icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow25 Oct 2024, 07:21 am

यवतमाळ : राळेगाव मतदारसंघात भाजपचे माजी मंत्री अशोक उईके यांनी भरला उमेदवारी अर्ज

Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या राळेगाव मतदारसंघातुन भाजपचे आमदार माजी मंत्री अशोक उईके यांनी नामांकन अर्ज दाखल केला. कळंब येथील चिंतामणी चे दर्शन घेतल्यानंतर राळेगाव मध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उइकेंनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी आदिवासी लोकनृत्य लक्षवेधी ठरले. मध्यप्रदेशचे मंत्री व निवडणूक प्रभारी प्रल्हाद सिंह पटेल, माजी खासदार रामदास तडस हे यावेळी उपस्थित होते. मी दहा वर्ष लोकांची सेवा केली. लोकांचा माझ्यावरती विश्वास आहे त्यामुळे मी यावेळी हॅट्रिक मारणार यात शंका नसल्याचे अशोक उईके म्हणाले.
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

लिंक न मिलने से बैठक भारी देरी, विधायक भास्कर जाधव ने प्रशासन पर सवाल उठाए

Ratnagiri, Maharashtra:चिपळूण/ रत्नागिरी रस्ते सुरक्षा समितीच्या बैठकीच्या लिंकसाठी दोन तास ताटकळले; बैठकीतच भास्कर जाधवांच्या संतापाचा स्फोट अँकर रत्नागिरी-रायगड लोकसभा मतदार संघाचे खासदार सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली रत्नागिरी येथे दिशा समिती आणि रस्ता सुरक्षा समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र, या बैठकीसाठी दूरदृश्य प्रणालीची लिंकच वेळेत न मिळाल्याने उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव तब्बल दोन तास ताटकळत राहिले. दुपारी १२ वाजता होणाऱ्या बैठकीची लिंक पावणेदोन वाजेपर्यंतही न मिळाल्याने दिशा समितीची बैठक संपून गेली. अखेर रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत सहभागी होताच आमदार जाधव यांनी संताप व्यक्त करत प्रशासनाला धारेवर धरले. आमदार म्हणजे तुम्ही समजता काय? आम्हाला बैठक आहे हे कळवण्याचा साधा शिष्टाचारही नाही का? ही नेमकी कोणती कार्यपद्धती? असा खरमरीत सवाल त्यांनी निवासी जिल्हाधिकाऱ्यांना केला. त्यानंतर बैठकीचे अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्यासमोरही त्यांनी या गंभीर हलगर्जीपणाचा जाब विचारला. एका लोकप्रतिनिधीला वेळेत बैठकीची लिंकही न पाठवता प्रशासनाने निष्काळजीपणाचा कळस गाठल्याची जोरदार टीका यावेळी करण्यात आली.
0
0
Report

