445001
यवतमाळच्या आर्णीत भाजपाची पहिली यादी, आमदाराचा नामांचा गहजब!
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या आर्णी विधानसभा मतदारसंघासाठी भाजपाने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत विद्यमान आमदाराचे नाव नाही. यामुळे महायुतीतील शिवसेनेने या मतदारसंघावर दावा केला आहे. तिन्ही तालुक्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन उपजिल्हाप्रमुख विष्णू उकंडे यांना उमेदवारी देण्याची मागणी केली आहे. पालकमंत्री संजय राठोड यांचेही या जागेसाठी आग्रह आहे. त्यांनी स्पष्ट केले आहे की, जागा सुटली नाही तरी शिवसेना उमेदवार निवडणूक लढवेल.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
मनमाड में एक महीने बाद भारी बारिश, खरीफ की फसलें खुशहाल
Nashik, Maharashtra:मनमाड ( नाशिक ) - अखेर एक महिन्या नंतर मनमाड शहर परिसरात पावसाने लावली दमदार हHJेरी... अखेर तब्बल एक महिन्याच्या विश्रांती नंतर आज पावसाने मनमाड शहर परिसरासह ग्रामीण भागात हजेरी लावली. सायंकाळी पावसाचे आगमन झाल्यानंतर सुमारे एक तास दमदार पाऊस झाला. चांगला पाऊस झाल्यामुळे खरीपाच्या पेरणीला वेग येणार असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले0
0
Report
नवी मुंबई: RBI कॉलनी मेट्रो स्टेशन के पास दरड़ गिरने से हादसा, कोई घायल नहीं
Navi Mumbai, Maharashtra:सीबीडी सेक्टर 5 RBI कॉलनी मेट्रो स्टेशन जवळ दरड कोसळली, यात सुदैवाने कोणी जखमी झाले नसून मेट्रो मार्गाची हानी झाली नाही; आपत्कालीन यंत्रणा घटना स्थळी दाखल होऊन दरड हटविण्याचे काम सुरू केले आहे; सतत पडत असलेल्या पावसामुळे ही दुर्घटना घडली आहे; नवी महाराष्ट्रा मुंबई0
0
Report
अंबरनाथ में 50 साल पुराना पेड़ गिरा, भारी नुकसान, जानहानि नहीं
Ambernath, Maharashtra:अंबरनाथमध्ये ५० वर्षे जुने झाड कोसळले. वाहनांचे मोठे नुकसान, सुदैवाने जीवितहानी टळली. संतत धार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे अंबरनाथ येथील वर्षा कॉम्प्लेक्सजवळ सुमारे ५० वर्षे जुने असलेले एक अवाढव्य झाड अचानक मुख्य रस्त्यावर कोसळले. या दुर्घटनेत रस्त्याकडेला पार्क केलेल्या वाहनांचे प्रचंड नुकसान झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.0
0
Report
Advertisement
रिकामी इमारत के स्लैब के गिरने से मुंबई में राहगीर की मौत, दो घायल
Navi Mumbai, Maharashtra:रिकामी इमारत के स्लैब के गिरने से मुंबई में राहगीर की मौत, दो घायल. नवी मुंबई वाशी जुहूगांव सेक्टर-11 में गीता आर्केड, चार मंजिला पुरानी इमारत का स्लैब गिर गया. सड़क पर गुजर रहे एक व्यक्ति की मौत हो गई और अन्य दो लोग घायल हुए हैं. मौके पर पुलिस, फायर ब्रिगेड और नगर निगम का स्टाफ पहुंचकर राहत कार्य में जुट गया.0
0
Report
कल्याण खाड़ी किनारे निवासियों को नोटिस, संभावित बाढ़ की चेतावनी जारी
Kalyan, Maharashtra:कल्याणच्या खाडी किनारी राहणाऱ्या नागरिकांना आणि तबेला मालकांना नोटिसा. ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे उल्हासनदीच्या पाण्याची पातळी वाढल्यामुळे कल्याण खाडीच्या पाणीपातळीमध्ये वाढ झाली. संभाव्य पूरस्थितीचा धोका लक्षात घेऊन कल्याण-डोंबिवली महानगरपालिका सतर्क झाली असून खाडी किनारी राहणाऱ्या, रेतीबंदर, गोविंदवाडी परिसरातील नागरिकांना तसेच तबेले मालकांना पालिकेने नोटीसा बजावल्या आहेत.0
