445001
यवतमाळ : राळेगाव मतदारसंघात भाजपचे माजी मंत्री अशोक उईके यांनी भरला उमेदवारी अर्ज
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या राळेगाव मतदारसंघातुन भाजपचे आमदार माजी मंत्री अशोक उईके यांनी नामांकन अर्ज दाखल केला. कळंब येथील चिंतामणी चे दर्शन घेतल्यानंतर राळेगाव मध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उइकेंनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी आदिवासी लोकनृत्य लक्षवेधी ठरले. मध्यप्रदेशचे मंत्री व निवडणूक प्रभारी प्रल्हाद सिंह पटेल, माजी खासदार रामदास तडस हे यावेळी उपस्थित होते. मी दहा वर्ष लोकांची सेवा केली. लोकांचा माझ्यावरती विश्वास आहे त्यामुळे मी यावेळी हॅट्रिक मारणार यात शंका नसल्याचे अशोक उईके म्हणाले.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
चव्हाण का आरोप—मोदी विपक्ष फोड़ने के लिए चला राजनीति खेल
Satara, Maharashtra:माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपवर विरोधी पक्ष फोडण्याचा आरोप केला आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटातील सहा खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र दिल्याने पक्षात फूट पडल्याच्या चर्चा सुरू असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच केंद्र सरकार डी लिमिटेशन विधेयकाच्या माध्यमातून उत्तर भारतीय राज्यांचे वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. महिला आरक्षणाच्या नावाखाली संविधान बदलण्याचा प्रयत्न सुरू असल्याचंही चव्हाण यांनी म्हटलं आहे. देशात एकाच व्यक्तीची हुकूमशाही आणण्याचा प्रयत्न सुरू असून लोकशाहीसाठी हा काळा दिवस असल्याची टीकाही त्यांनी केली. बाईट : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण “लोटस, टायगर, लायन ती काय मला जनावरांची नावं माहिती नाहीत, पण शिवसेना उद्धव ठाकरे गटात विभाजन झाल्याच्या बातम्या येत आहेत. शिवसेनेच्या नऊपैकी सहा खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र दिलं आहे. त्यामुळे पक्षात फूट पडलेली दिसत आहे. नरेंद्र मोदी डी लिमिटेशन विधेयकात बदल करून उत्तर भारतीय राज्यांचं वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. महिला आरक्षणाच्या नावाखाळ्या देशाचं संविधान बदलण्याचा प्रयत्न सुरू आहे. देशात एका व्यक्तीची हुकूमशाही आणण्याचे प्रयत्न सुरू असून लोकशाहीच्या दृष्टीने हा काळा दिवस आहे. एका बाजूला प्रचंड आर्थिक राजकारण आणि दुसऱ्या बाजूला ईडीची भीती, या दुहेरी कचाट्यात राजकारण करणं कठीण झाले आहे. तुम्ही पक्षात आलात तर खोके मिळतील, कॉन्ट्रॅक्ट मिळतील आणि त्यातून चाळीस टक्के कमिशन खा, असं भ्रष्ट राजकारण सुरू आहे. नरेंद्र मोदी सरकारचं एकमेव उद्दिष्ट सत्ता मिळवणं हेच आहे.0
0
Report
कामोठे में महावितरण ने चार दिनों में ट्रांसफॉर्मर लगाकर बिजली बहाल कर दी
Navi Mumbai, Maharashtra:Navi Mumbai: Anchor - पनवेल महानगर पालिका हददीतील कामोठे, कलंबोली, खांदा कॉलनी येथे वीज पुरवठा खंडित होण्याच्या घटनांमध्ये पाऊसामुळे उष्णता वाढल्याने वीजपुरवठा ताणला होता. कामोठे येथे 40 MVA चा ट्रांसफॉर्मर होता जो अपुरा पडत होता. नागरिकांचा मागणीनुसार महावितरणने युद्धपातळीवर तत्काळ उपाययोजना केल्या आणि चार दिवसांत 5 MVA चा ट्रांसफॉर्मर बसवून ग्राहकांना दिलासा दिला. कलंबोली येथे देखील विद्युत वहिनीचा लोड नियंत्रित करत असून LT केबल दुरुस्त केली जात आहेत, ज्यामुळे ग्राहकांना त्रास होणार नाही याची काळजी घेतली जात आहे. महावितरण अधिकारी यांनीही ही माहिती दिली.0
0
Report
headline