महाराष्ट्र में राजनीति घनघोर घमासान: राम मंदिर से ईवीएम तक तीखे सवाल

Ratnagiri, Maharashtra:जयंत पाटील–तावडे–एकनाथ शिंदे भेट: अधिकृत जानकारी नसताना कोई भी मत व्यक्त करना उचित नहीं. रामरक्षा पाठन आंदोलन: मोहन भागवत ने मुख्यमंत्री को निमंत्रण देने के लिए उचित बताया. भाजपा का 'उद्धव ठाकरे ने रामरक्षा पढ़नी चाहिए' आरोप: यह हमें बताने वाले कौन? चोरी करने वालों ने हमें सिखाने से बाज आना चाहिए. हनुमान चालीसा वाद: राज ठाकरे ने मशिदी के सामने हनुमान चालीसा पढ़ने की भूमिका निभाई थी. मातोश्री मशिद है क्या? मातोश्री के सामने जाने वालों को शर्म नहीं आती क्या? ऐसा सवाल. राम मंदिर चोरी प्रकरण: चोर के उलटे बोला. धर्म के आधार पर चोर को माफ नहीं किया जा सकता. इनकी श्रद्धा राम पर नहीं दान पर है, ऐसी तीका. ये लोगों को लाज शर्म क्यों नहीं आती? मातोश्री पर आने वाले अब राम मंदिर चोरी के बाद कहाँ गए? नवनीत राणा: ऐसे लोगों की समाज में पात्रता क्या? उनके बारे में मुझे कुछ बोलना नहीं. भाजपा ने ऐसे लोग बनाए हैं. कर्जमाफी/वीजबिल घोषणा: फडणवीस बोट पर की स्याही घुमाने में माहिर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पर निशाना. अदानी के मीटर इस्तेमाल करें, बिजली बिल माफ करें, यह अदानी के लिए चला रहा प्रयास है, ऐसा आरोप. संगमेश्वर छत्रपती संभाजी स्मारक: यह अजित पवार का सपना था. देवेंद्र फडणवीस ने स्मारक के बारे में शब्द दिए और आगे बढ़ाने का कहा. डिलिमिटेशन सुप्रिया_sule भाष्य: सुप्रिया_sule के भूमिका के संदर्भ देत, पहले तय के अनुसार विधेयक आए तो घटक पक्ष चर्चा कर पाठिंबा दें या नहीं, ऐसा कहा. पावसाळी अधिवेशन: महाराष्ट्र में इस समय अधिवेशन से जनता के भाग्य में कुछ नहीं. रोज नई थाप, विरोधी पक्ष को गाली, विरोधी पक्ष को बोलना नहीं चाहिए, यही चल रहा है. जिस विभाग की चर्चा होती, उसी विभाग के मंत्री गायब रहते हैं. दांडीबहाद्दर मंत्री: सभा में एक दिन भी नहीं आए तो चल सकता है. दो-तीन अधिवेशनों को नहीं आए, अवकाश का कारण अध्यक्षों को नहीं बताया जाए तो कार्रवाई हो सकती है. इसका फायदा मंत्री और सत्ता धारी उठा रहे हैं. लाडकी बहीण, साड़ी योजना: केंद्र और राज्य सरकार चुनाव के समय आकर्षक घोषणाएं करते हैं और चुनाव जीतते हैं. 2014 में दो करोड़ रोजगार देंगे, काला पैसा लायेंगे और हर के खाते में 15 लाख रुपये देने का दावा था. हुआ क्या? वन नेशन, वन इलेक्शन हुआ? पुलवामा हमला हुआ, चुनाव जीते. राम मंदिर का उद्घाटन पिछली बार हुआ, चुनाव जीते. मराठा, धनगर, लिंगायत के आरक्षण का क्या हुआ? सिर्फ थापा मारने का काम शुरू है. लाडकी बहीण योजना के 92 लाख लाभार्थी कम किए गए. दिवाली के समय एक साड़ी दे रहे थे, वह भी बंद कर दी गई. यह लाडकी बहीण योजना नहीं, लाडकी खुर्ची योजना है. राज्य की स्थिति: राज्य की स्थिति गंभीर है. लोकतंत्र खतरे में है. ईवीएम घोटाला, मतचोरी, मतदार गायब ऐसे प्रकार से चुनाव जीते जाते हैं. अब दूसरे पक्ष के निर्वाचित प्रतिनिधियों को ही खरीदकर पार्टी में लिया जा रहा है. यह लोकतंत्र के लिए घातक मार्ग है. मुंबई लोकल अपराध: मुंबई लोकल में सुरक्षा खतरे में है. रेल्वे में दिनदहाड़े हत्या, बलात्कार, चोरी और भ्रष्टाचार बढ़ा है. गृहखाते केवल पुलिस की वकालत कर रहा है. राज्य में कानून और व्यवस्था रसातल में गई है. कानून और व्यवस्था के बारे में कहने योग्य एक भी अच्छी बात नहीं.
0
0
Report

रामदास कदम: केंद्र से 3500 करोड़ निधि मिलती तो नदियाँ साफ़, महाराष्ट्र का चेहरा बदलेगा