0
Report
जीर्णोद्धार के बाद मंदिर खुले, भक्तों के लिए प्राणप्रतिष्ठा के साथ दर्शन शुरू
Pandharpur, Maharashtra:श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर व परिवार देवता मंदिर जतन व संवर्धन विकास आराखड्यांतर्गत जीर्णोद्धार व संवर्धनाची कामे पूर्ण झालेल्या श्री व्यंकटेश मंदिर, श्री महालक्ष्मी मंदिर, श्री काशी अन्नपूर्णा मंदिर तसेच कचेरीजवळील श्री मारुती मंदिर येथील मूर्तीं की प्राणप्रतिष्ठा संपन्न झाली. त्यानंतर ही सर्व मंदिरे भाविकांच्या दर्शनासाठी खुली करण्यात आली असून, मंदिरांतील नित्योपचार पूर्ववत सुरू करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली. जतन व संवर्धन विकास आराखड्यांतर्गत करण्यात आलेल्या संवर्धन व जीर्णोद्धाराच्या कामांमुळे श्री व्यंकटेश मंदिर, श्री महालक्ष्मी मंदिर, श्री काशी अन्नपूर्णा मंदिर तसेच कचेरीजवळील श्री मारुती मंदिर यांचे मूळ वास्तुशिल्पीय आणि धार्मिक स्वरूप जतन करून पुनर्स्थापित करण्यात आले आहे.0
0
Report
Advertisement
पंढरपूर आषाढी वारी: प्लास्टिक मुक्त वारी के लिए कड़ा अभियान
Pandharpur, Maharashtra:Anchor - पंढरपूरच्या आषाढी वारीमध्ये यंदा प्लास्टिक मुक्त वारी हे अभियान राबवले जाणार असून याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. पंढरपुरातील चंद्रभागा नदी परिसरातील वाळवंट नदीच्या पश्चिमेकडील दहा घाट ठिकाणी जागोजागी स्वच्छतेचे मोठे कुंड ठेवले जाणार असून यामध्ये प्लास्टिक तसेच कचरा वारकऱ्यांनी टाकावा अशी जनजागृती केली जाणार आहे. तसेच आषाढी वारीसाठी आलेल्या भाविकांनी प्लास्टिकचा वापर टाळावा यासाठी जनजागृती करून प्लास्टिक मुक्त वारी स्वच्छ वारी हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवणार असल्याचं पालकमंत्री गोरे यांनी सांगितलं0
0
Report
उद्धव ठाकरे के बयान पर राजनीति गर्म, हिंदू भोले नहीं मूर्ख नहीं—2024 सवाल
Oras Bk., Maharashtra:सिंधुदुर्ग, मंत्री नितेश राणे ऑन उद्धव ठाकरे ( हिंदू भोळे पण मूर्ख नाहीत ) --- उद्धव ठाकरे बरोबर बोललेत, हिंदू भोळे आहेत परन्तु मूर्ख नाहीत म्हणून तर त्यांना सत्तेवरून हाकलवून दिलं ना बहरूपिया कोण आहे हे हिंदूंना माहीत आहे. वोट जिहादच्या नावाने आपले खासदार कोणी निवडून दिले हे हिंदूंना माहीत आहे. समस्त हिंदू समाज विचारपूर्वक लोकांना जवळ करतो आणि दूरही करतो. हा अनुभव उद्धवजीना 2024 मध्ये आलाय. ऑन शिवसेना संपवण्याचा डाव ----- राम मंदिराचा विषयाच्या निमित्ताने हिंदू समाजाची बदनामी करण्याची सुपारी महाविकास आघाडीच्या आणि इंडिया अलायन्सच्या लोकांनी घेतलीय. पाकिस्तान मध्ये बसलेले अब्बा त्यांना सुपाऱ्या देत आहेत म्हणून त्यांना हिंदू समाजाची बदनामी करायची आहे. हे लोक कधीही हज यात्रे बद्दल बोलताना दिसत नाहीत. हज यात्रेत काय चालत महिलाबद्दल कशा आणि काय काय घटना घडतात, उद्धवजीना सांगेन की कधीतरी हज यात्रेची माहिती द्या नेहमी आमच्या धर्माची देवदेवतांची बदनामी करण्यासाठी आणि पाकिस्तान मध्ये बसलेल्या आपल्या अब्बाला खुश करण्यासाठी हे इंडिया अलायन्स चे लोक का पुढे येतात. हिम्मत असेल तर हज यात्रे बद्दल बोला0
0
Report
