icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow25 Oct 2024, 07:21 am

यवतमाळ : राळेगाव मतदारसंघात भाजपचे माजी मंत्री अशोक उईके यांनी भरला उमेदवारी अर्ज

Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या राळेगाव मतदारसंघातुन भाजपचे आमदार माजी मंत्री अशोक उईके यांनी नामांकन अर्ज दाखल केला. कळंब येथील चिंतामणी चे दर्शन घेतल्यानंतर राळेगाव मध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उइकेंनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी आदिवासी लोकनृत्य लक्षवेधी ठरले. मध्यप्रदेशचे मंत्री व निवडणूक प्रभारी प्रल्हाद सिंह पटेल, माजी खासदार रामदास तडस हे यावेळी उपस्थित होते. मी दहा वर्ष लोकांची सेवा केली. लोकांचा माझ्यावरती विश्वास आहे त्यामुळे मी यावेळी हॅट्रिक मारणार यात शंका नसल्याचे अशोक उईके म्हणाले.
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

वाशीम में ईंधन कीमतों में उछाल: डीजल-पेट्रोल की कमी से किसान-वाहन चालक चिंतित

Washim, Maharashtra:वाशीम: वाशीम जिल्ह्यात डिझेल आणि पेट्रोलचा तुटवडा जाणवून येत आहे. आजही काही पेट्रोल पंपांवर “नो डिझेल, नो पेट्रोल” असे फलक लावण्यात आले आहेत, ज्यामुळे शेतकरी आणि वाहनधारक मोठ्या रांगा लावून उभे आहेत. आजही डिझेलच्या किंमती 94 पैशांनी तर पेट्रोलच्या किंमती 90 पैशांनी दर वाढवण्यात आले आहेत. एकीकडे इंधन दरवाढ तर दुसरीकडे डिझेल-पेट्रोलचा तुटवडा, अशा दुहेरी संकटामुळे वाहनधारक चिंता व्यक्त करत आहेत. सध्या शेतकऱ्यांचे खारीप पेरणीपूर्ण माशागतीचे काम सुरु असल्याने इंधनाची उपलब्धता अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आणि इंधन वापरणाऱ्यांनी त्वरित साठा पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे. साठेबाजी रोखण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी आज आदेश जारी करत, वाहनाची पडताळणी करूनच इंधन पुरवठा करण्याचे निर्देश दिले आहेत. इंधन तुटवड्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गणेश मोहळे यांनी पेट्रोल,डिझेल दर GFX: पेट्रोल 90 पैशांनी महागले तर डिझेल 94 पैशांनी महागले सद्यस्थितीत दर:( तिसऱ्यांदा दर वाढ) पेट्रोल प्रतिलिटर *109.85* डिझेल प्रतिलिटर *96.43* आधीचे दर:( दुसऱ्यांदा दर वाढ) पेट्रोल:108.95 डिझेल:95.49 अगोदरचे दर:(पहिल्यांदा वाढ) पेट्रोल 108.04 डिझेल:94.55
0
0
Report

जालना में ओबीसी नेता लक्ष्मण हाके पर मंडल आयोग और आरक्षण की राजनीति

Jalna, Maharashtra:जालना :ओबीसी नेते लक्ष्मण हाके बाईट जरांग्या खुळखुळ्या तुला अक्कल नावाचा प्रकार नाही : हाके प्रसाद लाड यांनी राजकारणाचा पुढाऱ्यांचा फायदा घेऊन अंबानीच्या पुढे जावं... प्रसाद लाड यांना आरक्षण, जरांगे ची मागणी, ओबीसींचे नुकसान यातली काडीची अक्कल आहे का?? नऊ जेजेसच्या खंडपीठा समोर तावून सलाखून मंडल आयोग लागू झाला आहे सुप्रीम कोर्टाच्या निर्देशाने झाला आहे. देशभरातल्या प्रत्येक राज्यात इम्प्लिमेंट झालाय. बेअक्कल माणसे एकत्र झाल्यावर असेच आरोप करणार..... मुख्यमंत्र्यांची आयमाय काढणाऱ्याकडून काय अपेक्षा करायचा.. आम्हाला महाराष्ट्रातील ओबीसी, भटका विमुक्त एकत्र करायचा आहे.. राजकारणाच्या जोरावर ओबीसीच्या अन्नात माती कालवण्यात यासारखे माणसं जात आहेत त्यांना आणि त्यांच्या पक्षाला आम्हाला धडा शिकवायचा आहे.. बाईट - प्रा .लक्ष्मण हाके ओबीसी आंदोलक
0
0
Report