Ratnagiri, Maharashtra:खेड/ रत्नागिरी रामदास कदम (माजी पर्यावरण मंत्री) बाईट On बदलते वातावरण विकासाबरोबर पर्यावरण संरक्षणालाही प्राधान्य द्या. सरकारने विकासापेक्षा पर्यावरण रक्षणावर अधिक भर द्यावा. पर्यावरण मंत्री असताना 23 प्रमुख नद्यांच्या संवर्धनाचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला होता. माझे मंत्रिपद गेल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी तो प्रस्ताव पुढे नेला नाही. प्रस्ताव मंजूर झाला असता तर केंद्राकडून सुमारे साडेतीन हजार कोटींचा निधी मिळाला असता. त्या निधीतून नद्यांची स्वच्छता व संवर्धन होऊन राज्याचे चित्र बदलले असते. On पत्नीला वनश्री पुरस्कार पत्नी ज्योती कदम यांना छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार मिळाल्याचा आनंद. आजवर 50 हजारांहून अधिक झाडांची लागवड केली. गेल्या वर्षी प्रस्ताव पाठवताना 50 हजार झाडे होती; आता त्यात आणखी 15–20 हजार झाडांची भर. वृक्ष लागवडीचे कार्य पुढेही सुरू राहणार. प्रत्येक मुलाने किमान एक झाड लावावे, असे आवाहन. On जाखडी नृत्य राजाश्रय गेली 30 वर्षे जाकडी लोककलेच्या संवर्धनासाठी कार्य. गणेशोत्सवात जाकडी पथकांना ढोलकी, टाळ व इतर साहित्याचे वाटप. मंत्री योगेश कदमही हा सांस्कृतिक वारसा पुढे नेत आहेत. जाखडी लोककलेला राजाश्रय मिळावा यासाठी दोन-तीन वर्षांपूर्वी सरकारकडे प्रस्ताव सादर केला होता. रामदास कदम pointer एखाद्या विरोधी पक्षाच्या आमदाराच्या कार्यालयात जाऊन सत्ताधारी पक्षातील नेत्याने त्यांची भेट घेणं हे चांगलं आहे..दरवेळी भास्कर जाधवांकडे कावीळ या नजरेने बघणं हे योग्य नाही..पक्ष डोळ्यासमोर न बघता एक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी भेट.. यात आशिष शेलारांचं कौतुक..त्यांच्या मनातील इच्छा पूर्ण व्हावी..मी भास्कर जाधव नाही मी रामदас कदम आहे मी प्रत्येक शब्द जबाबदारी ने बोलतो..भास्कर जाधव जी स्वप्न बघतायत ती बिचारांची साकार होत नाहीत..आता बघू स्वतः मंत्री तिथे जाऊन आले आता तरी फरक पडतो का..आगे आगे देतो होता है क्या..
0
0
Report
Advertisement

यूपी से पकड़ा गया सीरियल फ्रॉडस्टर, विधवा महिलाओं को बंधक बना कर लूट

Kalyan, Maharashtra:लग्नाच्या नावाखाली लूट! विधवा-घटस्फोटीत महिलांना टार्गेट करणारा ‘सीरियल फ्रॉडस्टर’ उत्तर प्रदेशातून अटकेत. अनुज संतोष तिवारी उर्फ अनुजकुमार त्रिवेदी असं अटक करण्यात आलेल्या ४८ वर्षीय आरोपीचं नाव आहे. हा भामटा मूळचा उत्तर प्रदेशच्या सीतापूरचा राहणारा आहे. या भामट्याची गुन्हे करण्याची पद्धत अत्यंत धक्कादायक होती. शादी डॉट कॉम, मॅट्रिमोनिअल डॉट कॉम आणि टाइम्स ऑफ इंडिया सारख्या वृत्तपत्रांतून तो अशा श्रीमंत महिला शोधायचा, ज्या एकट्या राहतात, विधवा आहेत किंवा ज्यांची मुले परदेशात आहेत. एका ७३ वर्षांच्या वृद्ध महिलेशी ओळख वाढवून त्याने आधी तिच्या घरातील दागिने चोरले, तिच्याच नावावर सिम कार्ड काढले आणि तिला पुण्यात हायक्लास सोसायटीत घर घेण्याचे आमिष दाखवून तिचे राहते घरही विकायला लावले आणि 57 लाख रुपये हडप केले. हा भामटा ओळख लपवण्यासाठी दुसऱ्या महिलेच्या नावावरील सिम कार्ड वापरायचा. अशाच प्रकारे त्याने अनेक महिलांना लग्नाचे आमिष दाखवून, त्यांच्या असहाय्यतेचा फायदा घेत दागिने, पैसे आणि कर्ज काढून कोट्यवधी रुपयांना लुटले आहे. एका प्रकरणात तर या नराधमाने महिलेचे लैंगिक शोषणदेखील केले. तब्बल एक वर्ष पोलीस याच्या मागावर होते. अखेर विष्णुनगर पोलीसांनी त्याला अटक केली असून न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. या भामट्यावर महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात मुले दाखल असून या भामट्याने देशात आणखी किती महिलांना लुटले आहे, याचा तपास आता पोलीस करत आहेत.
0
0
Report