वाशीम में रामरक्षा महाआरती: दान चोरी के विरोध में कार्रवाई की मांग
Washim, Maharashtra:अयोध्येतील श्रीराम मंदिरातील दान चोरी प्रकरणाच्या निषेधार्थ ठाकरे शिवसेनेच्या वतीने वाशिम शहरातील श्रीराम मंदिरात रामरक्षा महाआरती घेण्यात आली.यावेळी रामरक्षेचे सामूहिक पठण करून आरोपींना तात्काळ अटक व कठोर कारवाईची मागणी करण्यात आली.कार्यक्रमाला ठाकरेच्या शिवसेना पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते आणि रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.0
0
Report
Advertisement
ताथवडे घाट पर भारी बारिश से दराड़ गिरा, चालक की मौत
Satara, Maharashtra:सातारा जिल्ह्यातील फलटण–पुसेगाव मार्गावरील ताथवडे घाटात मुसळधार पावसामुळे दरड कोसळून भीषण अपघात झाला. सैल झालेला मोठा दगड चारचाकी वाहनाच्या समोरील काचेवर कोसळल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाला. मृत चालकाची ओळख योगेश पोपट जगताप (रा. आंबे खुर्द, ता. बारामती) अशी झाली आहे. दगड कोसळल्यानंतर वाहनावरील नियंत्रण सुटून ते रस्त्यालगतच्या दिशादर्शक फलकावर आदळले. हे वाहन बाहेर काढण्यासाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून घाटमार्गावर सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.0
0
Report
तैयार रहें: भुसे ने कहा समय आए तो बिना पूछे दे दूँगा त्यागपत्र
Nashik, Maharashtra:मालेगाव ( नाशिक ) विशाल मोरे - समय आया तो किसी को बिना पूछे राजीनामा दे दूँगा - शिक्षणमंत्री दादा भुसे - TET परीक्षा पेपर पर शिक्षण मंत्री के राजीनामे की मांग के बीच कुछ दिनों पहले उनके घर पर वंचित बहुजन आघाडी की सम्यक विद्यार्थी संघटना के द्वारा मोर्चा निकाला गया था. इसके संदर्भ में मंत्री भुसे ने आज रेस्टहाउस में उनसे मुलाकात की और कहा, समय आया तो किसी को बिना पूछे मैं राजीनामा दे दूँगा.0
0
Report
भीषण बारिश में नालों की सफाई नहीं, अनेक घरों में पानी घुसा; विधायक ने किया निरीक्षण
Kalyan, Maharashtra:आमदारच म्हणतात नालेसफाई झाली नाही घरांमध्ये पाणी साचलेल्या ठिकाणी शिवसेना आमदारांनी केली पाहणी शिवसेना आमदार राजेश मोरे यांनी या ठिकाणी जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. महापालिकेने नालेसफाई केली नसल्याने ही परिस्थिती उद्भवल्याचा आरोप आमदारांनी केला .दरम्यान अधिकाऱ्यांनी काम केलं नाही तर त्यांच्यावर आयुक्तांनी कारवाई करावी अशी मागणी आमदारांनी केलीय. कल्याण ग्रामीण आमदार0
0
Report
Advertisement
मुंबई-गोवा महामार्ग पर बाढ़ से यातायात ठप्प, हजारों यात्री फँसे
Chendhare, Maharashtra:मुंबई-गोवा महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा. दहा तासांहून अधिक काळ वाहतूक ठप्प. हजारो प्रवासी महामार्गावर अडकून पडले आहेत. रायगड जिल्ह्यातील सुकेळी गावाच्या हद्दीत मुंबई-गोवा महामार्गावर पुराचे पाणी साचल्याने महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. परिणामी, दहा तासांहून अधिक काळ हजारो प्रवासी वाहनांसह महामार्गावर अडकून पडले आहेत. महामार्गाच्या दोन्ही बाजूंना सुमारे 8 ते 10 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून, सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे परिस्थिती आणखी गंभीर बनली आहे. रात्र होत असल्याने अडकलेल्या प्रवाशांची चिंता वाढली असून, वाहतूक सुरळीत होण्याची प्रतीक्षा सर्वांना लागली आहे.0
