445001
यवतमाळच्या आर्णीत भाजपाची पहिली यादी, आमदाराचा नामांचा गहजब!
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या आर्णी विधानसभा मतदारसंघासाठी भाजपाने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत विद्यमान आमदाराचे नाव नाही. यामुळे महायुतीतील शिवसेनेने या मतदारसंघावर दावा केला आहे. तिन्ही तालुक्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन उपजिल्हाप्रमुख विष्णू उकंडे यांना उमेदवारी देण्याची मागणी केली आहे. पालकमंत्री संजय राठोड यांचेही या जागेसाठी आग्रह आहे. त्यांनी स्पष्ट केले आहे की, जागा सुटली नाही तरी शिवसेना उमेदवार निवडणूक लढवेल.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
नाशिक में भूत-भोंदू बाबा गिरफ्तार: सोशल मीडिया के जरिए ठगी का जोर
Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगर में तोफखाना पुलिस ने एक भोंदू बाबाला जेरबंद किया है. शिव सोनवणे इस भोंदू बाबा का नाम है जो घर का गुप्त धन निकालने का दावा करता है और अघोरी पूजा करता है. भोंदूबाबा रील स्टार भी है और उसकी भोंदगिरी सोशल मीडिया पर वायरल होती है. पुलिस ने उसकी गतिविधियों पर रोक लगाई है. पोलिस ने कहा कि यह युवक अपने भोंदूगिरी के प्रदर्शन के लिए रील बनाता है और सोशल मीडिया पर हिंदी गानों पर भी रिल्स डालता है. उसने कुछ दिनों पहले महेश काळोखे को कहा कि आपके घर में गुप्त धन है और घर को ढहा दिया गया; 50,000 रुपये भी लिये. बाद में काळोखे ने शिकायत दर्ज कराई. इस प्रवृत्ति के चलते समाज में भोंदूगिरी से लाखों रुपये लूटने वालों के खिलाफ कड़ी कार्रवाई ज़रूरी बताई गई है.0
0
Report
नागपुर में आरक्षित वर्ग के उम्मीदवारों के लिए खुला वर्ग: नया फैसला हलचल मचा रहा
Nagpur, Maharashtra:नागपूर - On आरक्षित प्रवर्ग अर्ज उमेदवार - एखाद्या ओबीसी समाजाच्या व्यक्तीला जर खुला वर्ग तिथे अर्ज द्यायचा असेल त्याला अर्ज भरता येणार नाही असाच त्याचा अर्थ निघतो, काय निर्णय घेतला हे बघावे लागेल पण जी काही पूर्वीपासूनची प्रथा होती ती सर्व लोकांना मान्यवर असेल तर ते बदलायचं कारण काय - आरक्षणाच्या बाबतीत रोटेशन असतं ते डिस्टर्ब करून रिसेट करण्यात आला त्यामुळे अनेकांना अडचण झाले त्यामुळे असा निर्णय का घेतला याचा अभ्यास करावा लागेल - आपल्याला सगळं समजून घ्यावे लागेल आकडेवारी बघावी लागेल कारण प्रथा आणि पद्धत बदलू असो तर काही ना काही गोष्टी डिस्टर्ब होत असतात On साखर निर्यात - अचानक असे निर्णय घेऊन होत नसतं त्याला कुठेतरी प्लॅनिंग करावे लागतं असे निर्णय घेतल्यामुळे साखरेच्या दरावर फटका बसू शकतो आज साखरेचा दर जास्त असेल तरच शेतकऱ्यांना पेमेंट देता येईल नाहीत शेतकऱ्याला जास्त भाव असेल तर साखरेचे भाव जास्त असणे महत्त्वाचे आहे - एका बाजूला तेलाच्या बाबतीत कुठेतरी फेल गेलेला आहात परराष्ट्र धोरण नीट पद्धतीने करता आलं नाही इराण बरोबर चांगले संबंध ठेवता आले नाही म्हणून आज गॅसच्या किमती वाढल्या आहेत तेल मिळत नाही - पेट्रोल डिझेलमध्ये कुठेतरी आरक्षण येईल असे बोलले जात आहे त्यामुळे हे केंद्र सरकारचं फेलीवर आहे आणि हे सगळ्या गोष्टी