Sangli, Maharashtra:संजय राऊत यांच्या बोलण्यामुळे उद्धव ठाकरे व त्यांच्याच पक्षाचा जास्त नुकसान होतं, अशी खोडकर टीका पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी केली आहे, उद्धव ठाकरे गटाच्या सहा खासदारांनी वेगळा गट स्थापन केला आहे, यावरून संजय राऊतांनी जोरदार टीका करत शिवराळ भाषादेखील वापरली आहे, यावरून मंत्री शंभूराज देसाई यांनी संजय राऊतांवर टीका करताना गुहाटी वेळी, वाटेल ते आरोप व टीका आम्हावर केली, पण विधानसभेच्या निवडणुकीत आम्ही 40 ते 60 झालो, पण शिवसेना उभाठा रसातळाला गेली, त्यामुळे जेवढी शिवराळ भाषा संजय राऊत करणार आहेत, तेवढे उद्धव ठाकरे सेनेचे, नुकसान करणार आहेत, असे देखील मंत्री शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केल्या ते सांगलीच्या विटा येथे बोलत होते.0
0
Report
Advertisement
स्कूल पोषण आहार के विरोध में महिला ने आत्मदहन का प्रयास
Nashik, Maharashtra:- शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या महिलेने केला आत्मदहनचा प्रयत्न.. - विष प्राशन करून केला शिक्षण विभागाचा निषेध... - संगिता सोनवणे असे विष प्राशन केलेल्या महिलेचे नाव - कोणतेही कारण नसतांना कामावरून महिलांना कमी केल्याच्या निषेधार्थ केले विष प्राशन - महिलेची प्रकृती खालावल्याने केले मालेगाव सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल.. - नांदगांव नगर पालिकेच्या मालकीच्या असलेल्या शाळेत शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या महिलांना कोणत्याही प्रकारचे कारण नसतांना चूक नसताना कामावरून कमी केल्याच्या निषेधार्थ नांदगांव येथील शिवकण्या सौ संगिता सोनवणे यांनी आज आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता आज शिवस्फूर्ती मैदानावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आज सर्व महिला जमा झाल्या मात्र संबंधित विभागाच्या अधिकारी वर्गाने त्यांना केवळ उडवाउडवीची उत्तरे दिली याशिवाय महिलांना आमच्या हातात काही नाही आम्ही आता चौकशी समिती नेमु मग निर्णय घेऊ असे उत्तर दिले मात्र संतापलेल्या संगिता सोनवणे यांनी विष प्राशन केले यावेळी रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने महिला कर्मचारी व पोलिसांनी त्यांना तात्काळ पोलिस गाडीत टाकून शासकीय रुग्णालयात दाखल केले मात्र त्यांची प्रकृती खालवल्याने त्याना तात्काळ मालेगाव येथे हलविण्यात आले पोलिस आणि प्राशकीय यंत्रणा केवळ मजाक घेण्याचे काम करत असल्याचा आरोप महिलांनी केला.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुनेत्रा पवार यांच्यासह सर्व सबंधित विभागाला पत्र देऊनही या महिलांचा कोणीही विचार केला नाही याचा देखील महिलांनी निषेध केला. - बाईट: 2 महिला0
0
Report
मिसिंग लिंक ब्रिज पर तीन गाड़ियों का हादसा, जान-माल की सुरक्षा
Khopoli, Maharashtra:मिसिंग लिंकच्या व्हॅली ब्रिजवर तीन वाहनांचा अपघात झाला. भरधाव वेगात असणाऱ्या वाहनांची एकमेकांना धडक झाली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मिसिंग लिंकच्या पुणे लेनवरील केबल-स्टेड ब्रिजवरील तीन वाहनांचा अपघात समोर आला. या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी नाही तरी वाहनांचे मात्र मोठे नुकसान झाले. फॉर्च्युनर कारचे चालकांनी अचानक ब्रेक दाबून तिसऱ्या लेनमध्ये गाडी थांबवली. यामुळे मागून येणाऱ्या व्हेर्ना कारने फॉर्च्युनरला धडक दिली. व्हेर्नाच्या मागे असलेल्या दुसऱ्या कारनेही पुढच्या वाहनाला धडक दिली, ज्यामुळे तीन वाहनांचा चेन-लिंक परिसरात अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस व एम.एस.आर.डी.सी. कर्मचाऱ्यांसह तात्काळ घटनास्थळी पोहोचले. या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही, परंतु तीन वाहनांचे मोठे नुकसान झाले. द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंकच्या पुणे लेनवर सुमारे अर्धा तास वाहतूक कोंडी झाली होती. नंतर क्रेनच्या मदतीने अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या कडेला हलवण्यात आली आणि वाहतूक पुन्हा सुरू झाली.0
