445001
यवतमाळ : राळेगाव मतदारसंघात भाजपचे माजी मंत्री अशोक उईके यांनी भरला उमेदवारी अर्ज
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या राळेगाव मतदारसंघातुन भाजपचे आमदार माजी मंत्री अशोक उईके यांनी नामांकन अर्ज दाखल केला. कळंब येथील चिंतामणी चे दर्शन घेतल्यानंतर राळेगाव मध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उइकेंनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी आदिवासी लोकनृत्य लक्षवेधी ठरले. मध्यप्रदेशचे मंत्री व निवडणूक प्रभारी प्रल्हाद सिंह पटेल, माजी खासदार रामदास तडस हे यावेळी उपस्थित होते. मी दहा वर्ष लोकांची सेवा केली. लोकांचा माझ्यावरती विश्वास आहे त्यामुळे मी यावेळी हॅट्रिक मारणार यात शंका नसल्याचे अशोक उईके म्हणाले.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
पंढरपुर के नगरसेवक ने तीन लोगों पर कोयता से हमला किया; नगरसेवक समेत 20 लोगों के खिलाफ मामला दर्ज
Pandharpur, Maharashtra:पंढरपुरात नगरसेवकाने तिघांवर केले कोयत्याने वार, नगरसेवकासह 20 जणांवर गुन्हা दाखल झाला आहे पंढरपूर शहरातील नगरसेवक लोकेश यादव यांनी आमच्याकडे भिशी का लावत नाही या रागातून तीन जणांवर कोयत्याने वार केले आहे यामध्ये सदर तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत याप्रकरणी नगरसेवक लोकेश यादव वडील माजी नगरसेवक नागेश यादव यांच्या 20 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे यादव हे भालके गटाच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नगरसेवक आहे0
0
Report
सोलापूर BJP प्रचार अभियान से मंत्री गोरे का फोटो हटाने पर आंतरिक विवाद उभरा
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग : भाजपा स्थापना दिनानिमित्त देण्यात आलेल्या जाहिरातीतून पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा फोटो गायब - भाजप स्थापना दिनानिमित्त दिलेल्या जाहिरातीत पालकमंत्री जयकुमार गोरेंचा फोटो वगळला - आमदार विजयकुमार देशमुखांनी दिलेल्या जाहिरातीतून पालकमंत्री गोरेंचा फोटो वगळला - पालकमंत्री गोरे आणि भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांच्यातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर - विशेष म्हणजे या जाहिरातीत सोलापूरच्या शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांचा फोटो वगळला - भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार सुभाष देशमुख दोघेही ध्वजारोहणाला अनुपस्थित0
0
Report
उमेश खताते शिंदे गट में प्रवेश करेंगे; ठाकरे गट को बड़ा झटका
Ratnagiri, Maharashtra:ब्रेकिंग चिपळूणात 'उबाठा'ला खिंडार; युवासेनेचे आक्रमक नेते उमेश खताते उद्या शिंदे गटात!.. उमेश खताते यांचा 'धनुष्यबाण' हाती घेण्याचा निर्णय;खेर्डी परिसरात राजकीय खळबळ.. उद्धव ठाकरेंची साथ सोडत उमेश खताते यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश!.. रत्नागिरीतल्या चिपळूणमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून,युवासेनेचे माजी तालुकाप्रमुख आणि सक्रिय नेते उमेश खताते हे उद्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत जाहीर प्रवेश करणार आहेत.. उमेश खताते हे केवळ राजकारणातच नव्हे,तर समाजकारणातही अत्यंत सक्रिय आहेत.त्यांनी आजवर अनेक स्थानिक प्रश्न आक्रमकपणे मांडून सामान्य नागरिकांना न्याय मिळवून दिला आहे.. विशेषतः खेर्डी परिसरातील पक्ष संघटना मजबूत करण्यात त्यांचा मोठा वाटा मानला जातो. उद्या मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे.. खताते यांच्या या निर्णयामुळे रत्नागिरीच्या स्थानिक राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे..0