सामान्य माणसाच्या माथ्यावर मारले जात आहेत - साखरेचे भाव वाढवून खूप लोकांना त्या ठिकाणी फरक पडत नव्हता पण हा निर्णय घेतल्याने शेतकऱ्याला मात्र त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फटका बसणार आहे कारण इराण आणि अमेरिकेच्या वादात फर्टीलायझर चे रेट खूप वाढले आहेत - साखरेचे भाव कामे आणि मग उसाला भाव कसे द्यायचे असा प्रश्न त्या ठिकाणी उभा राहणार आहे इथेनॉल हे शुगर इंडस्ट्रीने बनवलेला आहे परंतु ज्या कॅपॅसिटी मध्ये ऑइल कंपनीने घेतलं पाहिजे ते मात्र न घेतल्याने साखर उद्योगाचा तोटा होत आहे On संत्रा उत्पादक शेतकरी - - फळ हातात आले आणि विकण्याची वेळ येईल तेव्हा निर्णय कधी घेतला जात नाही शेवटचा महिना आला की निर्णय घेतला जातो म्हणजे शेतकऱ्याला दाखवलं जातं की आम्ही तुमच्या बाबतीतला निर्णय घेतला परंतु पुन्हा तो निर्णय कॅन्सल केला जातो त्यामुळे हा काही सपोर्ट कायम ठेवला तर शेतकऱ्याला फायदा होऊ शकतो On पंतप्रधान आवाहन - - इराण बरोबर भारताचे संबंध पूर्वी पासून चांगले होते आणि त्यामुळे तेल हे स्वस्तात मिळत होतं, इराणची बाजू आपण न घेता अमेरिका आणि इजराइल ची बाजूने भूमिका घेतली, त्यामुळे ज्या बोटी भारतात येणार होत्या त्या इराणने येऊ दिल्या नाही आणि त्या बोटीत चायना कडे गेल्या आणि आता मित्र समजणाऱ्या अमेरिकेने ब्लॉक केल्याने डिझेल पेट्रोल गॅस हे पुढच्या काही दिवसातच संपतील हे फार भीतीदायक आहे - कदाचित पुढच्या काही दिवसात पेट्रोल आणि डिझेलचे भाव गॅसचे भाव अशा पद्धतीने वाढवले जातील की सामान्य लोकांना गरिबाला कधीही परवडणार नाही - नोटबंदी झाली तेव्हा सामान्य लोकांना फटका बसला परराष्ट्र धोरण फासले आहे On पक्ष बैठक - 10 जूनला आमच्या पक्षाचा वर्धापन दिन असतो त्याबद्दल ही बैठक असू शकते पूर्ण काही माहिती नाही On संजय गायकवाड - - पूर्वी ओळखत होतो आता ओळखत नाही On काँग्रेस शेळके टीका - - अंधश्रद्धेबद्दल देखील बोलले असावे, आता खरात प्रकरणात बोलले ना, भविष्य म्हणजे अंधश्रद्धा, तुमच्याच पक्षाच्या एका नेत्यांवर कारवाई केली आहे आणि तरी नेत्यांवर भोंदू बाबाच्या नादी लागल्याने ईडीची कारवाई होणार आहे, सत्यता असणारा दुसरा पक्ष हे सुद्धा त्यात अडकले आहेत आणि सत्तेत असल्याचा सर्वात मोठा पक्ष म्हणजे भाजप याचे नेते वाकून नमस्कार करतात त्यामुळे भविष्यवाणी बद्दल आम्हाला कोणीही सांगू नये - आम्ही एवढेच सांगतो एका गोष्टीची भविष्यवाणी करतो ज्याप्रकारे केंद्र राज्य सरकार चाललाय गरीबाचा मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे On तटकरे पवार भेट - - पवार साहेब कोणालाही भेटतात त्यामुळे तुम्ही असो कोणी असो किंवा सुनील तटकरे असो किंवा एखादा गरीब व्यक्ती असून पवार साहेबांचे दरवाजे सर्वांसाठी खुले आहेत तिथे गेल्यावर आत चर्चा काय झाली हे मला सांगता येत नाही तब्येतीच्या बाबतीत चर्चा झाली असेल - पवार साहेबांचे टायमिंग हे 24 तास अकरा वर्षभर आणि 60 65 वर्ष सामान्य लोका ंसाठी दरवाजा उघडला गेला आहे आता एखादा व्यक्ती अचानक तीन वर्षानंतर भेटायला का येतो याबद्दलचा टाइमिंग त्यांच्याच पक्षाने त्यांना विचारायला पाहिजे - टाइमिंग चा महत्व