वर्धा में 47.1°C तापमान, रेड हीट स्ट्रोक ने नागरिकों को किया परेशान

Wardha, Maharashtra:वर्धा ब्रेकिंग वर्धा में 47.1 डिग्री सेल्सियस तापमान तीन दिन का रेड हीट स्ट्रोक जारी वर्धा में भीषण गर्मी ने लोगों का जीना मुश्किल कर दिया है। जिले में तापमान लगातार नए रिकॉर्ड बना रहा है। कल वर्धा का अधिकतम तापमान 47.1 डिग्री सेल्सियस दर्ज किया गया, जिससे जनजीवन पूरी तरह प्रभावित हो गया है। दोपहर के समय सड़कों पर सन्नाटा देखने को मिल रहा है, वहीं ठंडे पेय पदार्थों की दुकानों पर लोगों की भारी भीड़ उमड़ रही है। नागरिकों का कहना है कि वर्धा में इससे पहले इतनी भीषण गर्मी कभी महसूस नहीं हुई। बढ़ते तापमान को देखते हुए मौसम विभाग ने भी हीट स्ट्रोक को लेकर सतर्क रहने की अपील की है। इस भीषण गर्मी का जायजा लिया हमारे प्रतिनिधि मिलिंद आंडे ने...
0
0
Report
Advertisement

येवला क्षेत्र की दो एकड़ केला बगान आंधी-बारिश से ध्वस्त, किसान लाखों के नुकसान में

Yeola, Maharashtra:येवला क्षेत्रातील बोकटे शिवारात झालेल्या वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने बापूसाहेब सिताराम दाभाडे या शेतकऱ्याची दोन एकर केळीबाग अक्षरशः उध्वस्त झाली असून या नैसर्गिक आपत्तीमुळे संबंधित शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. येवला परिसराची ओळख कांद्याचे आगार म्हणून आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून कांद्याला अपेक्षित बाजारभाव मिळत नसल्याने शेतकऱ्याने मोठी आर्थिक गुंतवणूक करत दोन एकर क्षेत्रात केळी लागवड केली होती. केळी पीक चांगल्या जोमात आले मात्र वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाने काही क्षणांतच संपूर्ण पीक उद्ध्वस्त केले. जोरदार वाऱ्यामुळे केळीची झाडे मुळासकट कोसळली असून अनेक घडांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे.
0
0
Report

