445001
यवतमाळच्या आर्णीत भाजपाची पहिली यादी, आमदाराचा नामांचा गहजब!
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या आर्णी विधानसभा मतदारसंघासाठी भाजपाने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत विद्यमान आमदाराचे नाव नाही. यामुळे महायुतीतील शिवसेनेने या मतदारसंघावर दावा केला आहे. तिन्ही तालुक्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन उपजिल्हाप्रमुख विष्णू उकंडे यांना उमेदवारी देण्याची मागणी केली आहे. पालकमंत्री संजय राठोड यांचेही या जागेसाठी आग्रह आहे. त्यांनी स्पष्ट केले आहे की, जागा सुटली नाही तरी शिवसेना उमेदवार निवडणूक लढवेल.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
मई की गर्मी के बीच नासिक-येवला में तेज बरसात, बच्चों ने नाच उठे
Yeola, Maharashtra:मे महिन्यात तीव्र उन्हाच्या झळा जाणवत असून तापमानाचा पारा हा चाळीशी पार गेला आहे अंगाची लाहीलाही होत असताना अशातच नाशिकच्या येवल्यात दुपारपासून जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली असून शहर व तालुक्यात सुमारे दोन तासांपासून पावसाने हजेरी लावली आहे अशातच शहरात लहानग्या मुलांनी पावसात नाचण्याचा आनंद घेतला आहे0
0
Report
6 साल की आरना ने राज्य स्विमिंग में तीन गोल्ड जीते, इतिहास रचा
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरीच्या ६ वर्षांच्या आरनाची कमाल.. राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत ३ सुवर्णपदकांसह पटकावली चॅम्पियनशिप! अँकर वय अवघं ६ वर्ष... जे वय खेळण्या-बागडण्याचं असतं,त्या वयात रत्नागिरीच्या आरना अमन देवळेकरने थेट राज्याच्या नकाशावर जिल्ह्याचं नाव चमकवलं आहे.. पुण्याच्या बालेवाडीत पार पडलेल्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत आरनाने अंडर-६ गटात फ्रीस्टाईल,बॅकस्ट्रोक आणि बटरफ्लाय अशा तिन्ही प्रकारांत ३ सुवर्णपदके पटकावून 'इंडिव्हिज्युअल चॅम्पियनशिप' आपल्या नावावर केली.. SFI च्या अधिकृत स्पर्धेत रत्नागिरीसाठी असा पराक्रम करणारी ती पहिलीच खेळाडू ठरली आहे.. तिच्या या ऐतिहासिक कामगिरीबद्दल पालकमंत्री उदय सामंत यांनीही तिचा विशेष सत्कार केला असून,संपूर्ण जिल्ह्यातून या छोट्या जलपरीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे..0
0
Report
शंभूराज देसाई के बयानों से कांग्रेस-शिवसेना clash, पाटी-नेतृत्व पर सवाल
Satara, Maharashtra:सातारा - आज महाराष्ट्रात आणि देशात काँग्रेसची जी परिस्थिती आहे. त्याला अनुसरूनच श्रीकांत शिंदे यांनी वक्तव्य केल आहे. सतेज पाटील माजी राज्यमंत्री आहेत ते आतुरतेने विधान परिषदेमध्ये पक्षनेते पद मिळवण्याची वाट बघत आहेत. त्यामुळे पक्षश्रेष्ठीच्या सतत नजरेत राहण्यासाठी. श्रीकांत शिंदे यांच्यावर त्यांनी टीका केली आहे. साताऱ्यात सतेज पाटील तुम्ही पाहिजे होता. परंतु फरपटत नेले हे बोलणं म्हणजे अतिरंजीत बोलणं झालं या बोलल्यानंतर दिल्लीश्वर आपल्याला विचारतील म्हणून असे गोष्टी त्यांच्या कडून बोलले गेले...बंटी पाटील तुम्ही विराधी पक्ष नेते पदाची जी आस लावून बसले आहात. त्याआधी पहिल्यांदा काँग्रेस संख्याबळ सुधारा. काँग्रेसला महाराष्ट्रातल्या आणि देशातील जनतेने मतदान करून त्यांची जागा दाखवली आहे हे सत्य श्रीकांत शिंदे यांनी बोलल्यामुळे बंटी पाटील यांना ते बोलणे जमलं म्हणून दिल्लीश्वरांच्या नजरेत राहण्यासाठी त्यांनी हे विधान बोललो आहे. काँग्रेसकडे आता सर्वसमावेशक नेतृत्व राहिलेलं नाही. जिल्हा परिषद साताऱ्यात काँग्रेस कुठे आहे जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये एक सदस्य तुमचा येऊ शकला नाही ही जर तुमची सातारा जिल्ह्यात अवस्था आहे.