कितीही असला कितीही अंदाज असला आणि आपला विरोधक कितीही हुशार असला तर विरोधकाच्या मनात काय हे असं ओपनली व्यक्त होऊन चालत नाही योग्य वेळी योग्य वेळी करून त्याला आउट करणे महत्त्वाचे असतात On अजित पवार राष्ट्रवादी यादी - - तो त्या पक्षाचा निर्णय मी या ठिकाणी काय बोलणार On मंत्रीमंडळ वाहन ताफा - - काही लोक आज मंत्रिमंडळाच्या बैठकीला चालत गेले कोणी अजून काय केलं कोणी सायकलवर गेलो परत काही झालं मला असं वाटतं की त्यांनी आता सुरुवात केली असेल तर अशी सुरुवात त्यांनी कायम ठेवली पाहिजे एका दिवशी केवळ बातम्या होण्यासाठी करत असेल तर योग्य नाही - पंतप्रधान आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जे आवाहन केलं खर्च कमी करण्याचे त्यामुळे मी विनंती करतो या सरकारला की शक्ती पीठ महामार्ग जो या राज्याला आवश्यक नाही जो सुरुवातीला 56 हजार कोटीचा होता आता एक लाख दहा हजार कोटीला गेला, जो नॅशनल हायवे पेक्षा महाग झालाय आणि त्यात तीस हजार कोटीचा मलिदा किंवा करप्शन आहे असा आमचा ठाम मत आहे पुराव्यानशी आम्ही बोलू शकतो ते थांबवावं - आणि महाराष्ट्राला न लागणारे बुलेट ट्रेन सुद्धा काही काळ थांबवली तर बरं राहील मात्र सामान्य लोकांना बसवू नका एवढे सरकारला विनंती करतो - सरकारची जबाबदारी असते तेल देना पेट्रोल देना डिझेल देना सामान्य लोकांना ज्या महत्त्वाच्या गोष्टी देणे त्याचा नियोजन करणे On मुख्यमंत्री बुलेट पियुसी - - मुख्यमंत्री साहेबांवर कार्यवाही केली जाऊ असं मला वाटत नाही त्यांचं जे कार्यालय आहे त्या कार्यालयावर नक्कीच कारवाई केली privilegi कारण या राज्याचे मुख्यमंत्री एपीयूसी आहे की नाही ते बघणार नाही - झेड सिक्युरिटी काय भजे तळण्यासाठी दिली जाते का अजित दादा च्या बाबतीतही असंच झालं - जे कार्यालयाचे ओएसडी असतील त्यांना शंभर टक्के जबाबदार ठरवता येईल0
0
Report
बीड में मोकाट कुत्तों के समूह ने 6 वर्षीय राजवीर जायभाये पर हमला किया
Beed, Maharashtra:बीड शहरातील पंढरी नगरी परिसरात मोकाट कुत्र्यांच्या टोळीने 6 वर्षीय राजवीर जायभाये या चिमुकल्यावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रस्त्यावर खेळत असताना कुत्र्यांनी त्याला अक्षरशः 15 ते 20 फूट फरफटत ओढून नेल्याचे CCTV मध्ये कैद झाले आहे. सुदैवाने परिसरातील नागरिकांनी तात्काळ धाव घेत कुत्र्यांना हुसकावून लावल्याने मोठा अनर्थ टळला. जखमी राजवीरवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बीड शहरातील विविध भागांत भटक्या कुत्र्यांचा त्रास वाढत असून अनेक चावा घेण्याच्या घटना घडत आहेत. तरीही नगरपालिका प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. “एखाद्याचा जीव गेल्यावरच नगरपालिका जागी होणार का?” असा संतप्त सवाल करत नागरिकांनी मोकाट कुत्र्यांचा तात्काल बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.0
0
Report
Advertisement
सोलापूर: ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे ने सांसद प्रणिती शिंदे को कानूनी नोटिस जारी किया