चिपळूण पंचायत समिति ने तुकाराम मुंढे के अभिनंदन का प्रस्ताव सर्वसम्मति से मंजूर किया

Ratnagiri, Maharashtra:चिपळूण/ रत्नागिरी तुकाराम मुंढे यांच्या अभिनंदनाचा ठराव; चिपळूण पंचायत समिती ठराव मांडणारी राज्यातील पहिली समिती राज्याचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्याची दखल घेत चिपळूण पंचायत समितीच्या मासिक सभेत त्यांच्या अभिनंदनाचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. राज्यातील नागरिकांचे आरोग्य उत्तम आणि सुदृढ ठेवायचे असेल, तर तुकाराम मुंढे यांसारख्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांची या विभागात गरज असून त्यांची बदली करू नये, अशी मागणी या ठरावातून करण्यात आली. हा ठराव सदस्य गौरव पाटेकर यांनी मांडला असून सभेतील सर्व सदस्यांनी त्याला एकमताने मंजुरी दिली. विशेष म्हणजे, तुकाराम मुंढे यांच्या अभिनंदनाचा असा ठराव मंजूर करणारी चिपळूण पंचायत समिती राज्यातील पहिली पंचायत समिती ठरली आहे.
0
0
Report

चंद्रपुर में फिर लौटा टस्कर हाथी, सावली के हरंबा-उमरी इलाके में दहशत

Chandrapur, Maharashtra:टायटल:--- चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा परतला टस्कर हत्ती, सावली तालुक्यातील हरंबा-उमरी परिसरात पुन्हा एकदा हत्तीचा वावर याच तस्कर हत्तीने काही दिवसात घेतला आहे त्यांचा बळी अँकर:--- गडचिरोली जिल्ह्यात परतलेला रानटी टचकर हत्ती पुन्हा एकदा चंद्रपूर जिल्ह्यात दाखल झाला आहे. वैनगंगा नदी ओलांडून या हत्तीने सावली तालुक्यातील हरंबा -उमरी भागात प्रवेश केला आहे. हा 30 रानटी हत्तींचा कळप असून तो पावसाच्या आधी गडचिरोलीला परत गेला होता. मात्र त्यातील एक टस्कर हत्ती ऐन खरीप हंगामात चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा दाखल झाल्याने शेतकरी आणि विभागाची चिंता वाढली आहे. वनविभागाचे पथक हत्तीच्या हालचालीवर सातत्याने लक्ष ठेवून आहे. वनविभागाने आपली चमू या भागात सक्रिय केली असून हत्तीचे दर्शन झाल्यास त्याला हुसकावण्याचा प्रयत्न न करता वनविभागाला याची माहिती द्यावी असे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर
0
0
Report
Advertisement