0
Report
फ्लॅश: सांसद संजय दिना पाटील के आवास पर तीन पूर्व उपायुक्त दाखिल, सुरक्षा चेकिंग
Mumbai, Maharashtra:फ्लॅश : खासदार संजय दिना पाटील यांच्या घरी पूर्व तीन चे उपायुक्त अभयसिंग देशमुख दाखल, सुरक्षेची केली पाहणी, संजय पाटील यांचे घर आणि कार्यालय चा परिसराची उपायुक्तांकडून पाहणी दक्षतेचे उपाय म्हणून उपायुक्त स्वतः संजय पाटलांचा घरी दाखल0
0
Report
Advertisement
वाशिम केनवड पेट्रोल पंप चोर CCTV में कैद: 200-300 लीटर पेट्रोल गिरे
Washim, Maharashtra:वाशिम: अँकर:वWashिमच्या केनवड मध्ये साईजी पेट्रोल पंपावर एका पठ्ठ्यान चक्क रात्रीच्या सुमारास पेट्रोल पंपावर कर्मचारी झोपलेले असताना स्वतःच्या हाताने पेट्रोल पंपाची मशीन चालू करून पेट्रोल चोरून नेल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.यावेळी पंपावर नोझल बंद न करता आल्यामुळे 200 ते 300 लिटर पेट्रोल खाली सांडले आहे. संबंधित पेट्रोल चोरट्याची शिरपूर पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलिसांकडून शोध सुरू आहे.0
0
Report
नवी मुंबई नगरपालिका पानी बचत के लिए कठोर उपाय करेगा; 175 लीटर पानी प्रति व्यक्ति मिलेगा
Navi Mumbai, Maharashtra:story Slug -: नवी मुंबई मनपातर्फे पाणी बचतीसाठी विविध सक्त उपाययोजना. ftp slug - nm water cut shots- नवी मुंबई यंदा पाऊस लांबणीवर गेल्याने नवी मुंबई मनपातर्फे पाणी बचतसाठी विविध सक्त उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. कार वॉशिंग सेंटर, तरणतलाव, बांधकाम, पॅकेज वॉटर बॉटलिंग प्लांट यांना पिण्याचे पाणी देणे पूर्णतः बंद करण्यात आलेय. व्यवसायिक आणि वाणिज्य आस्थापनांची 20% पाणी कपात तर आजपासून 220 ऐवजी प्रतिमाणसी 175 लिटर पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. यासोबतच 100 विहिरी साफ करुन कार्यान्वित करण्यात येणार आहेत. यासोबतच उद्याने, मोकळ्या जागा, ट्रीबेल्ट, रस्ता दुभाजक यांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा बंद करुन त्याठिकाणी टँकरद्वारे प्रक्रियायुक्त सांडपाण्याचा पुरवठा करण्यात येणार आहे. मनपा आयुक्तांनी नवी मुंबईकरांना पाणी बचतीचे आवाहन केले असून नियम मोडणाऱ्यांना प्रथम दंड आणि वारंवार सापडल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला आहे. बाईट -: कैलास शिंदे (नवी मुंबई मनपा आयुक्त)0
0
Report
शिर्डी सीट पर ठाकरे गुट के शिवसैनिकों की चेतावनी, वाकचौरे के नाम पर बवाल
Shirdi, Maharashtra:शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खा.भाऊसाहेब वाकचौरे शिंदे गटाच्या संपर्कात , ऑपरेशन टायगरमध्ये वाकचौरे यांचं नाव... शिर्डी लोकसभा मतदारसंघातील ठाकरे गटाचे शिवसैनिक संतप्त... गद्दार भाऊसाहेब वाकचौरे यांना शिर्डी मतदारसंघात फिरू देणार नाही... ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखासह शिवसैनिकांचा इशारा... मतदारसंघात आल्यास खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांची धिंड काढू...- शिवसैनिकांचा संतप्त पावित्रा... भाऊसाहेब वाकचौरे यांनी वेळोवेळी साईबाबांच्या शपथी खोट्या घेतल्या.. शिवसैनिकांच्या झी २४ तासशी बोलतांना प्रतिक्रिया... आम्ही या गद्दार भाऊसाहेब वाकचौरे ला धडा शिकवल्याशिवाय शांत बसणार नाही... शिवसैनिकांचे दोन रंग असतात आम्ही खांदयाला खांदा लावून जनतेची सेवा करतो , गद्दारी केल्यास जागाही दाखवतो... संतप्त झालेल्या शिवसैनिकांशी बातचीत केलिए आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी... चौपाल - कुणाल जमदाडे with शिवसैनिक0