तेव्हा शिवसेना सातारा जिल्ह्यात शिवसेना कुठे आहे आणि तुमची काँग्रेस कुठे आहे याची समोरासमोर चर्चा करायची माझी बंटी पाटील यांच्याबरोबर तयारी आहे... विधान परिषदेची निवडणूक लागल्यानंतर आम्ही सांगली सातारा या दोन्ही मतदारसंघातील आकडेवारी पाहिली.शिवसेनेची 140 ही संख्या आमची निर्णयाक आहे.आत्ता मी प्राथमिक स्थळावर भूमिका घेण्यापेक्षा जेव्हा शिवसेनेचे संसदीय मंडळ चर्चा करेल आणि पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे हे चर्चा करून निर्णय घेतील.सातारा सांगलीची निवडणूक महायुतीला जिंकायचे असेल तर शिवसेनेच्या मताचा नक्कीच विचार करावा लागेल. राष्ट्रवादीचे शरद पवार पक्षाचे नेते विकास लवांडे यांना अटक होण्यापासून रिलीफ मिळाला नाही.कायदा कायद्याचे काम करणार त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाने आकसतांडव करू. नये.जर ते चुकले नसतील तर ते सुटतील.0
0
Report
Advertisement
NEET पेपरफुटी: लातूर के डॉ. शिरुरे समेत तीन गिरफ्तार, नया खुलासा
Latur, Maharashtra:NEET पेपरफुटी प्रकरणात CBI ची मोठी कारवाई... लातूरच्या बालरोग तज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे अटकेत... पोऱीसाठी पेपर विकत घेतल्याचा CBI ला संशय.... NEET प्रकरणात पालकाला पहिल्यांदाच अटक.... शिवराज मोटेगावकर, पी. व्ही. कुलकर्णीनंतर लातूरमधून आणखी एक मोठी कारवाई... NEET पेपरफुटी प्रकरणात CBI चा तपास दिवसेंदिवस वेग घेताना दिसत आहे. लातूरमधील बालरोग तज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे यांना CBI ने अटक केली आहे. स्वतःच्या पोरीसाठी कथितरित्या NEET प्रश्नपत्रिका विकत घेतल्याचा आरोप त्याच्यावर आहे. यापूर्वी या प्रकरणात दोघांवर कारवाई झाली होती. आता लातूरमधून झालेली ही तिसरी मोठी अटक आहे. NEET पेपरफुटी प्रकरणात अटकेत असलेल्या शिवराज मोटेगावकर आणि पी. व्ही. कुलकर्णी यांच्या अटकेनंतर नविन नविन खुलासे बाहेर येत आहेत. लातूरमधील बालरोग तज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे यांना CBI ने अटक केली आहे. फुटलेला NEET पेपर विकत घेतल्याच्या संशयावरून त्यांची तब्बल साडेचार तास कसून चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान काही कागदपत्रे, मोबाईल आणि डिजिटल पुरावे CBI लातूर मधून ताब्यात घेतले आहे. CBI च्या प्राथमिक तपासात डॉ. शिरुरे हे शिवराज मोटेगावकर आणि पी. व्ही. कुलकर्णी यांच्या संपर्कात असल्याचे समोर आले आहे. मागील काही वर्षांपासून ते पेपरफुटीच्या नेटवर्कमध्ये सहभागी असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. वैभव बालकुंदे रिपोर्टर सीबीआयने अटक केलेल्या डॉ. मनोज शिरुरे याने सध्या सीबीआयच्या कोठडीत असलेल्या शिवराज मोटेगावकरकडून प्रश्नपत्रिका खरेदी केली होती. नीटची परीक्षा ३ मे रोजी झाला. परीक्षा होण्याच्या दहा दिवस आधीच मोटेगावकरकडे प्रश्नपत्रिका आली होती. अशी माहीती आता CBI चौकशी मध्ये समोर आली आहे. नीट पेपरफुटी प्रकरणात पहिल्यांदाच विद्यार्थ्याच्या पालकाला अटक झाली आहे. शिरुरे ने आणखी कुणाला प्रश्नपत्रिका दिली होती का ? असाही प्रश्न आता समोर आला आहे. लातूरमधील डॉ. मनोज शिरूरे यांच्या घरावर तपास यंत्रणांची कारवाही सुरू असतानाच, CBI चे पथक आंबेजोगाई येथून दोन विद्यार्थ्यांना घेऊन डॉ. शिरूरे यांच्या घरी पोहोचल्याची माहिती समोर येत आहे. घराची झाडाझडती, महत्त्वाच्या कागदपत्रांची तपासणी आणि चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. लातूर... शिक्षणाची ओळख असलेले शहर... पण आता त्याच लातूरचे नाव देशभर NEET पेपरफुटी प्रकरणामुळे चर्चेत आले आहे. शिवराज मोटेगावकर, पी. व्ही. कुलकर्णी आणि आता डॉ. मनोज शिरुरे... अशा सलग कारवायांमुळे तपासाचा फास आणखी आवळला जात आहे. “पोऱीसाठी डॉक्टर बापाने पेपर विकत घेतला...?” या आरोपामुळे केवळ शिक्षण व्यवस्थेवरच नाही, तर पालकांच्या भूमिकेवरही मोठे प्रश्न उपस्थित होत आहेत. आता CBI च्या पुढील तपासातून आणखी कोणती नावे समोर येतात याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.0