0
Report
Advertisement
महाड में निजी शिक्षक के खिलाफ गुरु-शिष्य संबंध पर बड़ा मामला दर्ज
Chendhare, Maharashtra:गुरु-शिष्य के रिश्ते को कलंकित करने वाली घटना महाड में सामने आई है। एक निजी क्लास चालकाविरोधात गुन्हा दाखल हुआ है। सुनील गांधी यह शिक्षक का नाम है। पीड़ित बच्चा उसके पास निजी शिकवणी के लिए गया था, तब शिक्षक ने उसे अपने कमरे में ले जाकर उसके साथ अश्लील हरकत की। मुला तक्रारी पर महाड पुलिस ने पॉक्सो कानून के तहत मामला दर्ज किया है।0
0
Report
चाकण औद्योगिक वसाहत में गैस टंचाई से मजदूरों की मुश्किलें बढ़ीं
Chakan, Maharashtra:पंचतारांकित औद्योगिक वसाहत असलेल्या पुण्याच्या चाकण औद्योगिक वसाहतीतील कामगारांना सध्या गॅस टंचाई मुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतय पाच किलोचा गॅसच उपलब्ध होत नसल्याने अनेक कामगारांनी परतीची वाट धरलीय तर काही कामगारांनी चुली पेटवल्यात, ज्या कामगारांना चुली पेटवायला जागाच उपलब्ध नाही अशा कामगारांनी गावी माघारी जाण्याचा मार्ग स्वीकारलाय त्यामुळे चाकण औद्योगिक वसाहतीत यापुढच्या काळात कामगार टंचाई ची परिस्थिती निर्माण होण्याचा धोका उध्बवलाय.0
0
Report
शिरूर-आंबेगांव में तूफान से ऊस की फसल को भारी नुकसान, किसानों में चिंता
Manchar, Maharashtra:उत्तर पुणे जिल्ह्याच्या शिरूर आंबेगाव खेड जुन्नर तालुक्याला वादळी वाऱ्या सहित गारपिटीच्या पावसाने ऊस शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय, वादळाने ऊस ऊपतून पडला असून जमीनदोस्त झालाय तर गारपिटीने ऊसाची पाने साळली गेलीय मात्र दुसरीकडे ऊसाच्या शेतीचे पंचनामेच होत नसल्याने शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्यात याचाच नुकसान ग्रस्त शेतातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी..0
0
Report
Advertisement
लोते औद्योगिक वसाहती में लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनी के विरोध में मोर्चा; मनसे समेत नागरिक शामिल
Ratnagiri, Maharashtra:लोटे औद्योगिक वसाहती में लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनी को विरोध के चलते आज मोर्चा बरपाया गया है। कोकण नागरी संघर्ष समिती लोटे, पंचक्रोशी पर्यावरण संरक्षण समिती व परिसरातील स्थानिक नागरिकांच्या संयुक्त विद्यमानाने हा मोर्चा काढण्यात येणार आहे। यात मनसेसुद्धा सहभागी होणार असल्याने हा मोर्चा अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे। कंपनीपासून पाचशे मीटर अंतरावर मोर्चाला पोलीस प्रशासनाकडून परवानगी देण्यात आली आहे। घातक रसायनांच्या उत्पादनावर तत्काळ बंदी, कंपनीकडून बाहेर जाणाऱ्या सांडपाण्याची स्वतंत्र व पारदर्शक तपासणी करावी, परिसरातील हवा, पाणी व जमिनीच्या प्रदूषणाचा अहवाल जाहीर करावा, पर्यावरणाला व मानवी आरोग्याला धोका निर्माण करणारे प्रकल्प तातडीने बंद करावे अशा विविध मागण्या आंदोलकांनी केल्या आहेत। या मोर्चात महिला युवक व शेतकरी यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ विविध संस्था सहभागी होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे।0
0
Report
नितेश राणे के विवादित वक्तव्य पर आळंदी में हिंदू सम्मेलन में बवाल