0
Report
Advertisement
शिर्डी लोकसभा सीट पर ठाकरे गुट के शिवसैनिकों की चेतावनी, वाकचौरे पर गुस्सा
Shirdi, Maharashtra:शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खा.भाऊसाहेब वाकचौरे शिंदे गटाच्या संपर्कात, ऑपरेशन टायगरमध्ये वाकचौरे यांचं नाव. शिर्डी लोकसभा मतदारसंघातील ठाकरे गटाचे शिवसैनिक संतप्त. गैद्दार भाऊसाहेब वाकचौरे यांना शिर्डी मतदारसंघात फिरू देणार नाही. ठाकरें गटाच्या जिल्हा प्रमुखासह शिवसैनिकांचा इशारा. मतदारसंघात आल्यास खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांची धिंड काढू - शिवसैनिकांचा संतप्त पावित्रा. भाऊसाहेब वाकचौरे यांनी वेळोवेळी साईबाबांच्या शपथी खोट्या घेतल्या. शिवसैनिकांच्या झी २४ तासशी बोलतांना प्रतिक्रिया. आम्ही या गद्दार भाऊसाहेब वाकचौरे ला धडा शिकवल्याशिवाय शांत बसणार नाही. शिवसैनिकांचे दोन रंग असतात; आम्ही खांद्याला खांदा लावून जनतेची सेवा करतो, गद्दारी केल्यास जागाही दाखवतो. संतप्त झालेल्या शिवसैनिकांशी बातचीत के लिए आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी... चौपाल - कुणाल जमदाडे with शिवसैनिक0
0
Report
श्योरूर के MLA कटके ने शिवसेना की आंतरिक कलह पर नाराजी जताई
Shirur, Maharashtra:शिरूर/पुणे 121 माऊली आबा कटके - आमदार राष्ट्रवादी काँग्रेस शिरूर ( माजी जिल्हाध्यक्ष शिवसेना उबाठा टू शिवसेना ) - उद्धव ठाकरे और आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाचे कौतुक करतानाच पक्षाच्या मधल्या फळीवर त्यांनी टीका केली आहे - माऊली आबा कटके यांनी पक्षातील अंतर्गत व्यवस्थेवर नाराजी व्यक्त केली. शिवसेनेतून सहा खासदार वेगळे होणे हा पक्षाचा अंतर्गत विषय असल्याचे त्यांनी सांगितले. - उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे चांगले काम करत आहे मात्र त्याच्या खालचा वर्ग आहे तो चुकीची माहिती त्यांच्या पर्यंत देत आहे . - ग्राउंड ची खरी परस्थिती त्याच्या पर्यंत गेली पाहिजे - जी खरी वस्तुस्थिती त्यांच्या पर्यंत पोहचवत नाही - चुकीचा फिडप पक्षश्रेष्ठी पर्यंत जात आहे त्यामुळे याचा शिवसैनिकांना त्रास सहन करावा लागतो - सत्तेच्या विरोधात किती वर्ष संघर्ष करणारआणि समाजाला किती दिवस तोंड देणार - विकासकांना अडचणी निर्माण होत आहे - शिवसैनिक असताना कुठेतरी पाठीवरती थाप सुद्धा मिळाली पाहिजे - जो काम करतो तो बाजूला राहतो मात्र जो कानाला लागतो त्याची काम होतात0
0
Report
मंद्रूप में दुर्गंधयुक्त पानी सप्लाय: प्रशासन की लापरवाही से नागरिक नाराज़
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूपमध्ये दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा, ग्रामपंचायतीच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात - दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप मध्ये दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा - अत्यंत गढूळ पाणी येत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात - जलवाहिनी फुटल्याने अनेक दिवस पाणीपुरवठा होता बंद - मात्र आता पाणीपुरवठा सुरु झाला असला तरी प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे प्रचंड दुर्गंधीयुक्त पाणी येत असल्याने ग्रामस्थांची तीव्र नाराजी - लवकरात लवकर शुद्ध व मुबलक पाणीपुरवठा करण्याची मंद्रूप ग्रामस्थांची मागणी0
0
Report
Advertisement
रत्नागिरी में भाजपा में बड़ा प्रवेश: सहदेव बेटकर समेत कई नेता शामिल
