445001
यवतमाळ : राळेगाव मतदारसंघात भाजपचे माजी मंत्री अशोक उईके यांनी भरला उमेदवारी अर्ज
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या राळेगाव मतदारसंघातुन भाजपचे आमदार माजी मंत्री अशोक उईके यांनी नामांकन अर्ज दाखल केला. कळंब येथील चिंतामणी चे दर्शन घेतल्यानंतर राळेगाव मध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उइकेंनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी आदिवासी लोकनृत्य लक्षवेधी ठरले. मध्यप्रदेशचे मंत्री व निवडणूक प्रभारी प्रल्हाद सिंह पटेल, माजी खासदार रामदास तडस हे यावेळी उपस्थित होते. मी दहा वर्ष लोकांची सेवा केली. लोकांचा माझ्यावरती विश्वास आहे त्यामुळे मी यावेळी हॅट्रिक मारणार यात शंका नसल्याचे अशोक उईके म्हणाले.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
पुणे में गणेशोत्सव के ध्वनि प्रदुषण के खिलाफ नागरिकों की रैली
Pune, Maharashtra:पुण्यात आज गणेशोत्सवातील वाढत्या ध्वनी प्रदुषणाविरोधात सामान्य पुणेकर उस्फुर्तपणे रस्त्यावर उतरल्याचं बघायला मिळाले, ज्येष्ठ नागरिकांनी तर अभिनव चौक ते शनिवारवाडा असा मोर्चाही काढला इकडे गुडलक चौकातही डिजेमुक्तीचा आवाज घुमला....पाहुयात पुण्यात ध्वनीप्रदुषणावरून कसं रण पेटलंय ते...उत्सव हवा पण प्रदुषण नको संघटनांनी मोर्चा रद्द करूनही पुणेकर उतरले रस्त्यावर...व्हीओ...पुणे पालिकेत विद्यानंद बापट यांना गणेश मंडळ कार्यकर्त्यांनी सभागृहाबाहेर काढल्यापासून पुण्यात डिजेविरोधातला आवाज चांगलाच वाढू लागलाय...विशेष म्हणजे आंदोलन पुकारणाऱ्या संघटना गणेश मंडळांना मॅनेज होऊनही सामान्य पुणेकर स्वयंस्फुर्तिने रस्त्यावर उतरले...अभिनव चौकातून शनिवार वाड्यावर मोर्चा काढलेल्या ज्येष्ठ पुणेकरांची मागणी अतिशय साधी सिंपल होती, ध्वनीप्रदुषण कायद्याचीं अंमलबजावणी करा, एवढीच त्यांची मागणी होती पुण्यात डिजे विरोधात एवढा आवाज घुमूनही डिजे समर्थक गणेश मंडळं माञ, आपल्या भूमिकेवर ठाम आहेत...डिजे हा वाजणारच अशी भूमिका वडारवाडीतील गणेश मंडळाचे अध्यक्ष उदय महाले यांनी मांडली...तुम्हाला ढोलताशाचे ध्वनी प्रदुषण चालते मग डिजेचाच काय ञास होतोय, आणि मुळात पारंपरिक वाद्यांचा आग्रह धरणारे आम्हाला ढोल पथकं आणून देणार आहेत का? आणि तेवढी ढोलपथकं आहेत का? असे परखड उलट सवाल माजी नगरसेवक उदय महाले विचारतात...डीजे विरोधापेक्षा समर्थकांची संख्या जास्त असल्याचा दावा ही महाले करतात...दरम्यान, पुणे गणेशोत्सवात वाढलेल्या या ध्वनी प्रदुषणाला तत्कालीन मुख्यमंञी एकनाथ शिंदे जबाबदार असल्याचा आरोप मनसे सरचिटणीस हेमंत संभुस यांनी केलाय...कोविडनंतर एकनाथ शिंदे सीएम म्हणून पुण्यात आले आणि निर्बंधमुक्त गणेशोत्सवाची घोषणा करून गेले, तेव्हापासून पुणेकरांना या उत्सव कालीन ध्वनीप्रदुषणाचा ञास सहन करावा लागताय, असं संभोस म्हणतात. काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनीही या डिजेवादात उडी घेतलीय, लाउडस्पीकर विरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापटांना भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे दमबाजी करत असतील तर सामान्य पुणेकरच भाजपला सत्तेतून खाली खेचतील, असा इशारा जगताप देतात व्हीओ..."डिजे आवाज वाढव तुला आयची शपथ हाय..." हे गाणं तुम्ही ऐकलंत असेल पण पुण्यात याच डिजेवरून रण पेटल्याचं बघायला मिळतंय...पण याच वादाला डिजे विरूद्ध ढोलताशा या पारंपरिक वाद्य पथकांच्या अंतर्गत स्पर्धेची किनार असल्याचं ऐकायला मिळतेय...पण ध्वनी प्रदुषणाच्या या दणदणाटात राजकीय कार्यकर्त्यांचा व परस्परविरोधी कलकलाट भलताच वाढल्याचा बघायला मिळतोय...0