0
Report
बुलढाणा में डीजल संकट से किसान परेशान, लोणार में पेट्रोल पंपों पर भीड़
Buldhana, Maharashtra:बुलढाणा ब्रेकिंग “डिझेल के लिए किसानो की धावपळ; लोणार में किसान अक्षरशः हैरान!” “मशागती की कामे ठप्प, पेरणी संकटात; कमळजा पेट्रोल पंप पर कैन के साथ किसानों की भीड़” अंकर जिल्ह्यातील वाढत्या डिझेल टंचाईमुळे शेतकरी अक्षरशः हवालदिल झाला असून लोणार शहरात परिस्थिती गंभीर बनली आहे। लोणार येथील कमळजा पेट्रोल पंपावर डिझेल मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी कैन लेकर बड़ी गर्दी केली। अनेक ठिकाणी तासन्तास रांगा लागत असून डिझेल मिळेल त्या पंपाकडे शेतकरी धाव घेताना दिसत आहेत। सध्या शेती मशागतीची अत्यंत महत्त्वाची वेळ असताना डिझेल अभावी ट्रॅक्टर आणि शेतीची अवजारे बंद पडली आहेत। परिणामी शेतातील मशागतीची कामे पूर्णपणे ठप्प झाली असून आगामी 10 दिवसांनंतर होणारी पेरणीही धोक्यात आली आहे। एकीकडे पावसाच्या तोंडावर शेतकरी तयारीत असताना दुसरीकडे डिझेल टंचाईने बळीराजाचे कंबरडे मोडले आहे। जिल्हाभर डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्याने ग्रामीण भागात हाहाकार माजला असून प्रशासन आणि सरकारविरोधात संताप व्यक्त केला जात आहे। “शेती करायची कशी आणि पेरणीची तयारी करायची कशी?” असा संतप्त सवाल आता शेतकरी विचारत आहेत。0
0
Report
किल्ले रायगड के पायरी मार्ग दो दिन बंद, 30-31 मई को यात्रा रोक
Chendhare, Maharashtra:किल्ले रायगड के पायरी मार्ग दो दिनों के लिए बंद रहेगा। 30 और 31 मई को पायरी मार्ग बंद रहेगा। रायगड जिलाधिकारी ने अधिसूचना जारी की है। ढीले पत्थरों को हटाने का काम किया जाएगा ताकि ऊँच कड़ों पर गिरने से हादसे न हों। इसके आधार पर पायरी मार्ग पर चलना दो दिनों के लिए बंद रहेगा।0
0
Report
Advertisement
नाशिक के येवला में तेज़ बारिश और तेज़ हवाओं के साथ इलाके में राहत
Yeola, Maharashtra:येवला ब्रेक नाशिकच्या येवला शहर व परिसरामध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी येवला तालुक्याच्या उत्तर पूर्व भागात जोरदार वादळी कार्यासह मुसळधार पाऊस भर उन्हामध्ये देखील पावसाची हजेरी पावसामुळे हवेमध्ये गारवा निर्माण झाला असून उघड्यापासून नागरिकांना दिलासा0
0
Report
संभाजी ब्रिगेड ने मोटेगावकर के शिकवणी वर्ग पर विरोध किया; पोस्टर फाड़े
Akola, Maharashtra:अकोल्यातील प्राध्यापक मोटेगावकर यांच्या शिकवणी वर्गाला अनेक दिवसांनंतर आज पुन्हा सुरुवात करण्यात आली. मात्र, वर्ग सुरू होताच संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत परिसरातील मोटेगावकर यांचे फलक फाडून निषेध व्यक्त केला. यावेळी वर्ग परिसरात कोणतीही जबाबदार व्यक्ती उपस्थित नसल्याने आंदोलनकर्त्यांनी आपले आंदोलन तात्पुरते स्थगित केले. सध्या नीट परीक्षेतील विद्यार्थ्यांचे वर्ग या ठिकाणी सुरू असल्याचे सांगण्यात आले. मात्र, १७ जूननंतर मोटेगावकर यांच्या नावाखाली कोणतेही शिकवणी वर्ग सुरू राहू देणार नसल्याचा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला आहे.0
0
Report
कांग्रेस के नेतृत्व में कोल्हापुर में पेट्रोल-डिज़ल दरों के विरोध का प्रदर्शन