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण महाराष्ट्राच्या राजकारणात रोज घडामोडी घडत असतात मोदींजींचा प्रभाव मोठा आहे अनेक पक्षातील लोकप्रतिनिधी एनडीएच्या घटक पक्षांसोबत जोडले जाताहेत शिवसेनेचे काही खासदार शिंदेकडे जाताहेत, हे मी देखील ऐकलं एनडीएमध्ये सामील होणाऱ्या सर्व नेत्यांचं भाजपकडून स्वागत करतो बाळ माने जो विषय संपला आहे, त्याची चर्चा करणं योग्य नाही भाजपच्या वरिष्ठ पातळीवर होणाऱ्या निर्णयांवर बोलण्याचा अधिकार मला नाही बाळ माने यांच्या भाजप प्रवेशाची वाट खडतर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे बाळ माने यांच्या पक्षप्रवेशाबाबत स्पष्ट संकेत २०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीत आपल्याला थोडं अपयश आल्यानंतर अनेकांना असं वाटायला लागलं की आता महाविकास आघाडीला चांगले दिवस येतील, असं अपल्यातील काही जणांना वाटायला लागलं आणि ते तिकडे गेले आपली विचारधारा सोडून गेले त्यामुळे मी जोपर्यंत प्रदेशअध्यक्ष आहे, तोपर्यंत त्यांना भाजपात प्रवेश नाही रवींद्र चव्हाण यांनी बाळ माने यांचं नाव न घेता केलं स्पष्ट ठाकरेना कोकणात धक्का.. दिल्लीत घडामोडी... ठाकरेना कोकणातही धक्का एकीकडे दिल्लीत काही खासदार वेगळा गट करण्याच्या तयारीत दुसऱीकडे कोकणातही ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का शिवसेनेचे माजी रत्नागिरी जिल्हा संपर्क प्रमुख आणि कुणबी समाजाचा मोठा चेहरा मानले जाणारे सहदेव बेटकर यांचा भाजपमध्ये प्रवेश रत्नागिरीमध्ये भाजपच्या मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष, आमदार रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत केला भाजपमध्ये प्रवेश बेटकर यांच्यासह इतर पक्षातीलही पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश सहदेव बेटकर यांच्या भाजप प्रवेश हा उद्धव ठाकरे गटासाठी मोठा धक्का बेटकर यांनी 2019 मध्ये गुहागर विधानसभा मतदारसंघामधून राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढवली होती निवडणूक पण शिवसेनेच्या भास्कर जाधव यांच्याकडून पराभव त्यानंतर बेटकर काँग्रेस, शिवसेना शिंदे गट, पुन्हा उबाठा असा राजकिय प्रवास करून भाजपात दाखल रविंद्र चव्हाण प्रदेशाध्यक्ष भाजप0
0
Report
भाजपा ने नगरसेवकों के प्रवास की यात्रा तय की; बनकर का गाना वायरल
Satara, Maharashtra:विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने नगरसेवक आणि पंचायत समिती सदस्यांना सहलीवर पाठवले आहे. या सहलीतील पहिला व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये सातारा नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष दत्तात्रय बनकर गाणे म्हणताना दिसत आहेत. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या या सहलीची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असतानाच बनकर यांच्या गायनाचा हा व्हिडिओही सोशल मीडियावर लक्ष वेधून घेत आहे.0
0
Report
कोल्हापुर के विधायक राजेश क्षीरसागर बोले—टाइगर ऑपरेशन से NDA को नुकसान, महाविकास आघाडी नाराज
Kolhapur, Maharashtra:राज्यात सुरू असलेल्या ऑपरेशन टायगरवर कोल्हापूर शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांनी भाष्य केलंय. लोकसभा निवडणुकीमध्ये गैरसमज पत्रवल्याने एनडीएला काही प्रमाणात कमी यश मिळालं होतं. खोटं नेरेटिव्ह पसरल्याने निवडून आलेले महाविकास आघाडी मधील खासदार देखील नाराज होते. खोट्या पद्धतीने निवडणूक लढवल्याने महाविकास आघाडीला हे भगदाड पडत असल्याची टीका आमदार राजेश शिरसागर यांनी केली आहे. ते कोल्हापुरात माध्यमांशी बोलत होते.0
0
Report
Advertisement