फडणवीस के शिर्डी आगमन के साथ वंदे भारत ने किया प्रभावी प्रदर्शन

Shirdi, Maharashtra:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वंदे भारत ट्रेनने शिर्डीत पोहचले... डिफेन्स क्लस्टरच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री शिर्डीत... मुंबईतून वंदे भारतने प्रवास करत मुख्यमंत्री शिर्डीत दाखल... शिर्डी रेल्वे स्थानकावरून हॉटेल सन अँड सँडकडे रवाना... मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात फक्त पाच गाड्या... मुख्यमंत्री बाईट पॉईंटर - जगातल्या विकसित राष्ट्राप्रमाणे वंदे भारत ही ट्रेन आहे... वंदे भारतमध्ये आल्याने अनेक लोकांच्या भेटी झाल्या... प्रवासात फाईल्सच काम देखील करता आलं... आजचा प्रवास अत्यंत लाभदायी वाटला... पंतप्रधान मोदी यांनी दिलेलं आवाहन आपण स्वतः अनुकरन केलं पाहीजे... शेतकऱ्यांना डिझेल उपलब्ध करून देण्याबाबत कालच जिल्हाधिकारी यांना सूचना केल्यात... कोणी साठेबाजी करत असेल तर त्यावरही लक्ष ठेवण्याच्या सूचना... दरवर्षी किती डिझेल लागते याबाबत माहिती आहे, मात्र अचानक 30% जास्त मागणी होत असल्यास काहीतरी गडबड आहे... शेतकऱ्यांना त्रास होणार नाही अशा उपाययोजना... शिर्डी डिफेन्स क्लस्टर - शिर्डी भक्तीचं केंद्र असलेली आता शक्तीचं केंद्र बनतंय... शांतता तेच प्रस्तापित करू शकतात जे शक्तिमान असतात... दुर्बल व्यक्ती कधीच शांतता प्रस्तापित करू शकत नाही...
0
0
Report

KDMC की बड़ी कार्रवाई: मोहेली-बल्यानी क्षेत्र में 400 से अधिक अवैध चॉलें ध्वस्त

Kalyan, Maharashtra:कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाने कल्याणजवळील मोहेली- बल्यानी परिसरात मोठी कारवाई करत अनधिकृत चाळींवर बुलडोझर चालवला. या कारवाईत तब्बल चारशे हून अधिक अनधिकृत चाळी जमीनदोस्त करण्यात आल्याने भूमाफिया आणि चाळमाफियांमध्ये खळबळ उडाली आहे. मोहेली आणि बल्यानी परिसरात गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर चाळी उभारण्याचा प्रकार सुरू होता. नियम धाब्यावर बसवून उभारण्यात आलेल्या या चाळींमुळे संपूर्ण परिसर बकाल होत चालला होता. या पार्श्वभूमीवर अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे यांच्या मार्गदर्शांना खाली KDMC प्रशासनाने कठोर भूमिका घेत महसूल विभाग आणि पोलिसांच्या बंदोबस्तात मोठी कारवाई हाती घेतली. जेसीबीच्या सहाय्याने अनधिकृत बांधकामे पाडण्यात आली. कारवाईदरम्यान परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. KDMC प्रशासनाने स्पष्ट इशारा देत म्हटले आहे की, अनधिकृत बांधकामांविरोधातील मोहीम पुढेही सुरू राहणार असून कोणालाही नियमांचे उल्लंघन करू दिले जाणार नाही मात्र चाली बांधण्याचे काम सुरु असतांना केडीएमसी प्रसाशन झोपले होते का? तेव्हा त्याना दिसलें नाही का? असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे बाईट.. योगेश गोडसे अतिरिक्त आयुक्त
0
0
Report
Advertisement

सांगली के प्रतापसिंह उद्यान में पक्षी संग्रहालय बंद, कहाँ गए पक्षी?

Sangli, Maharashtra:स्लग - कोटयवधी रुपये खर्च करून पक्षी संग्रहालय उभारले, उद्घाटन ही झाली, मात्र चार महिन्यांपासून पक्षी बिना संग्रहालय बंद.. अँकर - सांगली महापालिकेकडून शहरातील ऐतिहासिक प्रतापसिंह उद्यानात पक्षी संग्रहालय उभारण्यात आले आहे. जवळपास दोन कोटी रुपये खर्चून पक्षी संग्रहालय उभारण्यात आले आहे. महापालिकेचे आहेत काल आयुक्त सत्यम गांधी यांच्या हस्ते या पक्षी संग्रहालयाचे उद्घाटन देखील पार पडलं यावेळी या ठिकाणी पक्षी देखील होते. मात्र गेल्या चार महिन्यांपासून पक्षी संग्रहालय बंद आहे, कोणत्याही प्रकारचे पक्षी याठिकाणी नाहीत, त्यामुळे हे पक्षी गेले कुठे ? असा प्रश्न निर्माण झाला आहे, खरंतर सांगलीकरांच्या विरुंगळयासाठी आणि ऐतिहासिक असणाऱ्या प्रतापसिंह उद्यानात पक्षी संग्रहालय उभारण्याच्या निर्णयाचे सांगलीकरांनी स्वागत केलं होतं. मात्र उद्घाटन होऊन पक्षी संग्रहालय सुरू होऊन, पक्षी पाहायला मिळण्या ऐवजी केवळ पिंजऱ्यांचे सांगाडे उभा असल्याचे चित्र पाहायला मिळत असून प्रत्यक्ष पक्षी कधी पाहायला मिळणार, असा प्रश्न निर्माण झालाय, या संग्रहालयाचा आढावा घेतलाय, आमचे प्रतिनिधी सरफराज सनदी यांनी..
0
0
Report