0
Report
नाशिक कांग्रेस कैंप शुरू, भ्रष्टाचार-अशांत वातावरण गवल्या जाते
Nashik, Maharashtra:नाशिक नाशिकमध्ये काँग्रेस पक्षाचे शिबिर सुरू आहे त्यासाठी आलो नाशिकमध्ये मी आलो मात्र रस्त्यांचे परिस्थिती अतिआय बिकट आहे. नाशिकध्ये चार मंत्री आहे. आम्ही पुढच्या काळात नाशिककरांना आणि सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने येणाऱ्या नागरिकांना मिठी अडचण निर्माण होत आहे. ही अर्धवट कामे पूर्ण होईल का असा प्रश्न पडला आहे ऑन सरकार मॅच फिक्सिंग करून हे सरकार आले आहे. एकीकडे सनातन धर्माचे सिंहस्थ आहे.. हिंदू धर्माचे आम्हीच पाईक आहोत हा बनाव हे सरकार करत आहे. गोबल टेंडर फडणवीस यांनी काढायला पाहिजे. बनावट वर्क ऑर्डर प्रकरण समोर आले मंत्र्याच्या घरातील संशयित आरोपी निघाले रस्ते अपघात मध्ये नागरिक मृतमुखी पडले सरकार वर गुन्हा दाखल झाला पाहिजे माजलेल सरकार आहे. श्री रामाला देखील त्यांनी सोडले नाही विकासाठी मोठा खर्च होत आहे साधू महंत यांना ही बोलू देत नाही. सरकार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचारांना बरबटलेला आहे ऑन आदिवासी मंत्री आदिवासी विद्यार्थी आंदोलन करत आहे. पुण्यामध्ये राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांना सोबत चर्चा केली. काल मुख्यमंत्री यांनी आंदोलन संपले असे जाहीर केले राहुल गांधी हे येणार आहे आणि विद्यार्थ्यांना भेटणार आहे. आदिवासीच्या पैशांवर यांनी डल्ला मारली. सरकारने जनाची नाहीतर मनाची ठेवली पाहिजे. ऑन कोर्ट परीक्षा भाजपाचा मंत्री कधी राजीनामा देणार नाही अशी सिंह गर्जना हे सरकार करत होते दिल्लीत झालेल्या विद्यार्थी आंदोलनामुळे Gen Z मुळे काय झालं हे आपण बघितले. अन्न आणि औषध प्रशासनाच्या परीक्षेत काय झाल सरकार मधले मंत्री त्याचे कुटुंबीय यात सहभागी आहे अन्न आणि औषध प्रशासनाच्या परीक्षेत जे झाले त्यात कुंपण शेण खात आहे अशी परिस्थिती मुख्यमंत्री यांनी लक्ष घालून ह्या मंत्र्याचे राजीनामे घेतले पाहिजे मुख्यमंत्री गांधारी सारखे पट्टी बांधून बसले आहे. ऑन राहुल गांधी दौरा अजून प्रोग्राम आलेला नाही त्यावर मी लगेच काही बोलणार नाही ऑन आदिवासी विद्यार्थी आंदोलन मी भेटणार त्याचसोबत चर्चा करणार. ऑन मोहन भागवत ते मोहन भागवत आहे, काहीही बोलू शकता ते 75 वर्ष झाले नंतर रिटायर अशी आणत आहे त्यांनी भारतात बोले पाहिजे ते इतर देशात वेगळे बोलता इकडे बोलता ऑन सुप्रिया सुळे विकास कामात कधी राजनकरण झाले नाही सत्तेच्या मतदार संघात काम इतर खड्डे असे नको ऑन मनोज जरांगे पाटील - हे सरकारचे पाप आहे - देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली आम्ही सत्तेत आलो की मराठा, धनगर यांना आरक्षण देऊ आज सत्तेत आहे - ओबीसी vs मराठा, धनगर vs आदिवासी असे खूप जाती आहे यावर ते बोले - जनतेचे मूळ प्रश्न बाजूला ठेवण्यासाठी हे असे मुद्दाम करत आहे हा हा प्रश्न आम्हाला पडला. - हाके, मनोज जरांगे यांना समोरासमोर आणता - ही नूराकुस्ती सुरू आहे. फडणवीस शिंदे यांच्यात आपण निवडणुकीत पहिले. - राज्यात कायदा व सुव्यवस्था कुठ राहिले आहे. - नागपूर मध्ये गुन्ह्याचा आलेख वाढला आहे. - IPS लॉबी मध्ये चांगल्या अधिकारी यांना बाजूला ठेवायचे असे सुरू आहे ऑन रोहیت पवार ते आमच्या जवळ आले नाही, त्यांनी राहुल गांधी यांची भेट झाली होती अजित पवार यांच्या मृत्यू नंतर राज्यात गुन्हा दाखल नाही म्हणून कर्नाटक