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग : काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे विरोधात वक्तव्य केल्याप्रकरणी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेना कायदेशीर नोटीस - काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंची अब्रूनुकसान केल्याचा आरोप करत मंत्री गोरेना कायदेशीर नोटीस. - खासदार प्रणिती शिंदे यांना सोलापूरमधील स्थानिक विकासापेक्षा फक्त दिल्लीचा रस्ता आणि राहुल गांधी यांच्या घराकडेच लक्ष केंद्रित करतात. - जयकुमार गोरे यांच्या बोलण्याचा स्पष्ट हेतू लैंगिक दृष्टिकोनातून टिप्पणी करण्याचा आणि एका महिलेचे चारित्र्यहनन करण्याचा होता असा दावा या नोटीसीत करण्यात आलाय - खासदार प्रणिती शिंदे यांचे सातत्याने चारित्र्यहनन करणे, अपमानास्पद, बदनामीकारक आक्षेपार्ह भाषेचा वापर करणे, मानहानीकारक विधान करणे आणि स्त्रीत्वाचा अपमान केल्याप्रकरणी नोटीस - नोटीस मिळाल्यापासून सात (७) दिवसांच्या आत जयकुमार गोरे यांनी खासदार प्रणिती शिंदे यांची बिनशर्त सार्वजनिक माफी मागावी - तसेच सामाजिक माध्यमांमध्ये तसेच मुद्रित माध्यमांमध्ये (प्रिंट मीडिया) सार्वजनिक माफी प्रकाशित करावी - अन्यथा न्यायालयात जाण्याशिवाय पर्याय उरणार नाही असे या कायदेशीर नोटीसमध्ये स्पष्ट करण्यात आलेय. - खासदार प्रणिती शिंदेंच्या वतीने ऍड. असीम सरोदे, ऍड. श्रिया आवले, ऍड. आर्या राजेभोसले यांनी पाठवली नोटीस.0
0
Report
दळवटणे गांव ने 100% स्वगणना से रत्नागिरी में इतिहास रचा
Ratnagiri, Maharashtra:चिपळूण - रत्नागिरी.. जनगणनेत दळवटणे गावाची ऐतिहासिक भरारी; १००% स्वगणना पूर्ण करणारे रत्नागिरीतील पहिले गाव! रत्नागिरी जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवत चिपळूण तालुक्यातील दळवटणे गावाने जनगणना २०२७ च्या मोहिमेत मोठी कामगिरी केली आहे.. १ ते १५ मे या कालावधीत राबवण्यात आलेल्या उपक्रमात गावातील सर्व ९ वाड्यांमधील ४२५ कुटुंबांनी सक्रिय सहभाग नोंदवत आपली स्वगणना शंभर टक्के पूर्ण केली असून, असे यश मिळवणारे हे जिल्ह्यातील पहिले गाव ठरले आहे.. या प्रक्रियेेमुळे गावाची लोकसंख्या आता २२६२ च्या घरात पोहोचल्याचे समोर आले असून, जिल्हाधिकारी आणि प्रशासकीय यंत्रणेच्या मार्गदर्शनाखाली दळवटणे गावाने मांडलेला हा लोकसहभागाचा आदर्श आता संपूर्ण जिल्ह्यासाठी प्रेरणादायी ठरत आहे॥0
0
Report
बीड़ केज थाना क्षेत्र में 3.5 वर्षीय बच्ची के साथ 75 वर्षीय नराधम ने दुष्कर्म का प्रयास
Beed, Maharashtra:बीड ब्रेक - केज पोलीस स्टेशन हद्दीत 75 वर्षीय नराधमा कडून साडेतीन वर्षीय चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न. - बीडच्या केज पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात साडेतीन वर्षीय चिमुकल्यावर 75 वर्षीय नराधमाने आपल्या घरात नेऊन अत्याचाराचा प्रयत्न केला. - हि प्रकार चिमुकलीच्या वडिलांनी पाहिल्याने घटना उघडकीस आली आहे. - वडिलांच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. - पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून पुढील तपास पोलिसांकडून केला जात आहे.0
0
Report
Advertisement
रत्नागिरी के कलाकार ने पत्थर पर महाराज की हू-ब-हू प्रतिमा उकेरी, वायरल!