रत्नागिरी: सुनील तटकरे ने पत्रकार परिषद में पार्टी की स्थिति स्पष्ट की

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी- राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे पत्रकार परिषद-2 pointers On मोफत साडी बंद मला या निर्णयाबाबत काहीही माहिती नाही On सुषमा अंधारे मला कुणाला काहीच उत्तर द्यायचं नाही अनिकेत मी आणि आदिती लोकांमधून निर्वाचित झालेलो आहोत आम्ही लोकशाहीच्या माध्यमातून निवडून आलेला आहोत जनतेने दिलेल्या मतांच्या मुळे आम्ही आहोत जनतेचा दीर्घकाळ पाठिंबा आम्हाला का मिळतो हे टीका करांनी एकदा विचार करावा ऑन रामदास कदम आणि योगेश कदम रामदास कदम ज्येष्ठ नेते आहेत रामदास कदम मोठे नेते राम प्रहरी त्यांनी माझी आठवण का काढली हे मला माहित नाही माझा स्वभाव आहे गटारामध्ये दगड टाकून मी घाण उडवून घेत नाही तटकरे यांचा रामदास कदम यांचा टोला त्यामुळे मला या विषयात बोलायचं नाही On योगेश कदम मंडणगड नळपाणी योजनेचं श्रेय मी घेतलं नाही दुसऱ्यांनी काही केलं असं मी म्हटलं नाही पण मी त्यासाठी प्रयत्न करत होतो मी काय केलं हे सांगितलं, दुसऱ्यांचं महत्त्व करण्यासाठी मी बोललो नव्हतो मला कुणावर टीका करण्याची सवय नाही मी सरळ पणाने बोलल्यानंतर का उगाच लोक अंगावर ओढून घेतात मला काही फरक पडत नाही कोणी किती गलिच्छ बोललं ज्यांना ज्या पद्धतीने बोलायचं त्यांनी बोलू द्या मला काही फरक पडत नाही कितीही वाईट पद्धतीने बोललं गेलं तरी मी स्थिर आहे मला राजकारणात लोकांनी उचलून धरला आहे कोणीही किती माझ्यावरती टीका केली तरी मला फरक पडत नाही आपल्याला वाहिलेली लाखोली ही फुलं समजली तर जसं तसं काही राहत नाही On भास्कर जाधव नाराजी दिशा कमिटीचे निमंत्रण त्यांच्यापर्यंत पोहोचलं नाही अशी त्यांनी तक्रार केली होती रस्ते सुरक्षा समितीची बैठक उशिरा सुरू झाली त्याची लिंक त्यांना देण्यात आलेली होती दिशा कमिटीची बैठक उशिरापर्यंत चालली त्यामुळे त्यांना वेटिंग राहावं लागलं भास्कर जाधव यांच्याकडे नेटवर्कचा प्रॉब्लेम होता tammुळे त्यांना ऐकू येत नव्हतं त्यांचं समाधान झाल्यानंतर आम्ही आमचं कामकाज पुढे सुरू केलं On दिशा कमिटी बैठक माझ्या बैठकीला अधिकाऱ्यांनी यापुढे वेळेचे यावं वेळेत न येणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल पुढील मीटिंगच्या वेळेला अकरा वाजता दरवाजे बंद केले जातील On प्रफुल्ल पटेल नाराजी केंद्रीय मंत्रीपदाचा विषयच नाही ज्यावेळी विस्तार येईल, त्यावेळी निर्णय घेतले जातील प्रफुल्ल भाई फिफाचे अध्यक्ष राहिलेले आहेत, त्यामुळे अंतिम सामन्यासाठी ते विदेशात गेलेले आहेत On विलीनीकरण-- आमच्या पक्षात कोणाचाही हस्तक्षेप नाही दादांच्या अकाली निधनानंतर वहिनी उपमुख्यमंत्री झाल्या, पार्थ राज्यसभेवर गेले.. आणि ज्या काही घडामोडी घडल्या, त्यावेळी प्रदेश अध्यक्ष म्हणून मला जी जबाबदारी निभवायची होती ती मी प्रामाणिकपणे निभावली विलीनीकरणाची चर्चा दादा असताना अंतिम निर्णयापर्यंत गेली होती, पण दादांच्या निधनानंतर राजकीय अंतर आहे. सध्या विलीनीकरणाची चर्चा नाही On जिल्हा नियोजन काम सुरू नाही जिल्हा नियोजनमध्ये माझी मंजूर झालेली कामं प्रत्यक्षात सुरू झालेली नाहीत, याबद्दल तीव्र नाराजी जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे व्यक्त केली ती कामं तात्काळ सुरू झाली पाहिजेत आशा सक्त सूचना मी दिलेल्या आहेत माझा आक्षेप कोणावर नाही, पण अधिकारी वर्गाने ती का थांबवली ते कळलेलं नाही मला मंजूर झालेली कामं म्हणजे कोणाची मेहरबानी नाही *पत्रकार परिषदेत तटकरेंना आला फोन* पत्रकार परिषद सुरू असतानाच तटकरेंना एक फोन आला यांना 100 वर्ष आयुष्य आहे, त्यांना सांगा मी प्रेसमध्ये आहे ameriketun फोन आहे असं तटकरे यावेळी म्हणाले तो फोन प्रफुल्ल पटेलांचा असल्याची चर्चा कारण काही वेळापूर्वी पटेलांबाबत विचारलेल्या प्रश्नाला त्यांनी उत्तर दिलं होतं
0
0
Report