मध्ये गुन्हा दाखल करून घेतला आजही अजित पवार यांच्या अपघात करून घेतला असा समज आहे अपघात की घातपात यावर अजूनही शाश्वती नाही. मला सुळे किंवा रोहित यांच्यावर यांच्या पक्षात किंवा कुटुंबात बोलणार नाही ऑन नाशिक पालकमंत्री सत्तेत भाजप भारी आहे. नाशिकमध्ये भुजबळ यांना मोठा अभ्यास आहे छगन भुजबळ यांना संधी मिळाली पाहिजे होती सरकार मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी वजन दाखवलं. मंत्री नाही तर मीच मुख्यमंत्री म्हणून काहीही करू शकतो हे त्यांनी दाखवून दिले ऑन मराठी एकीकरण समिती मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला मात्र त्याचा कुठेही फायदा नाही उद्योग आणण्यामध्ये एक नंबर की जाण्यामध्ये एक नंबर हे देखील फडणगेस यांनी सांगितले पाहिजे. देशात सर्वात जास्त बेरोजगार हे महाराष्ट्रात आहे. एमपीएससी परीक्षेत जागा भरायच्या होत्या 17 लाख अर्ज आले 6हजार जागासाठी. बेरोजगार मोठ्या प्रमाणात आहे. ऑन एकनाथ खडसे एकनाथ खडसे यांना दीर्घायुष्य लाभो अशी माझी प्रार्थना भाजपने त्यांच्यावर अन्य का केला हे एकनाथ खडसे देखील विचारत आहे आणि आम्ही देखील विचारतो भाजपसाठी खूप मोठे काम एकनाथ खडसे यांनी केले मात्र आज त्यांचे कोणतेही भाजपचे नेते कार्यक्रमासाठी नाही.0
0
Report
नाशिक परीक्षा केंद्रात मोबाईलने नकल: बूटात लपला फोन पकडा गया
Nashik, Maharashtra:मुंबई उच्च न्यायालयाच्या शिपाई पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत गैरप्रकाराचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नाशिकच्या कॉलेज रोडवरील एसएमआरके महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर परीक्षार्थीने चक्क बुटात मोबाईल लपवून कॉपी केलीये...26 एप्रिल 2026 रोजी दुपारी 4.30 ते सायंकाळी 6 वाजेदरम्यान परीक्षा हॉल क्रमांक 11 मध्ये हा प्रकार घडला. परीक्षा सुरू झाल्यानंतर काही वेळातच हॉलमधील परीक्षार्थींना मोबाईलवर मेसेज आल्याचा आवाज ऐकू आला. त्यानंतर सुपरवायझरने सर्व परीक्षार्थींना मोबाईल, स्मार्टवॉच किंवा इतर इलेक्ट्रॉनिक साधने जमा करण्याच्या सूचना दिल्या. मात्र, कोणत्याही परीक्षार्थीने मोबाईल जवळ असल्याचे मान्य केले नाही. त्यानंतर मुख्य कंडक्टर, सहाय्यक कंडक्टर, सुपरवायझर आणि पोलिसांच्या उपस्थितीत सर्व परीक्षार्थींची अंगझडती घेण्यात आली. यावेळी बैठक क्रमांक पी-151621 वरील परीक्षार्थी मनोज निवृत्ती वाघ, याच्या उजव्या पायाच्या बुटात मोबाईल आढळून आला. त्याच्याकडे विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. मोबाईल, प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका पुढील कारवाईसाठी जप्त करण्यात आल्या. परीक्षा उत्तीर्ण होण्याच्या उद्देशाने मोबाईलचा वापर करून प्रश्नपत्रिकेतील उत्तरे सोडवण्याचा प्रयत्न केल्याचा प्रथमदर्शनी आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी मनोज निवृत्ती वाघ याच्याविरुद्ध गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे....0
0
Report
Advertisement
सोलापुर ब्रेकिंग: विधायक ने सामान्य कर्मचारियों के घर जाकर मन की बात सुनी