अकोला के शिक्षक मुकुंद पाध्ये ने 1 करोड़ दान देकर राष्ट्रभक्ति को प्रेरित किया

Akola, Maharashtra:देशसेवा हीच सर्वोच्च सेवा मानणाऱ्या अकोल्यातील एका सामान्य शिक्षकाने आपल्या कृतीतून असामान्य आदर्श घालून दिला आहे. शहरातील शिक्षण क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व मुकुंद पाध्ये यांनी भारतीय सेनेच्या सेंट्रल वेल्फेअर फंडासाठी तब्बल एक कोटी रुपयांची देणगी देत समाजासमोर प्रेरणेचा नवा आदर्श निर्माण केला आहे. Vo 1 : अत्यंत संघर्षमय परिस्थितीत शिक्षण पूर्ण करून प्रामाणिकपणा, अथक परिश्रम आणि विद्यार्थ्यांप्रती असलेल्या तळमळीच्या जोरावर प्रा.मुकुंद पाध्ये यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. शिक्षण क्षेत्रात कार्य करत असतानाच त्यांच्या मनात देशभक्तीची भावना कायम जिवंत राहिली आहे.गेल्या ३६ वर्षांपासून ते शिक्षण क्षेत्रात आहे.यापूर्वीही १९९९ मध्ये कारगिल युद्धाच्या काळात त्यांनी क्षणाचाही विचार न करता आपल्या एका बँकेतील संपूर्ण एफडीची रक्कम सैनिक कल्याणासाठी अर्पण केली होती. त्या वेळी एका सामान्य शिक्षकाने केलेल्या या मदतीची राज्यभर चर्चा झाली होती.आता तब्बल २६ वर्षांनंतर पुन्हा एकदा त्यांनीच देशभक्तीच्या भावनेतून त्यांनी शहीद जवानांच्या कुटुंबीयांसाठी एक कोटी रुपयांची देणगी देत “देशसेवा हीच खरी सेवा” असल्याचा संदेश समाजाला दिला आहे. Final Vo: मुकुंद पाध्ये यांच्या या कार्यामुळे अकोल्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, त्यांच्या या योगदानाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
0
0
Report

कोयना डैम में 8 टीएमसी पानी का बाष्पीभवन, 22.81 टीएमसी शिल्लक

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. कोयना धरणातील 8 टीएमसी पाण्याचे बाष्पीभवन.. कडक ऊन वाढत्या तापमानाचा फटका.. धरणात 22.81 टीएमसी पाणी.. अँकर महाराष्ट्राची वरदायिनी मानल्या जाणाऱ्या कोयना धरणात सद्यस्थितीत 22.81 टीएमसी इतकं पाणीसाठा शिल्लक आहे.. यंदाचा कडक उन्हाळा आणि दिवसेंदिवस वाढते तापमान यामुळे एक,दोन नव्हे तर तब्बल 8 टीएमसी पाण्याचे बाष्पीभवन झाले आहे..त्यामुळे यंदा 31 मे पर्यंत पाण्याचे ऐतिहासिक बाष्पीभवन होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून उपयुक्त पाणीसाठा 17.69 टीएमसी इतका असल्याने सिंचन व वीजनिर्मितीसाठी धरणात पुरेसे पाणी उपलब्ध आहे..
0
0
Report
Advertisement