0
Report
कृषि मंत्री ने किसानों के कर्ज माफ़ी की राशि जल्द खातों में जमा करने की पुष्टि की
Rui, Maharashtra:कृषिमंत्री दत्तात्रय भरणे पॉईंट On कर्जमाफीची 30 जून तारीख दिली होती... नंतर 5 जुलै तारीख दिली होती...* विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे... पुरवणी मागणीला बजेटमध्ये ज्या काय मागण्या मांडल्या आहेत.... त्या येथे मंजूर झाल्यानंतर राज्यपाल मोदयांची लवकरात लवकर सही होईल.... लवकरात लवकर कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या बँकेत जमा होईल... ऑन शेतकरी इन्कम टॅक्स 100% माहिती घेतली पाहिजे त्याची पडताळणी केली पाहिजे... शेवटी याचा लाभ गरीब शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे.... ठीक आहे चार दोन दिवस उशीर झाला तर... उशीर होतो हे आम्ही मान्य करतो... संपूर्ण माहिती घेऊन शेतकऱ्याच्या खात्यामध्ये रक्कम जमा केले... कोणतीही चूक होऊ नये... म्हणूनच आम्ही काळजी घेतोय.... राज्यातील शेतकऱ्यांनी खरंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुनेत्रा पवार यांचे आभार मानले पाहिजेत... अडचणीच्या काळामध्ये कोणतीही निवडणूक नसताना सुद्धा... अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळाच्या सहकाऱ्यांनी घेतला आहे.... या सर्वांचे शेतकऱ्यांच्या प्रतिनिधी म्हणून कृषी मंत्री म्हणून आभार मानतो... 30 जून तारीख दिली होती मात्र काही अडचणी असतात... लवकरच दूर करून.. येणाऱ्या थोड्या दिवसात ही रक्कम माझ्या शेतकऱ्याच्या खात्यात जमा केली जाईल.... ऑॉन कोणत्या अटी... पहिले जे निकष आहेत त्या निकषात जे पात्र आहेत... त्यांना कर्जमाफी देतोय... यामध्ये काय दुरुस्त करणे गरजेचे आहे... शेतकऱ्यांच्या काही सूचना आहेत कुठल्या आठ घातली पाहिजे... शेतकरी संघटनेच्या काय मागण्या आहेत... त्यांच्या सूचनेचे आदर करून... त्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देता येईल...0
0
Report
यवतमाळ के आर्णी बोरगांव में स्मार्ट मीटर शुरू भी नहीं हुआ, 1070 रुपए का बिल आ गया
Yavatmal, Maharashtra:राज्यात स्मार्ट मीटर लावण्यावरून मोठा विरोध होत असताना त्याचप्रमाणे मीटर बसविणाऱ्या संबंधित कंपनीच्या गलथान कारभारराबाबत तक्रारी पुढे येत असताना आता या स्मार्ट मीटरने कमालच केली आहे. यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील बोरगाव येथे एका ग्राहकाच्या घरी स्मार्ट मीटर लावण्या पूर्वीच त्याला विजेचे बिल पोहोचले आहे. सुरेश आडे या ग्राहकाने तीन महिन्यांपूर्वी नवीन वीज जोडणीसाठी अर्ज केला होता. त्यांचा अर्ज मंजूर झाला, घरी स्मार्ट मीटर आणण्यात आले. मात्र मीटर अद्याप सुरूही झालेले नसताना, कुठल्याही विजेचा वापर केला नसताना त्यांच्या नावावर तब्बल 1 हजार 70 रुपयांचे वीज बिल आल्याने ते आश्चर्यचकित झाले आहेत. मीटर सुरूच झाले नाही, मग विजेचा वापर केला कोणी आणि बिल आले कसे? असा संतप्त सवाल आडे कुटुंबीयांनी उपस्थित केला आहे. या घटनेमुळे स्मार्ट मीटरच्या बिलिंग प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून वीज ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.0
0
Report
Advertisement