Pimpri-Chinchwad, Maharashtra:महाराजांना मानणारे मावळे आपण आहोत .. छत्रपती शिवाजी महाराज सेक्युलर राजे नव्हते नितेश राणे यांचे वादग्रस्त वक्तव्य... आळंदी मध्ये हिंदू संमेलनामध्ये वक्तव्य...!0
0
Report
लातूर में पशु बचाव: 21 पशुओं को मुक्त कराया गया, 7 लोगों के खिलाफ मामला दर्ज
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज... कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २१ जनावरांची केली सुटका... कासार शिरसी पोलिसांकडून सात जणांवर गुन्हा दाखल. निलंगा तालुक्यातील कासार शिरसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत जनावराची वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करत २१ जनावरांची सुटका करण्यात आली. या प्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून २१ जनावर आणि चार वाहनासह १५ लाख ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पहाटेच्या 5 वाजण्याच्या सुमारास तांबाळा पाटी ते ममदापूर मार्गे कर्नाटक राज्यातील बसवकल्याण येथे चार वाहनांमध्ये जनावरांना नेण्यात येत होते. दरम्यान वाहन अडवून चौकशी केली असताना वाहनातील जनावरे हे कत्तलीसाठी घेऊन जात असल्याचे गोरक्षकांच्या निदर्शनास आले. गोरक्षकांनी तात्काळ कासार सिरसी पोलिसांना कळले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहनाची तपासणी करुन चार वाहनातून 7 बैल, 3 गाई, 4 वासरे, 1 म्हैस, म्हशीचे 6 कालवड असा जनावरांना ताब्यात घेतले. या प्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे....0
0
Report
Advertisement
मेळघाट में पेयजल योजना घोटाला: 100 करोड़ के आरोप, स्पेशल जांच की मांग
Amravati, Maharashtra:अमरावती व मेळघाटात ग्रामीण पानी पुरवठा विभाग पेयजल जलजीवन मिशन में 100 करोड़ के भ्रष्टाचार के आरोप लगे हैं। युवक कांग्रेस के जिल्हाध्यक्ष राहुल येवले ने केंद्रीय समिती के माध्यम से स्पेशल चौकशी की मांग की है। हर घर नल में जल की संकल्पना फेल होना बताई गई और मेळघाट व गरजधारी में पाइपलाइन वितरण व्यवस्था के नाम पर करोड़ों रुपए की बिलिंग की बातें उठाईं गईं। प्रधानमंत्री की जलLife Mission के अनुसार पाइपलाइन का सही वितरण दिखाकर लागू करने की बात कही गई है, पर वास्तविक स्थिति में वही पाइपलाइन वास्तविक जमीन पर नहीं मिली।0
0
Report
पाटन महोत्सव में शंभूराज देसाई के प्रयासों से उत्साह का माहौल
Satara, Maharashtra:सातारा - साताऱ्यातील पाटण येथे पर्यटन विभाग, महाराष्ट्र शासन आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या कोयना दौलत डोंगरी महोत्सवात चौथा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. नागर नागरिकांना सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी आणि भव्य पारंपारिक शोभायात्रेचा जल्लोष अनुभवायला मिळाला.लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखाना ते शताब्दी स्मारकापर्यंत काढण्यात आलेल्या कार्निवल परेडने सर्वांचे लक्ष वेधून घेतले…या शोभायात्रेत वारकरी दिंडी, कोळी, धनगर, गोंधळी पथक, हलगी-ढोल ताशे तसेच वेस्टर्न परेड हे प्रमुख आकर्षण ठरत होते.मोठ्या संख्येने पर्यटक आणि पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांनी या महोत्सवाला उपस्थिती लावली असून, पाटणमध्ये सध्या उत्सवाचं रंगतदार वातावरण पाहायला मिळत आहे…मंत्री शंभूराज देसाई यांच्या पुढाकारातून या पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.0
0
Report
वाशीम में अवकाली बारिश से आम बागों को भारी नुकसान, उत्पादन गिरने की आशंका