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या घरी जात आमदारांनी ऐकला ‘मन की बात’ कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासीयांना संबोधित केले. आपल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या घरी उपस्थिती लावत शहर मध्यचे आ. देवेंद्र कोठे यांनी सदर कार्यक्रमाचा लाभ घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ‘मन की बात’च्या माध्यमातून देशातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्ती, सामाजिक उपक्रम तसेच देशाच्या विकासाशी संबंधित विविध विषयांवर नागरिकांशी संवाद साधतात. या कार्यक्रमाचे थेट प्रसारण आज देशभरात करण्यात आला. आमदारांनी सामान्य कार्यकर्त्याच्या घरी जाऊन कार्यक्रम ऐकल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. यावेळी स्थानिक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. पंतप्रधान मोदी यांच्या विचारांमधून प्रेरणा घेऊन समाजाच्या आणि देशाच्या विकासासाठी प्रत्येकाने आपापल्या परीने योगदान द्यावे, असा संदेश यावेळी देण्यात आला.0
0
Report
रत्नागिरी में 10 बाइक सवारों पर कार्रवाई, तेज शोर वाले सिलेंसर जप्त
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरीत १० दुचाकीस्वारांवर कारवाई.. कर्कশ্য आवाज करणारे सायलेन्सर केले जप्त लोकांना होणारा त्रास लक्षात न घेता कर्णकर्कश आवाज करत ऐटीत गाड्या चालवणाऱ्यांना रत्नागिरी पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे. रत्नागिरी शहरात अशा १० दुचाकीस्वारांवर कारवाई करुन त्यांना तब्बल २९ हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहे. तसेच कर्कश्य आवाज करणारे सायलेन्सरही जप्त केले आहेत.. गाडीच्या मूळ सायलेन्सरमध्ये बदल करुन मोठा आवाज करत गाड्या चालवण्याची तरुणांमधील क्रेझ इतर लोकांसाठी त्रासदायक ठरत आहे. त्यातही रात्रीच्यावेळी हुल्लडबाजी करुन शांतताभंग करत अशा गाड्या फिरवणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. अशा दुचाकीस्वारांबाबत रत्नागिरी शहर पोलिसांकडे अनेकदा तक्रारी आल्याामुळे त्याची गंभीर दखल घेत रत्नागिरी शहर पोलिसांनी ही कारवाई केली. दुचाकीच्या सायलेन्सरमध्ये बदल केलेल्या आणि शांतताभंग करणाऱ्या दहा दुचाकीस्वारांना पोलिसांनी दणका दिला आहे. त्या सर्वांकडून २९ हजार रुपये दंड वसुल करण्यात आला आहे.0
0
Report
पुणे में स्वाइन फ्लू के मरीजों की बड़ी बढ़त, सावधान रहें डॉक्टरों ने बताया
Pune, Maharashtra:पुणे शहरात स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ नागरिकांांना गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळण्यास खबरदारी घेण्याचा डॉक्टरांचा सल्ला पुण्यात जुलै महिन्यात स्वाईन फ्लूचे 35 तर ऑगस्टमध्ये 225 रुग्णांची झाली वाढ.. स्वाईन फ्लू मध्ये सुरुवातीला केवळ ताप खोकला आणि घसा दुखी असण्याची लक्षणे स्वाइन फ्लूच्या रुग्णात आजाराचे रूपांतर न्यूमन्यात होत असल्याने शरीरातील ऑक्सिजन पातळी ढासळण्याचे होते प्रमाण कमी: लक्षणे दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असं आवाहन0
0
Report
Advertisement
पुणे और पिंपरी चिंचवड़ में बसों की कमी से नागरिकों को भारी परेशानी, मांग तेज
Pune, Maharashtra:* पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या उपनगरात मागणीच्या तुलनेत बस अपुऱ्या..... * अपुऱ्या बस संख्येमुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात होतेय गैरसोय... * पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील प्रत्येकी आठ भागात बस सेवा अपुऱ्या असल्याचे निरीक्षण... * पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने अपुऱ्या बस सेवेकडे लक्ष देण्याची नागरिकांची होतीय मागणी...0
0
Report
पुणे में जमीन दस्तावेज़ों में माप जोड़ना अनिवार्य, 10 जिलों में प्रारंभ
