल्मेट, एक जीवन' अभियान के तहत लगभग डेढ़ हजार पुलिस कर्मियों को मुफ्त हेल्मेट देने का निर्णय लिया गया है; पुलिस ने खुद हेल्मेट का इस्तेमाल कर जनता के सामने आदर्श रखने की कोशिश शुरू की है, बढ़ते दुर्घटनाओं के पृष्ठभूमि पर लातूर पुलिस का यह निर्णय सच में 'सुरक्षा मास्टरस्ट्रोक' ठहर रहा है0
0
Report
विदर्भ में हीटवेव तेज, नागपुर समेत पांच जिलों में तापमान 45°C के आसपास
Nagpur, Maharashtra:नागपूर विदर्भात उष्णतेची लाट अजून तीव्र होणार पुढील तीन-चार दिवस तापमान 45 अंश पुढे राहणार... नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने दिला इशारा बहुतेक ठिकाणी उष्णतेचा येलो अलर्ट नागपूर, अमरावती, चंद्रपूर, वर्धा, अकोला, यवतमाळ येथे उष्णतेची दाहकता असणार नागपूर प्रादेशिक हवामान विभागाचे हवामान तज्ज्ञ प्रवीण कुमार यांच्याशी बातचीत केली प्रतिनिधीनी0
0
Report
Advertisement
चांदवड डोंगाव के कुएं में बिबट मौत; वन विभाग ने शव कब्जे में लिया
Chandvad, Maharashtra:चांदवडच्या डोंगाव येथें शेतातील विहिरीत बिबट्याचा मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेतला.सध्या नदी, नाले, ओढे कोरडे पडल्यामुळे वन्यप्राण्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे पाण्याच्या शोधात बिबट्या विहिरीत पडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.0
0
Report
चंद्रपुर मूल शहर में मोबाइल कॉपी घोटाला: 300 रुपये देकर पेपर लेने की योजना सामने
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर मूल शहरात असलेल्या एका विद्यालयातील मोबाईल कॉपी प्रकरणाने कॉपी प्रकारातील सर्वच मर्यादा ओलांडल्या आहेत. शहरातीलच दुसऱ्या एका महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे विद्यालयात परीक्षा क्रमांक देण्यात आले होते. बीए सिविल सर्विसेस या अभ्यासक्रमाचा पेपर सुरू असताना 300 रुपये द्या आणि मोबाईल घेऊन पेपर सोडवा अशी योजना विद्यालयाच्या शिक्षकांनी पुढे केली. मात्र ज्या विद्यार्थ्यांनी पैसे देणे शक्य झाले नाही, त्यांनी पेपर न देता इथून जाणे पसंत केले. या विद्यालयात सुविधांची वानवा असून साधे बाथरूम देखील नाहीत. सोबतच एकाच बेंचवर तीन विद्यार्थी बसून परीक्षा देत आहेत. मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे केवळ कागदाची भेंडोळी घेत पदवी मिळवणाऱ्या या विद्यार्थ्यांचे काय भविष्य असा सवाल उपस्थित केला जात असून या एकूण केंद्र व कॉपीबाजांवर कारवाई करण्याची मागणी पुढे आली आहे0
0
Report
सातोली क्षेत्र में तेज़ हवाओं से केले की फसल बर्बाद, किसान अशोक गाडे के बाग उजाड़
Pandharpur, Maharashtra:करमाळा तालुक्यात सातोली परिसरामध्ये झालेल्या वादळी वाऱ्याच्या मुळे केळी पिकाला मोठा फटका बसला आहे सातोली गावातील अशोक गाडे यांची हंगाम सुरू होण्यास आलेली दोन एकर केळीची बाग वादळी वाऱ्याने भुईसपाट झाली आहे अशोक गाडे यांच्यासह या परिसरातील इतरही शेतकऱ्यांचे केळीच्या बागा जमीन दोस्त झाल्याने आर्थिक नुकसान झाला आहे0
0
Report
Advertisement
सिद्धेश्वर एक्सप्रेस में डकैती की कोशिश: नौ महिलाएं गिरफ्तार
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग – सिद्धेश्वर एक्सप्रेसमध्ये डकैतीचा कट उधळला, नऊ संशयित महिलांना आरपीएफ पोलिसांकडून अटक - मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील रेल्वे सुरक्षा बलाची मोठी कारवाई - मुंबई ते सोलापूर सिद्धेश्वर एक्सप्रेसमध्ये होणाऱ्या डकैतीचा प्रयत्न हाणून पाडला - दरोडाच्या प्रयत्नात असणाऱ्या संशयित नऊ महिला आरोपींना पोलिसांकडून अटक - बुधवारी कुर्डूवाडी रेल्वे स्थानकावर सीपीडीएस पथकाने केली कारवाई - सदरची महिलांची टोळी सोलापूर व पुणे विभागात सक्रिय असल्याची शक्यता - पुढील कारवाईसाठी आरोपींना लोहमार्ग पोलीस कुर्डूवाडी च्या ताब्यात देण्यात आल्या असून पोलीस पुढील तपास करीत आहेत0
0
Report
सोशल मीडिया धमकी: गडकरी परिवार को धमकी, नागपुर में मामला दर्ज
Nagpur, Maharashtra:सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओ पोस्ट करून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि त्यांच्या कुटुंबियांना धमकी देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात नागपुरात आरोपीविरोधात गुन्हा दाखל करण्यात आला आहे. आयुष अग्रवाल यांच्या विरुद्ध धंतोली पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल झाला आहे. त्यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि त्यांच्या कुटुंबीयांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करत धमकी दिली होती. सुमित कुमार चव्हाण यांनी या प्रकरणी तक्रार केली होती.0
0
Report
चिपळूण विशेष न्यायालय ने 13 वर्षीय बच्ची से दुष्कर्म आरोपी को 20 साल जेल
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी १३ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला २० वर्षांचा तुरुंगवास... अँकर एका १३ वर्षांच्या शाळकरी मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला चिपळूणच्या विशेष न्यायालयाने कठोर अद्दल घडवली आहे.. चिपळूणमधील विशेष न्यायालयाच्या न्यायाधीश डॉ. अनिता एस.नेवसे यांनी आरोपी वैभव सुरेश पालशेतकर याला २० वर्षे सक्तमजুরি आणि १ लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.. ही धक्कादायक घटना मार्च २०१९ मध्ये घडली होती. पीडित मुलगी साखर आणण्यासाठी जात असताना आरोपीने तिचे तोंड दाबून तिच्यावर अत्याचार केला आणि जीवे मारण्याची धमकी दिली.. जुलै २०१९ मध्ये मुलीच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे तिला रुग्णालयात नेण्यात आले.तपासणीअंती ती १९ आठवड्यांची गरोदर असल्याचे समोर आले, त्यानंतर या घृणास्पद कृत्याचा पर्दाफाश झाला.. या खटल्यात विशेष सरकारी वकील adv.अनुपमा ठाकूर यांनी केलेला प्रभावी युक्तीवाद अत्यंत महत्त्वाचा ठरला..एकूण १४ साक्षीदारांची साक्ष तपासल्यानंतर न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे.. समाजात अशा गुन्हेगारांना जरब बसावी,या दृष्टीने या निकालाकडे पाहिले जात आहे..0
0
Report
Advertisement