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. दगडावर कोरले शंभूराजे! रत्नागिरीच्या सुपुत्राची कलेतून आगळीवेगळी मानवंदना.. अँकर छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सध्या संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहाचं वातावरण आहे.याच निमित्ताने रत्नागिरीतील युवा चित्रकार अजय पारकर याने आपली कला आणि भक्ती यांचा संगम घडवत एका दगडावर महाराजांचे हुबेहूब चित्र रेखाटले आहे.. अतिशय कमी वेळात आणि नैसर्गिक दगडाचा वापर करून साकारलेली ही कलाकृती सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.. आपल्या लाडक्या राजाला कलेच्या माध्यमातून दिलेली ही अनोखी मानवंदना सध्या सोशल मीडियावरही चांगलीच व्हायरल होत आहे..0
0
Report
संभाजी नगर में जयंती पर वाहन रैली नहीं निकली, उपमहापौर ने वजह स्पष्ट की
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगर मध्ये संभाजी महाराज जयंती निमित्त शिवसेनेचे उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी वाहन रॅली काढली होती इंधन वाचवा असे सर्व स्तरातून आवाहन होत असताना या वाहन रॅली बाबत चर्चा सुरू होत्या त्यावर हा पूर्व नियोजित कार्यक्रम होता जी लोक वेगवेगळी अभिवादनाला जातात ते फक्त एकत्र गेले प्रत्येक वर्षी 600 वर वाहनांची रॅली काढतो मात्र यंदा ती काढली नाही असा खुलासा उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी केला.0
0
Report
बाजीराव विहिरी के संरक्षण पर गडकरी ने की समीक्षा, कौतुक
Pandharpur, Maharashtra:भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण के कडून ऐतिहासिक बाजीराव विहिरी के जतन पर केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्री नितीन गडकरी ने कौतुक किया। आळंदी- पंढरपूर पालखी महामार्ग के वाखरी ग्राम के पास बाजीराव विहीरी का इतिहास है। इस विहिरी के निर्माण 1811 में हुआ था। बाजीराव पेशवे ने आशाद्री वारी के समय पंढरपूर आकर विहिरी और 15 बीघे जमीन खाजगीवाले से ले कर विठ्ठल मंदिर को दान की थी, ताकि विहिरी के पानी से रोज की तुलसी व फूल की व्यवस्था देव के लिए की जा सके। इसके बदले खाजगीवाले को 400 रुपये दिए गए और 15 बीघे जमीन दी गई। पालखी महामार्ग की द scattering के दौरान केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्री नितीन गडकरी ने इस विहिरी की भी समीक्षा की और विहिरी के संवर्धन के लिए अधिकारी को सराहा।0
0
Report
Advertisement
12000 करोड़ बकाए के बीच निर्यात बंदी से साखर उद्योग और किसानों पर संकट
Kolhapur, Maharashtra:राजू शेट्टी, नेते स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि बंडू पाटील, ऊस उत्पादक शेतकरी यांच्या बाईट 2C ने पाठविले आहे. देशातील साखर कारखाने ऊस उत्पादक शेतकऱ्याचे तब्बल 12000 कोटी रुपये देणे बाकी आहे, अशामध्ये केंद्र सरकारने साखरेच्या निर्याती वर बंदी घातली आहे. त्यामुळे देशातील सर्वच साखर कारखान्याची स्थिती आई जेवू घालेना आणि बाप भीक मागू देईना अशी झाली आहे. एकीकडे गेल्या चार वर्षापासून एमएसपी न वाढल्याने साखरेचे दर स्थिर राहिलेत, त्यामुळे साखर उद्योग कसा टिकणार ? असा प्रश्न साखर अभ्यासक विचारत आहेत. वाढलेले उत्पादन खर्च आणि शेतकऱ्यांना ऊसाला मिळणारा कमी भाव