मुलुंड अस्पताल निरीक्षण के बाद किशोरी पेडणेकर ने महिलाओं से छेड़छाड़ का मुद्दा उठाया

Mumbai, Maharashtra:मुंबई महानगरपालिका के नए बनाए गए मुलुंड स्थित अग्रवाल अस्पताल का निरीक्षण विपक्षी नेता किशोरी पेडणेकर ने किया। इस अवसर पर अधिकारी और शिवसेना ठाकरे और मनसे के नगरसेवक मौजूद थे। स्थानीय निवासी और अस्पताल के कर्मियों ने यहाँ की समस्याओं के बारे में बताया, जिनमें महिलाओं के छेड़छाड़ जैसे गंभीर मुद्दे भी शामिल थे। किशोरी पेडणेकर ने इस पर संतोष व्यक्त किया। साथ ही चेंबूर हादसे के रिपोर्टLeak होने के सवाल पर उन्होंने सवाल उठाया। रामदास कदम के बयान को लेकर उनके पिता ने क्या लिखा है? उन्होंने कहा राम मंदिर लूटा गया है—इस पर उनकी प्रतिक्रिया रही।
0
0
Report
Advertisement

सोलापुर में श्री संत गजानन महाराज पालखी का आगमन; 750 किमी यात्रा पूरी

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - श्री संत गजानन महाराज पालखीच्या सोलापूर जिल्ह्यात आगमन शेगावहून विठ्ठलभेटीला निघालेली श्री संत गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्याचे सोलापूर जिल्ह्यात आगमन 750 किलोमीटर 33 दिवसांचा प्रवास करीत शेगावहून पंढरपुरात विठ्ठलभेटीला निघालेली श्री संत गजानन महाराजांची पालखी सोलापूरात दाखल पालखी मार्गावर गावागावात रांगोळ्या पायघड्या घालून केलं जातय स्वागत तर पालखीच्या स्वागतासाठी प्रशासनाकडून देखील जोरदार तयारी वारकरी, पताकाधारी, टाळकरी, स्वयंसेवकांसोबतच भक्तांच्या सुरक्षेला पोलिसांनी दिले आहे प्राधान्य विठुरायाचा जयजयकार करीत वारकरी पंढरीच्या दिशेने उद्यापासून दोन दिवस सोलापुर शहरात असणार मुक्काम याविषयीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी
0
0
Report