Washim, Maharashtra:वाशीम जिल्ह्यात अवקाळी पाऊस आणि गारपिटीमुळे आंबा बागाच मोठे नुकसान झाले आहे. मार्च-एप्रिलमध्ये झालेल्या पावसामुळे झाडांवरील आंबे मोठ्या प्रमाणात गळून पडल्याने उत्पादन घटण्याची शक्यता आहे. अक्षयतृतीयेपासून सुरू होणाऱ्या आमरस हंगामाच्या पार्श्वभूमीवर ही परिस्थिती चिंताजनक मानली जात आहे. गावरान आंब्याला नेहमीच जास्त मागणी असते, मात्र यंदा कमी उत्पादनामुळे त्याचे दर वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहेत.0
0
Report
Advertisement
यवतमाल के पुसद में निर्वस्त्र कर मारहाण कर हत्या, चार आरोपी गिरफ्तार
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ च्या पुसद येथे एका व्यक्तीची निर्वस्त्र करून व त्याचे हातपाय बांधून बेदम मारहाण करीत हत्या करण्यात आली आहे. सखाराम हुलकाने असे अमानुषपणे हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. सखाराम हुलकाने यांना आरोपींनी घरासमोरील रस्त्यावर हातपाय बांधून नग्न अवस्थेत बेदम मारहाण केली. लोखंडी पाईप, लाथा-बुक्क्यांनी करण्यात आलेल्या या मारहाणीत सखाराम गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच त्यांचे चुलत भाऊ शिंवानंद घटनास्थळी पोहोचले. त्यांनी इतरांच्या मदतीने सखाराम यांना घरी आणले. त्यानंतर प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले, प्रकृती गंभीर असल्याने क्वाल रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी तक्रारीवरून पुसद पोलिसांनी आरोपी विठ्ठल भाकरे, रोहन भाकरे, प्रशांतकुमार भाकरे, आणि योगेश भाकरे यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. खून करण्यामागे नेमके कारण काय हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.0
0
Report
रत्नागिरी में 100 जिजाऊ बसों का आगमन, कोकण के यात्रियों के लिए सुरक्षा-समृद्ध यात्रा
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. रत्नागिरीला मिळणार 100 जिजाऊ बसेस.. जिल्ह्यासह राज्यभरातील प्रवाश्यासाठी एसटी महामंडळाने अत्याधुनिक राजमाता जिजाऊ बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून रत्नागिरी विभागाला 100 बसेस मिळणार आहेत.. या बसेस टप्प्याटप्प्याने जिल्ह्यातील नऊ आगारांमध्ये दाखल होणार आहेत.. या बसेस मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे,3 बाय 2 आसन क्षमता यांसारख्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असणार आहेत.. त्यामुळे कोकणातील प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि आरामदायी होणार आहे..0
0
Report
RTE के तहत निजी स्कूलों में 25% आरक्षित सीटों की आज घोषणा
Washim, Maharashtra:शिक्षण हक्क कायदा (आरटीई) अंतर्गत खासगी शाळांमधील २५ टक्के राखीव जागांसाठी आज सोडत काढण्यात येणार आहे. या सोडतीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी तसेच प्रतीक्षा यादी जाहीर होणार असून, त्यानंतर प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.दरम्यान, विद्यार्थ्यांच्या घरापासून १ किलोमीटर अंतराची अट उच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर शिक्षण विभागाने पालकांना अर्ज पुन्हा भरण्याची संधी दिली होती. त्यामुळे यंदा अर्जांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे.जिल्ह्यातील ९५ शाळांमध्ये एकूण १,००७ जागा उपलब्ध असून, ३१ मार्चपर्यंत २,३८३ अर्ज दाखल झाले आहेत.त्यामुळे आजच्या सोडतीकडे अनेक पालकांचे लक्ष लागले आहे.0
0
Report
Advertisement