Kolhapur, Maharashtra:Kolhapurात काँग्रेसच्या वतीने पेट्रोल–डिझेल दरवाढी विरोधात आंदोलन करण्यात आलं आहे. काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनादरम्यान सतेज पाटील यांनी काँग्रेसच्या काळात देशात काय परिस्थिती होती आणि आता काय परिस्थिती आहे याचे माहितीपत्र सर्वसामान्यांना वाटले.. महागाई कशाप्रकारे वाढली आहे हे लोकांना कळावे यासाठीच हे माहितीपत्र वाटले जात असल्याचं सतेज पाटील यांनी सांगितले.. या आंदोलनाचा आढावा घेऊन सतेज पाटलांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी.0
0
Report
Advertisement
जयंत पाटील को राम मंदिर में रहने वाला रावण कहा गया, गोपीचंद पडळकर की तीखी टिप्पणी
Sangli, Maharashtra:जयंत पाटील को राम मंदिर में रहने वाला रावण बताकर भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांवर केली आहे. जयंत पाटलांचा पावडर लावलेला चेहरा असून पावडर काढल्यावर नेमका आत मध्ये काय आहे, हे कळेल अशी बोचरी टीका देखील आमदार पडळकर यांनी केली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या चौकशीवरून आजी-माजी संचालकांकडून उच्च न्यायालयात धाव घेण्यात आली आहे, यावरून पडळकर यांनी टीका केली आहे, ते सांगली मध्ये बोलत होते.0
0
Report
नागपुर में महंगाई, ईंधन कीमतें और बेरोजगारी के खिलाफ राष्ट्रवादी युवक कांग्रेस का प्रदर्शन
Nagpur, Maharashtra:नागपूर - - नागपुरात राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाकडून आंदोलन - महागाई, इंधन दरवाढ, बेरोजगारी व सरकारच्या निष्क्रिय कारभारा विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय समोर आंदोलन करण्यात आले.. - केंद्र व राज्य सरकारच्या जनविरोधी धोरणांमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली..पेट्रोल डिझेलच्या दरात दरवाढ केली आहे. - नागरिकांना सिलेंडर उपलब्ध होत नाही यामुळे जनता त्रस्त झाली आहे, महागाई मोठ्या प्रमाणात वाढत आहे याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना करावा लागतो. - मध्यमवर्गीयांचे जगणे कठीण झाले आहे. या निष्क्रिय व झोपलेल्या सरकारविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस कडून केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले...0
0
Report
Koṇḍa विधान परिषद चुनाव में महायुति-शिंदे बनाम पवार का पेच जारी
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. कोकण स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीच्या बदलत्या समीकरणांवर आधारित पक्ष कोकण विधान परिषदच्या जागेवरून महायुतीत पेच; उमेदवारीवरून शिवसेना-राष्ट्रवादीत चढाओळा! संख्याबळाच्या जोरावर शिंदे शिवसेनेचा जागेवर थेट दावा; माजी आमदार राजन साळवींच्या नावाची चर्चा! मुलाच्या राजकीय पुनर्वसनासाठी सुनील तटकरे आग्रही; अजित पवार गटही शर्यतीत! कोकणातील ८३१ मतदारांचा कौल कोणाला? महायुतीचा तिढा सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्री मध्यस्थी करणार! कोकण स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीचा बिगुल वाजताच आता कोकणातील राजकीय वातावरण तापू लागले आहे.या जागेवर सध्या महायुतीमध्ये अंतर्गत पेच निर्माण झाल्याची माहिती समोर येतेय. कोकणात सर्वात मोठे संख्याबळ असलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने या जागेवर आपला थेट हक्क सांगितला आहे, तर दुसरीकडे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनेही या जागेसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. शिंदे शिवसेनेकडून माजी आमदार राजन साळवी यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे, राजन साळवी यांनी यापूर्वीच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने कोकणात मोर्चेबांधणी आणि आखणी