उल्हासनगर हत्या केस में दो आरोपी गिरफ्तार; वीڈیو समेत सबूत बरामद

Ambernath, Maharashtra:उल्हासनगर गुन्हे शाखेची कौतुकास्पद कामगिरी थेट पुरावा नसतांना हत्येचा गुन्हा आणला उघडकीस जुन्या वादातून केली होती हत्या anchor मुंब्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका इसमांनी निर्घृण हत्या करण्यात आली होती. मृतदेहाची ओळख पटू नये यासाठी आरोपींनी अत्यंत क्रूरतेने मृतदेहाचे मुंडके धडापासून वेगळे केले होते आणि दोन्ही हात कापून टाकले होते. त्यानंतर हे प्रेत एका निर्जन स्थळी फेकून देण्यात आले होते. कोणताही थेट पुरावा किंवा मृतदेहाची प्राथमिक ओळख नसताना, उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पथकाने अत्यंत कौशल्यपूर्ण तपास करत या क्रूर हत्येचा कट उघडकीस आणला असून , या प्रकरणातील मुख्य आरोपी फैज सुलतान मालीम आणि अल्बान सुलतान मालीम या दोघांना आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. 13 मार्च रोजी रात्री 9 वाजताच्या सुमारास अमन मुस्तकीन शेख याला आरोपींनी मुंब्रा येथील श्रीलंका भागातून एका रिक्षामध्ये बसवून खर्डीगाव येथील निर्जन ठिकाणी नेले. तिथे धारदार चाकूने त्याचा गळा चिरून खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी आणि ओळख लपवण्यासाठी त्याचे मुंडके आणि दोन्ही हात कापून वेगवेगळ्या निर्जन ठिकाणी टाकून दिले. धक्कादायक बाब म्हणजे, हत्या करताना आरोपींनी आपल्या मोबाईलमध्ये या गुन्ह्याचे व्हिडिओ शूटिंग देखील केले होते. पोलिसांनी तो मोबाईल पुराव्यासाठी जप्त केला आहे. चंद्रशेखर भुयार उल्हासनगर
0
0
Report

टिटवाला के KNt स्कूल में गणवेश तीन गुना महंगा, अभिभावकों का धरना

Kalyan, Maharashtra:गणवेश सक्ती करणाऱ्या शाळेवर कारवाईच्या मागणीसाठी पालकांचे ठिय्या आंदोलन. मान्यता रद्द करण्यासाठी उपसंचालकांना पत्र. टिटवाळा येथील केएनटी शाळा प्रशासनाकडून तिप्पट दराने ठराविक दुकानातच गणवेश खरेदी करण्याची सक्ती पालकांवर केल्याने याविरोधात पालकांनी शिक्षण विभागावर तीन वेळा आंदोलन छेडले. मात्र, तरीही संबधित शाळा प्रशासनावर कोणतीही कारवाई होत नाही. यासाठी आज पुन्हा या पालकांनी केडीएमसीच्या शिक्षण मंडळ कार्यालयात ठिय्या मांडत आंदोलन केले. शिक्षण विभाग आणि शाळा प्रशासनाचे साटे लोटे असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते विजय देशेकर यांनी केला आहे. तर, शाळेकडून वाढीव दराने गणवेश विक्री केल्याच्या तक्रारीची दखल घेत याप्रकरणी शाळेविरोधात कारवाई करण्यासाठी उपसंचालकांना पत्र पाठवले असून, त्यांच्याकडून आदेश प्राप्त होताच कारवाई केली जाईल. असे केडीएमसी शिक्षण विभाग प्रशासन अधिकारी भारत बोरनारे यांच्या स्पष्ट केले आहे.
0
0
Report
Advertisement

सावळीविहीर में अतिक्रमण हटाने की बड़ी कार्रवाई शुरू, ट्रैफिक की राहत की उम्मीद

Shirdi, Maharashtra:तीन दिवसांच्या अल्टिमेटमनंतर अहिल्यानगर जिल्ह्यातील सावळीविहीर येथे अतिक्रमण हटवण्याची मोहीम अखेर सुरू झाली आहे. नगर–मनमाड महामार्गालगतच्या अतिक्रमणांमुळे वाहतूक कोंडी होत असून , शिर्डीकडे येणाऱ्या भाविकांसह सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. तसेच महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामातही अडथळे निर्माण होत होते. या पार्श्वभूमीवर मागील तीन दिवसांपूर्वी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पाहणी करत अतिक्रमण धारकांना इशारा दिला होता मात्र तरी देखील अतिक्रमण धारकांनी स्वतःहून अतिक्रमण न हटवल्याने प्रशासन ॲक्शन मोडवर आले असून, सावळीविहीर परिसरात आज मोठ्या पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. अतिक्रमण हटवल्यानंतर परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न काही प्रमाणात सुटण्याची शक्यता आहे.
0
0
Report