यामुळे राज्यातील ऊस उत्पादक शेतकरी आधीपासूनच भरडला जातोय... तर दुसरीकडे साखर कारखानदारी देखील मोठ्या अडचणीत सापडल्या असल्यास चित्र आहे.. राज्यात वाढलेल्या साखर कारखान्याच्या संख्येमुळे साखर कारखान्याचा गाळप कालावधी कमी झालाय. परिणामी उत्पादन खर्च जास्त आणि शेतकऱ्यांना द्यावा लागणारा मोबदला अधिक अशा परिस्थितीत मार्ग काढायचा असा प्रश्न साखर कारखानदार याच्या पुढे उभा राहिलाय. संपूर्ण देशाचा विचार करता देशातील साखर कारखाने ऊस उत्पादक शेतकऱ्याचे तब्बल 12000 कोटी रुपये देणे बाकी आहे. एकीकडे हा परिस्थिती असताना केंद्राने साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. त्यामुळे देशातील साखर कारखान्याची स्थिति बिकट बनत चालली आहे असे अभ्यासक यांचे मत आहे. सध्या परदेशात साखरेला चांगला भाव मिळत आहे, अस असताना केंद्र सरकारने साखर निर्यातीवर बंदी घालून देशातील साखर कारखान्यांची अवस्था आई जेवू घालेना आणि बाप भीक मागू देईना अशी झाली आहे अशी प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिली आहे. कारखानदार आणि आमचं भांडण आहेच पण साखरेला दर मिळाला नाही तर कारखानदार तरी काय करणार ? असा प्रश्न उपस्थित करत केंद्र सरकारचा हा निर्णय मूर्खपणाचा आणि भंपकपणाचा असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. तर ऊस उत्पादक शेतकरी यांनी देखील केंद्राच्या साखर निर्यात धोरणावर टीका केली आहे. केंद्र सरकारने एफआरपी मध्ये वाढ केली तर त्याचा स्वागत करू.. पण त्या पटीने दुसरीकडे साखरेच्या दरात वाढ झालेली नाही. त्यामुळे साखर कारखानदारी कर्जाचा डोंगराखाली दबली जाईल अशी भीती साखर अभ्यासकांनी व्यक्त केली आहे. देशा बरोबरच राज्यातील अनेक साखर कारखान्यानी शेतकऱ्यांना एक रकमी एफआरपी दिलेली नाही. त्यामुळे अशा साखर कारखान्यावर साखर आयुक्तानी कारवाईचा बडगा उगारलाय.. पण एकीकडे साखरेला भाव नाही, दुसरीकडे परदेशात साखरेला चांगला भाव मिळत असताना निर्यात बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळं साखर कारखाने, ऊस उत्पादक शेतकरी हे भरडले जात आहेत. त्यामुळे केंद्राने साखर उद्योगाबाबत गांभीर्याने विचार करून तशी कृती करायला हवी, अन्यथा साखर कारखानदार आणि पर्यायाने ऊस उत्पादक शेतकरी यामध्ये भरडला जाईल हे नक्की.0
0
Report
वाशीम के पाटणी चौक में चामुंडा दूध डेरी में मध्यरात्रि चोरी; CCTV फुटेज में कैद आरोपी
Washim, Maharashtra:वाशीम शहरातील पाटणी चौक परिसरातील चामुंडा दूध डेरीमध्ये मध्यरात्री धाडसी चोरीची घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर तोडून आत प्रवेश करत गल्ल्यातील रोकड लंपास केली. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून सकाळी दुकान उघडण्यासाठी आल्यानंतर मालकाच्या निदर्शनास चोरीचा प्रकार आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. तसेच सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.0
0
Report
जालना की कुंडलिका नदी दूषित, सांडपानी-कचरे से पानी अस्वच्छ; नगरपालिका से सफाई की मांग