महाराष्ट्र की राजनीति में तेज घमासान: उद्धव-शिंदे-फडणवीस के बीच जारी दावे

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:संजय शिरसाट PC ऑन विधानपरिषद जागा वाटत महायुती स्थानिक स्वराज्य संस्था जे काही निवडणूक होत त्या दोन टप्प्यात बैठक होत आहे. आमच्या नेत्यांच्या बैठका होत आहे, तर फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा वहिनी निर्णय घेऊन पत्रकार परिषद घेतील, बोलणी सुरू आहे, डावळले जाते हे प्रश्न आता उपस्थित होत नाही. बोलणी सुरू आहे, कोण कुणावर दावा करत आहे या फक्त चर्चा आहे. कोणत्या जागा घाययाचे सोडायचे हा निर्णय वरिष्ठ घेतात ऑन उद्धव ठाकरे बच्चू कडु आधी काय घडले आणि त्याचे कारणे काय होते उद्धव ठाकरे आणि कडू यांना माहीत आहे, आता बोलून काय फायदा ऑन एकनाथ शिंदे फोन राष्ट्रवादी वक्तव्य राष्ट्रवादी सबाधित बाबत माझ्या वक्तव्याचा गैरअर्थ घेतला. मला शिंदे यांचा फोन आला होता, कोणता वाद होईल याला संधी देऊ नका असे मला सांगितले आहे, मी आदेशाचे पालन ककरेल ऑन इंधन काही ठिकाणी stok केले जात आहे. यावर नियंत्रण आले पाहिजे, शेतकरी यांना गरज आहे आत्ता, त्यासाठी सरकारचा प्रयत्न आहे, काही ठिकाणी टंचाई आहे, तो दूर केला जाईल... काही ठिकाणी लोक पॅनिक झाले आहे, पण असे कारण नाही, काही अडचण होईल अशी परिस्थिती नाही ऑन संजय राऊत संजय राऊत यांच्या टिकेला महत्व देत नाही, त्यांनी ubt पहा, आमची प्रगती त्यांनी पाहावे, शिवसेना अजून मजबूत करण्यासाठी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली तालुका निहाय पक्ष वाढीसाठी प्रयत्न करत आहे... ऑन एकनाथ शिंदे सुनावले... एकनाथ शिंदे पक्षाचे प्रमुख आहे, त्यांनी सुनावले असे नाही, त्यांनी आदेश दिले असेल तर पालन करणे माझ्यासाठी म्हत्वाचे आहेत, यापुढे राष्ट्रवादीबाबत परिस्थिती नुसार बोलेले, पण शिंदे साहेबांना विचारून ऑन काँग्रेस काँग्रेसकडे कोणतेही मुद्दे नसल्याने, नसलेले मुद्दे समोर आणले जात आहे, जगात इंधन दरवाढ आहे, पेट्रोल टाकून काँग्रेस भडका उडवण्याचा प्रयत्न करत आहे... ऑन इंधन टंचाई शेतकऱ्यांना खरी अडचण आहे, यावेळी शेतकरी यांना डिझेल गरज आहे, मशागत झाली नाही तर वर्ष वाया जाईल, त्यासाठी तो डिझेक मिळवण्यासाठी जागून काढत आहे.. त्यासाठी आम्ही सरकार शेतकरी पाठीशी आहे... ऑन नवनाथ बन पेट्रोल काँग्रेस वक्तव्य रांगा कोण लावत आहे, यावर बोलणार नाही, काँग्रेस लावत आहे की नाही माहीत नाही... ऑन सुप्रिया सुळे तपासात काय समोर आले ,हे पोलीस सांगू शकतात, त्यामुळे काही विधाने करून कुणी मारले हे आपण ठरवू शकत नाही... ऑन खरात मी आधीच म्हणालो होतो की बरेच काही बाहेर पडेल, अनेक गोष्टी बाहेर येत आहे. ऑन मोटेगावकर मोटेगावकर याने जसा पसारा वाढवला आहे, बांधकाम अनधिकृत असेल तर पाडले जातील, त्याचे सारखे अनेक क्लास चालक आडकतील
0
0
Report
Advertisement