Pune, Maharashtra:पुणे जमिनीच्या दस्तनोंदणीत मोजणी जोडणीण्यात आले बंधनकारक राज्यात दहा जिल्ह्यात याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे : एक सप्टेंबर पासून निर्णयाची देखील सुरुवात करण्यात येत आहे जमीन खरेदी केल्यानंतर उद्भवणारे हद्दीचे वाद,न्यायालयीन संघर्ष टाळण्याबरोबरच असे व्यवहार अधिक सुरक्षित करण्यासाठी दस्ताची नोंदणी करताना मोजणी नकाशा जोडणे बंधन कारक करण्याचा निर्णय राज्यात पहिल्या टप्प्यात दहा जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर हा निर्णय बंधनकारक करण्यात आला आहे एक सप्टेंबर पासून या उपक्रमाला सुरुवात होणार आहे जमिनीच्या दस्तनोंदणीत मोजणी जोडणी बंधनकारक झाल्याने नागरिकांना देखील त्याचा फायदा मिळणार आहे0
0
Report
पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ के लिए टीडीएफ ने कौस्तुभ गावडे को उम्मीदवार घोषित किया
Pune, Maharashtra:पुणे शिक्षक मतदारसंघातून पहिला उमेदवार जाहीर! शिक्षक नसलेल्या व्यक्तीला उमेदवारी जाहिर केल्यामुळे टी डी एफ शिक्षक संघटनेत फूट.. सचिन सानप कोणत्या संघटनेकडून निवडणूक लढणार? पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडीने (टीडीएफ) अखेर आपला उमेदवार जाहीर केला आहे. २३ ऑगस्ट रोजी झालेल्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीनंतर संस्थाचालक कौस्तुभ मुरलीधर गावडे यांच्या नावावर टीडीएफच्या निवड समितीने शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे टीडीएफकडे उमेदवारीसाठी मुलाखत दिलेले सचिन सानप यांना उमेदवारी मिळाली नसल्याच्या स्पष्ट झाले आहे. सचिन सानप हे राज्याचे मंत्री उदय सामंत यांचे OSD म्हणून कार्यरत असल्याने त्यांनी शिक्षक मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी टीडीएफकडे मुलाखत दिल्याची बाब चर्चेचा विषय ठरली होती. मात्र, टीडीएफने अखेर कौस्तुभ गावडे यांना पुरस्कृत उमेदवार म्हणून घोषित केल्याने सानप यांच्या उमेदवारीबाबत सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. संस्थाचालक कौस्तुभ गावडेंच्या नावावर शिक्कामोर्तब टीडीएफच्या वतीने पुणे विभागातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. यामध्ये पुण्यासह सोलापूर, कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यांतील इच्छुक सहभागी झाले होते. या मुलाखतीनंतर निवड समितीने कौस्तुभ गावडे यांच्या नावाची घोषणा केली. संघटनेशी असलेली बांधिलकी, शिक्षकांच्या प्रश्नांची जाण, शैक्षणिक क्षेत्रातील अनुभव आणि प्रभावी प्रतिनिधित्वाची क्षमता या निकषांच्या आधारे गावडे यांची निवड करण्यात आल्याचे टीडीएफने स्पष्ट केले. ‘मूळ शिक्षकच हवा’ म्हणणाऱ्या टीडीएफने सानपांना नाकारले विशेष म्हणजे इच्छुकांच्या मुलाखतीपूर्वीच टीडीएफने ‘उमेदवार हा मूळ शिक्षकच असला पाहिजे’ अशी भूमिका मांडली होती. त्यामुळे मंत्री उदय सामंत यांचे OSD असलेल्या सचिन सानप यांच्या मुलाखतीनंतर त्यांच्या उमेदवारीची मोठी चर्चा झाली होती. सानप हे शिक्षक असल्याने टीडीएफच्या या निकषात ते बसत असतानाही अखेर त्यांना उमेदवारी मिळाली नाही. त्याऐवजी शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित असलेल्या कौस्तुभ गावडे यांच्यावर संघटनेने विश्वास दाखविला आहे.0
0
Report
Advertisement
नागपुर के टोल नाके के पास ट्रक में भीषण आग, दमकल ने नियंत्रण पाया