Jalna, Maharashtra:जालना : CIVIC STORRY जालन्यातील कुंडलिका नदीत सांडपाणी आणि कचरा स्वच्छ नदी झाली दूषित वापरण्यायोग्य पाणी कचरा आणि सांडपाण्यामुळे झाले दूषित नदी स्वच्छतेकडे महानगरपालिकेने लक्ष देण्याची मागणी (वाक थ्रू AVB) अँकर : जालना शहरातील कुंडलिका नदीची अत्यंत दुरावस्था झाली आहे.सलग 4 वर्ष सामाजिक संस्थांनी या नदीचे खोलीकरण आणि रुंदीकरण करून ही नदी स्वच्छ केली होती.त्यामुळे नदीतील पाणी देखील वापरण्यायोग्य होतं.मात्र आता या नदीच्या पात्रात सांडपाणी आणि केरकचरा फेकला जात असल्यानं नदी दूषित झाली.त्यामुळे नदीतील पाणी देखील वापरण्यायोग्य राहिलेलं नाही.परिणामी महानगरपालिकेने या नदीच्या स्वच्छतेकडे लक्ष देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यानी केलीय. वाक थ्रू 121 विथ सामाजिक कार्यकर्ते साद बिन मुबारक0
0
Report
Advertisement
रत्नागिरी में ईंधन संकट से यात्रियों और रिक्शा चालकों की आपात स्थिति
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी जिल्ह्यात इंधन तुटवड्यामुळे चिंता वाढली.. पेट्रोल डिझेल सह सीएनजी चा 15 जून पर्यंत पुरेसा साठा ठेवण्याच्या जिल्हा पुरवठा अधिकारांच्या सूचना.. जिल्ह्यातील ठिकाणच्या पेट्रोल पंपावर इंधन तुटवड्याची समस्या निर्माण झाली असून जिल्हा वाशियांची चिंता वाढली आहे.. अनेक पेट्रोल पंपांवर अशा प्रकारच्या लांबच लांब रांगा दिसत असल्यामुळे इंधन साठा काही तासातच समाप्त होत आहे.. साठा संपल्यावर काही पंपांवर शिक्षक वाट असल्याचं चित्र पाहायला मिळतंय सीएनजी संपल्यानंतर ही चालक वाहने लावून तासनतास प्रतीक्षा करत आहे.. सध्या मे महिना सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी चाकरमान्यांची पावले गावाकडे वळली आहेत. येताना ते वाहने घेऊनच आल्याने वाहनांच्या संकेत दुपटीने वाढ झाली आहे. यात सर्वात मोठं नुकसान रिक्षा चालकांचं होत आहे..त्यांना तासनतास इंधनाच्या प्रतीक्षेत उभे राहत राहावं लागत आहे.. दुचाकी स्वरांना केवळ दोनशे रुपयांचे तर चार चाकी वाहनांना 500 ते 1000 रुपयांचे पेट्रोल देण्यात येतयं..0
0
Report
गडकरी ने सोलापुर के घुलेवाडी में NHAI से जतन की गई विहीर का निरीक्षण किया
Pandharpur, Maharashtra:केंद्रीय रस्ता वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज आपल्या सोलापूर जिल्ह्यातील दौऱ्यात माळशिरस तालुक्यातील घुलेवाडी येथील NHAI कडून जतन केलेल्या विहिरीची पाहणी केली. सदर विहीर अहिल्यादेवी यांनी वारकऱ्याना पानी पिण्यासाठी बांधल्याची माहिती आहे. त्यामुळे या पुरातन विहिरीचे जतन केले आहे.0
0
Report
SIDCO कार्यालय के बाहर पानी आपूर्ति को लेकर महिलाओं का ठिय्या प्रदर्शन
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:सिडको महानगर भागातील नागरिक पाणी प्रश्नावरून आक्रमक एमआयडीसी कार्यालयात महिलांचं ठिय्या आंदोलन २५ वर्षापासून सिडको वाळूज महानगर भागात राहणाऱ्या नागरिकांना ८ दिवसाला पाणी पुरवठा होतो.८ दिवसाला होणारा पाणी पुरवठा कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांना पुरेस पाणी मिळत नाही.पाण्यासाठी अनेक कामगारांना कामावर सुट्या माराव्या लागतात.यामुळे संतप्त झालेले नागरिक महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ एमआयडीसी कार्यालयात दाखल झाले आहेत.अभियंत्यांच्या कार्यालयासोमार महिलांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडवला नाही तर आक्रमक आंदोलन करू असा इशारा देण्यात आला आहे.0
0
Report
Advertisement