केंद्रीकृत प्रवेश प्रणाली से एडमिशन देरी, नागपुर में डेडलाइन बढ़ाई गई

Nagpur, Maharashtra:नागपूर के डॉक्टर पंकज भोयर, शिक्षण राज्यमंत्री (11 ऑनलाइन एडमिशन अडचण) मध्यातल्या काळामध्ये पोर्टल स्लो होणे के कारण अनेक विद्यार्थ्यांना एडमिशन लेते समय अड़चण आईं। प्रशासन को सूचना दी गई और प्रवेश की तारीख बढ़ाई गई है। प्रत्येक विद्यार्थी को प्रवेश मिलेगा ऐसी व्यवस्था सरकार कर रही है। सर्व प्रवेश पारदर्शक पद्धति से हो, इसके लिए राज्य में पहली बार केंद्रीकृत प्रवेश प्रणाली लागू की गई है। अभी शुरू होने के कारण विद्यार्थियों को समस्या आ रही है। एक बार अभ्यास हो जाए तो सब कुछ सुचारू होगा। सरकार ने आश्वस्त किया है कि एक भी विद्यार्थी प्रवेश से वंचित नहीं रहेगा।
0
0
Report

चंद्रपूर की घुग्घूस नगरपरिषद में भाजपा का गो गोवा आंदोलन

Chandrapur, Maharashtra:टायटल:---चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घूस नगरपरिषदेसमोर भाजपचे आक्रमक 'गो गोवा' आंदोलन, जनतेच्या पैशांवर सत्ताधाऱ्यांनी गोव्यात उधळपट्टी केल्याचा नगरसेवक विवेक बोाढे यांचा घणाघात शहरातील पाणीटंचाई आणि मूलभूत समस्यांकडे साफ दुर्लक्ष करून, जनतेच्या तब्बल २० लाख रुपयांच्या कररुपी निधीची उधळपट्टी करत गोव्याला मौजमजा करण्यासाठी गेलेल्या काँग्रेसच्या सत्ताधारी नगरसेवकांविरोधात घुग्घूस शहरात जोरदार राजकीय भडका उडाला. घुग्घूस नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा व उप-नगराध्यक्षांसह सत्ताधारी नगरसेवक शासकीय पैशातून 'गोवा वारी'वर गेल्याचा थेट आरोप करत भाजपा नगरसेवकांनी नगरपरिषद कार्यालयासमोर तीव्र 'गो गोवा आंदोलन' केले. प्रशिक्षणाच्या नावाखाली केवळ मौजमजा आणि शासकीय निधीची लूट करण्यासाठीच ही गोव्याकडे झेप घेण्यात आली आहे, असा आरोप भाजपने केला. गेल्या दोन दिवसांपासून नगराध्यक्षांची केबिन बंद असल्याने सामान्य जनतेची शासकीय कामे पूर्णपणे ठप्प झाली आहेत. "विकास गेला खड्ड्यात आणि हे चाललेत जनतेच्या पैशाने गोव्याला," अशा घोषणा देत आंदोलकांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला. भीषण उन्हाळ्यात संपूर्ण शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झालेली असताना पदाधिकारी मात्र गोवा सहलीवर आहेत. शहरात नागरिकांच्या नळाला पाणी नाही, शुद्ध पाण्याचे आरो (RO) प्लांट बंद पडले आहेत, नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचे पगार रखडले आहेत आणि रात्रीच्या वेळी शहरात पथदिवेही लागत नाहीत; अशा गंभीर परिस्थितीत काँग्रेसचे नगर परिषदेतील पदाधिकारी गंभीर नसल्याचे भाजपने म्हटले आहे. बाईट १) विवेक बोढे, विरोधी नगरसेवक, भाजप आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top