Nagpur, Maharashtra:2c ला व्हिडिओ आणि फोटो जोडले आहे नागपूर - ट्रकच्या केबिनमध्ये स्वयंपाक करताना अचानक आग, भागेमहारी टोल नाक्याजवळ ट्रक पेटला - सावनेरच्या भागेमहारी टोल नाक्याजवळ ट्रकला भीषण आग - शनिवारी रात्री सुमारासची घटना - टोल नाक्याजवळ ट्रक थांबवून केबिनमध्ये स्वयंपाक सुरू होता - त्याचवेळी अचानक आग लागून केबिन आगीच्या भक्ष्यस्थानी - झारखंडहून भोपाळच्या दिशेने जात होता ट्रक - घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाला पाचारण - अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली, अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला - आगीत जीवितहानी झाली का आणि ट्रकचे मोठं नुकसान झाले आहे..0
0
Report
नेपाल में फँसे 105 पर्यटक नागपुर सुरक्षित लौटे, मुख्यमंत्री का सफल प्रयास
Nagpur, Maharashtra:नागपुर में बाढ़ से नेपाल में फँसे 105 पर्यटक सुरक्षित नागपुर लौटे. भावुक परिजन और स्थानीय लोगों ने खुशी जताई. महाराष्ट्र सरकार ने नेपाल में उचित समन्वय बनाए रखा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने नेपाल के सांसद संदीप राणा से दूरसंचार पर निरंतर संपर्क बनाए रखा और पर्यटकों की सुरक्षित वापसी के लिए आवश्यक व्यवस्थाओं को सुनिश्चित किया. 17609 पटना-पूर्णा एक्सप्रेस नागपुर पहुंची. काठमांडू में फँसे नागपुर के 105 पर्यटक आज सुबह सुरक्षित लौटे. इस वापसी के लिए CM ने निरंतर प्रयास किया. भाजपा अध्यक्ष दयाशंकर तिवारी ने स्टेशन पर उनका स्वागत किया.0
0
Report
आदिवासी छात्र आंदोलन समाप्त, तीन महीनों में मांगे पूरी कराने का आश्वासन
Pune, Maharashtra:आदिवासी नोकरी भर्ती की प्रक्रिया जल्द शुरू होगी... मंत्री उईके का आश्वासन। आदिवासी विद्यार्थी आंदोलन कर रहे छात्रों की सभी मांगें तीन महीनों के भीतर पूरी की जाएंगी...उईके। ऑरेन्ज जूस पिलाकर उपोषण समाप्त हो रहा है। छह लोगों का उपोषण समाप्त हो रहा है। उपोषण करने वालों ने उपोषण खत्म करने के लिए समय मांगा है। उपोषण करने छात्रों ने जूस पीने से मना कर दिया। डीबीटी के पैसे मिलने पर ही उपोषण छोड़ा जाएगा...उपोषणकर्ताओं की भूमिका. अब शिष्टमंडल उपोषण करने वालों से संवाद कर रहा है। उपोषणकर्ता और मंत्रियों के साथ आए शिष्टमंडल के बीच चर्चा जारी है। अखिर चर्चाओं के बाद हमने यह आंदोलन वापस लेने की घोषणा शिष्टमंडल से की गई। उपोषणकर्ता अंततः जूस पीने के लिए तैयार हो गए हैं, पर अब लड़कियों ने भी कुछ संशय जताए। आखिर उपोषण खत्म हो रहा है...पर कुछ लोग संशय जता रहे हैं। अंत में आक्षेप उठाने वाला उपोषणकर्ता बोल रहा है। हम आंदोलन स्थगित कर रहे हैं। उपोषणकर्त्य़ी की घोषणा। आखिर जूस पिलाकर उपोषण समाप्त हुआ। छह लोग जूस पी रहे हैं। आखिर 17 दिनों के बाद Manjri में आदिवासी विद्यार्थी उपोषण समाप्त हुआ!!!। आंदोलन स्थगित के लिए तीन महीनों के लिए मान्य नहीं होने पर हम दोबारा आंदोलन करेंगे...उपोषणकर्ता और शिष्टमंडळ प्रमुख की जानकारी Zee 24 Taas पर एकत्रित है.0
0
Report
Advertisement
पुणे: गावठी पिस्टलसह शस्त्रसाठा जप्त, गुन्हेगार ताब्यात
Pune, Maharashtra:[29/08, 7:28 am] Chandrakant Funde: उरुळीकांचन येथे गावठी पिस्टलसह शस्त्रसाठा जप्त पुणे: उरुळीकांचन-डाळिंब रोडवरील सदानंद बेकरीजवळ पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथकाने कारवाई करत रेकॉर्डवरील गुन्हेगार भावड्या भगवान महाडिक (वय ३४) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून गावठी पिस्टल, दोन जिवंत काडतुसे आणि दोन कोयते असा सुमारे ५१ हजार २०० रुपयांचा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. २७ ऑगस्ट रोजी ही कारवाई करण्यात