धाराशिव में ओमराजे निंबाळकर और कैलास पाटिल के बैनर से जन्मदिन की बहस शुरू

Dharashiv, Maharashtra:धाराशिवमध्ये खासदार ओमराजे निंबाळकर आणि ठाकरेंचे आमदार कैलास पाटलांचे एकत्र बॅनर\n\nखासदार ओमराजे निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त झळकले बॅनर\n\nआम्ही दादा प्रेमी म्हणत शिवसेना पदाधिकाऱ्याची बॅनरबाजी \n\nधाराशिव मध्ये फक्त ओके पॅटर्न म्हणत दोघांचे फोटो लावत बॅनर वरून वाढदिवसाच्या शुभेच्छा \n\nदुसरीकडे खासदार ओमराजे निंबाळकर यांना समाज माध्यमावरून वाढदिवसाच्या शुभेच्छा देणं कैलास पाटलांनी टाळलं\n\nAnc: उद्धव ठाकरेंची साथ सोडून एक एकनाथ शिंदें सोबत गेलेले खासदार ओमराजे निंबाळकर आणि ठाकरेंच्या आमदार कैलास पाटील यांचे धाराशिव मध्ये एकत्र बॅनर झळकले. ओमराजे निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त हे बॅनर लावण्यात आले असून धाराशिव मध्ये फक्त ओके पॅटर्न म्हणत ओमराजे निंबाळकर यांना शुभेच्छा देण्यात आले आहे. त्यावर आम्ही दादा प्रेमी असेही लिहिण्यात आला आहे. ओमराजांनी ठाकरेंची साथ सोडल्यानंतर त्यांचा पहिलाच वाढदिवस या वाढदिवसाला शिवसैनिकाकडून ही बॅनर बाजी करण्यात आली. दुसरीकडे आमदार कैलास पाटलांनी मात्र समाज माध्यमावरून ओमराजे निंबाळकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणे टाळले आहे.
0
0
Report

गीतांजली एक्सप्रेस में छेड़छाड़ के आरोप पर युवतियों ने युवक को जवाब दिया; वीडियो वायरल

Akola, Maharashtra:बडनेरा–अकोला के बीच चलने वाली गीतांजली एक्सप्रेस में एक युवती ने कथित तौर पर एक युवक की छेड़छाड़ करने पर उसे जवाब देकर सबक दिया. वीडियो इस समय सोशल मीडिया पर वायरल हो रहा है. हालांकि यह वीडियो अमरावती रेलवे विभाग के क्षेत्र का है या आकोला क्षेत्र का, इस बारे में आधिकारिक पुष्टि नहीं है. इसलिए वीडियो के स्थान के बारे में हम कोई दावा नहीं कर रहे. उपलब्ध जानकारी के अनुसार ट्रेन यात्रा के दौरान एक युवक ने युवती को छेड़छाड़ का आरोप लगाया. इस घटना से गुस्साई युवतियों ने युवक को खूब सबक सिखाने की कोशिश की. इस दौरान युवक को लिस्टीप लगवाने का दृश्य कुछ यात्रियों ने मोबाइल में कैद किया. घटना का वीडियो सोशल मीडिया पर तेजी से वायरल हो रहा है और विभिन्न स्तरों से इसके बारे में प्रतिक्रियाएं आ रही हैं. परंतु रेल्वे पुलिस से अभी तक कोई आधिकारिक जानकारी या मामला दर्ज होने की पुष्टि नहीं हुई है. इसलिए वायरल वीडियो के बारे में सावधानी बरतने की दिशा में कहा जा रहा है.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top