सुरू केली आहे. एकीकडे शिवसेना या जागेसाठी आग्रही असताना, दुसरीकडे अजित पवार गटानेही शड्डू ठोकला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आपले सुपुत्र अनिकेत तटकरे यांचे राजकीय पुनर्वसन करण्यासाठी पुन्हा एकदा या जागेसाठी आग्रही असल्याचे समजते. महायुतीत या एका जागेवरून शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा सुप्त संघर्ष पाहायला मिळतोय. आता महायुतीतील हा कळीचा ठरणारा जागेचा पेच सोडवण्यासाठी खुद्द उपमुख्यमंत्री शिंदे ही समन्वयाची भूमिका घेणार असून, जागावाटपाचा अंतिम निर्णय मुंबईत वरिष्ठ पातळीवर होणार आहे.0
0
Report
Advertisement
खेड में मुरूम माफियाओं का कहर: गोली और ट्रक से हमला, हालत गंभीर
Shirur, Maharashtra:पुणे जिल्ह्यातील खेड सेझ औद्योगिक क्षेत्रातून एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक प्रकार समोर आला आहे. खेड तालुक्यात मुरुम माफियांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून, या मुरुम माफियांच्या विरोधात तक्रार केल्याच्या रागातून एका तरुणाला थेट जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. खेड तालुक्यातील रेटवडी येथे ही खळबळजनक घटना रात्रीच्या सुमारास घडली. येथील अमोल काळे नावाच्या तरुणाने मुरुम माफियांच्या बेकायदेशीर कृत्यांविरोधात तक्रार केली होती. याच रागातून मुरुम माफियांच्या एका टोळक्याने एका हायवा ट्रकने अमोल यांच्या गाडीसह इतर अनेक वाहनांना जोरदार धडक दिली आणि ती वाहने चिरडली. एवढ्यावरच नाही तर या टोळक्याने अमोल काळे यांना बेदम मारहाण करत त्यांच्यावर पिस्तुलही रोखलं. हा संपूर्ण थरार आणि राडा परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या जीवघेण्या हल्ल्यात अमोल काळे हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुरूमाच्या वादातून हा प्रकार घडला असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल मांडवे यांनी दिली.0
0
Report
शिवनेरी हापूस को जीआई टैग मिलने के बाद निर्यात का पहला सीज़न शुरू
Shirur, Maharashtra:शिवजन्मभूमीची ओळख असलेल्या आणि जुन्नर-आंबेगावच्या मातीचा अभिमान ठरलेल्या ‘शिवनेरी हापूस’ आंब्याला केंद्र सरकारच्या भौगोलिक मानांकन विभागाकडून अधिकृत GI Tag मिळाल्यानंतरचा 'शिवनेरी हापूस' निर्यातिचा यंदाचा पहिलाच हंगाम आहे. मानांकन मिळाल्या नंतर आता स्थानिक आंबा उत्पादक बाजारपेठेत विक्रीसाठी आणण्याच्या तयारीत आहेत. याच पार्श्वभूमीवर माणिकडोह येथील विनीत फार्म येथे स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. आंबा तज्ञ तथा माजी आयएएस अधिकारी अभिमन्यू काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत ‘शिवनेरी हापूस’च्या ब्रँडिंग, पॅकिंग, मार्केटिंग आणि राष्ट्रीय पातळीवरील प्रचार-प्रसिद्धीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी जुन्नर तालुक्यातील आंबा उत्पादक, कृषी क्षेत्रातील अभ्यासक आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार करणारे युट्युबर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते.0
0
Report
वाशीम में लाडकी बहन योजना के बकाए 4–5 महीने: महिलाएं जिलाधिकारी कार्यालय पहुंचीं
Washim, Maharashtra:वाशीममध्ये ‘लाडकी बहीण’ योजनेचे काही महिलांचे मागील 4 ते 5 महिन्यांचे हप्ते रोकडल्याच्या आरोपावरून महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. KYC पूर्ण करूनही पैसे मिळत नसल्याची तक्रार करत प्रशासनाविरोधात महिलांनी नाराजी व्यक्त केली. तसेच अपात्र लाभार्थींना नियमित पैसे दिले जात असल्याचा आरोप करत थकीत रक्कम तात्काळ जमा करण्याची मागणी करण्यात आली.0
0
Report
Advertisement