आली. बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी उरुळीकांचन पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीवर यापूर्वीही गंभीर दुखापतीचा गुन्हा दाखल आहे. जप्त केलेली हत्यारे कशासाठी आणली होती, याचा तपास पोलीस उपनिरीक्षक तारडे करीत आहेत. पुणे पानशेत धरणात बुडून २८ वर्षीय तरुणाचा मृत्यू पानशेत येथील स्मशानभूमीजवळ दारूच्या नशेत पाण्यात उतरलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू अमित दीपक चव्हाण (वय २८, रा. तासगाव, जि. सांगली) असे मृत तरुणाचे नाव. गुरुवारी सायंकाळी मित्रांसोबत पानशेत येथे गेला असताना 'नदीच्या पलीकडे जायचे आहे' असे सांगत अमित पाण्यात उतरला. दारूच्या नशेत असल्याने पाण्यात बुडाला. मित्रांनी बेशुद्ध अवस्थेत पाण्यातून बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला; डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केला. वेल्हे ग्रामीण रुग्णालयात अकस्मात मृत्यूची नोंद. घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू. सासवडमध्ये पोलिसांचा ‘ॲक्शन मोड’! नाकाबंदी अन् कोंबिंग ऑपरेशनने शहरात खळबळ सासवड शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र सिंह गौर आणि सासवड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी शहरात व्यापक नाकाबंदी व तपासणी मोहीम राबवली. या कारवाईदरम्यान शहरातील प्रमुख ठिकाणी नाकाबंदी करून अनेक वाहनांची तपासणी करण्यात आली. ड्रंक अँड ड्राईव्ह, ट्रिपल सीट तसेच वाहतूक सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले. दरम्यान, सासवडमधील अतिसंवेदनशील भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खंडोबा नगर परिसरात कोंबिंग ऑपरेशन करण्यात आले. अचानक करण्यात आलेल्या या पोलिस कारवाईमुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली. या ऑपरेशनमध्ये बारामती आरसीपी पथक क्रमांक १, सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव सोनवणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राऊत, पोलीस उपनिरीक्षक नारायण खंडागळे, पोलीस उपनिरीक्षक सुनील भिसे, पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर गोडसे यांच्यासह अधिकारी व अंमलदार सहभागी झाले होते. तब्बल ६ अधिकारी, १८ पोलीस अंमलदार आणि ४ पोलीस वाहने या कारवाईत सहभागी झाली होती. मुख्य श्रीनाथ चौक परिसरातून या ऑपरेशनला सुरुवात करण्यात आली.एकाच दिवशी गांजा विक्री शस्त्र कारवाई शरीराविरुद्ध चे 30 पेक्षा ज्यास्त गुन्हेगार रात्रीतून चेक करण्यात आलेत. सासवड शहरात कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी पोलीस दल रस्त्यावर उतरल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे. पुणे सणोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भारती विद्यापीठ पोलिसांची धडाकेबाज कारवाही दोन दिवसांत ३ गावठी कट्टे आणि ४ जिवंत काडतुसे जप्त; अवैध अग्निशस्त्र बाळगल्याप्रकरणी दोन गुन्हे दाखल; दोन आरोपींना अटक. २६ ऑगस्टला आंबेगाव पठार परिसरातून १ गावठी कट्टा आणि २ जिवंत काडतुसे जप्त; १८ वर्षीय ओंकार ऊर्फ बच्या संतोष पवार याला ताब्यात; २७ ऑगस्टला कात्रज डेअरी परिसरातून २ गावठी कट्टे आणि २ जिवंत काडतुसे जप्त; ६२ वर्षीय शिरीष जितेंद्र खोtodे याला अटक; दोन्ही आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची पोलिसांची माहिती; भारती विद्यापीठ पोलिसांच्या तपास पथकाची कारवाई; सणोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची अवैध अग्निशस्त्रांविरोधातील कारवाई सुरूच. पुणे येरवडा खुल्या जिल्हा कारागृहात ‘कारागृह ध्वज सप्ताह’ सुरू कैद्यांसाठी खास राखी बंधन सोहळ्याचे आयोजन; समर्थ प्रतिष्ठान व प्रिझन मिनिस्ट्री इंडिया यांच्या संयुक्त उपक्रम; महिला सदस्यांनी कैद्यांना राखी बांधून दिल्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा; रक्षाबंधनाच्या क्षणांनी अनेक बंदी बांधव भावविवश झाले; कैद्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहाशी जोडण्यासह आपुलकीची भावना निर्माण करण्याचा उद्देश; अधीक्षक शमनकांत शेडगे यांच्या प्रतिक्रिया; समर्थ प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय सातपुले, प्रिझन मिनिस्ट्री इंडिया यांच्या प्रमुख जेकब अँथनी यांच्यासह महिला सदस्यांची उपस्थिती; १ सप्टेंबर ‘कारागृह ध्वज दिन’ राज्यभरात साजरा; २७ ऑगस्ट ते १ सप्टेंबर दरम्यान कार्यक्रमांची अपेक्षा. पुणे रक्षाबंधनानिमित्त येरवडा पोलिसांकडून नागरिकांना अनोखी भेट CEIR पोर्टलच्या माध्यमातून हरवलेले आणि चोरीला गेलेले 19 मोबाईल फोन शोधून नागरिकांना परत; एकूण 2 लाख 25 हजार रुपयांच्या मोबाईल हस्तांतरण; नागरिकांनाही पुळे मिळाल्या; रक्षाबंधनाच्या निमित्ताने येरवडा पोलिसांचे स्वागत0
0
Report
पुणे से मुंबई तक ओबीसी आरक्षण के लिए बड़ा मोर्चा
Pune, Maharashtra:पुणे 1 2 1-लक्ष्मण हाके, ओबीसी नेते सर्व कारखानदार पुढारी हे मनोज जरांगे यांच्या बाजूने आहेत सरकारचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे आहेत जरांगे हे गोरगरिब मराठ्यांच्या लेकराबाळांचा नाहीतर राजकीय मराठ्यांनी घेऊन ठेवलेले कुणबी दाखले कायम राहावेत, यासाठी हे आंदोलन करताहेत मनोज जरांगे यांना आरक्षणमधलं काही कळत नाही, मनोज जरांगे ज्या भाषेत बोलतील त्याच भाषेत आम्ही बोलणार स्वतःचं विमान घेणाऱ्या लाड यांची क्रीस्टल कंपनी समुद्रात बुडविणार, त्यांनीच काँंटाटीकरणाच्या माध्यमातून सगळ्या शासकीय नोकऱ्या आपल्या कंपनीकडे घेऊन ठेवल्यात...ते देणार का आरक्षण? -लक्ष्मण हाके भुजबळ साहेबांनी काय भूमिका घ्यायची हा त्यांचा प्रश्न आहे आंदोलनासंदर्भात सरकार हे बेझबाबदारपणे वागत आहे सरकारने मनोज जरांगे यांना आरक्षणासंदर्भात समजून सांगितलं पाहिजे सरकारमधील लोक हे नालायक आहेत मनोज जरांगे यांनी गरजू लोकांसाठी मराठा आरक्षण सुरू केले पण याचा लाभ विखे पाटील,रोहित पवार आणि दानवेंपासून आणि अनेकांनी घेतलाय ओबीसी आरक्षणावर डल्ला मारण्याचे काम 2004 पासून चालू आहे परंतु ते ऑथराईज करण्याचे काम मनोज जरांगे सारख्या बावळट माणसाने केलंय सरकारला मोर्चासाठी परवानगीसाठी निवेदन दिलंय परंतु पोलीस कधीच परवानगी देत नाही आम्हाला मोर्चाचा अनुभव मोठा आहे सरकारला वाटत असेल ओबीसींना आंदोलन करून द्यायचं नाही तर आम्हाला उचलून जेलमध्ये टाकावं आमचं आंदोलन होणार आणि आम्ही मुंबईला मोर्चा घेऊन जाणार म्हणजे जाणारच दौंड-पाटसमहून आमचा ओबीसी मोर्चा निघेल आंबेडकराचा भव्य पुतळा आमच्या रँलीत सहभागी असेल आमच्या मोर्चात ओबीसी नेते नसले तरी जनता माञ आमच्यासोबत आहे0
0
Report
पुणे के सभी दलों के युवा नेताओं ने वैशाली कट्टा में एकता दिखायी
Pune, Maharashtra:वाडेश्वर कट्ट्याच्या धर्तीवरच पुण्यातील सर्वपक्षीय युवा नेत्यांनी आज पुण्यात वैशाली कट्टा भरवला होता...सीईओपी राड्याच्या पार्श्वभूमीवर युवक नेत्यांनी हा समेटाचा वैशाली कट्टा सुरू केलाय...त्यात काँग्रेस, भाजप, एनसीपी अशा सर्वच पक्षाचे युवा नेते सहभागी झालते0
0
Report
Advertisement
