icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

नेत्रहीन तैराक ईश्वरी पांडे ने श्रीलंका से धनुष्कोडी तक इतिहास रचा

Nagpur, Maharashtra:नागपूरची दृष्टीहीन जलतरणपटू ईश्वरी पांडे हिने अतिशय आव्हानात्मक तलाईमन्नार (श्रीलंका) ते धनुष्कोडी ही पाल्क सामुद्रधुनी पार करत इतिहास रचलाय .. अशी कामगिरी करणारी ईश्वरी जगातील पहिली दृष्टीहीन जलतरणपटू ठरलीय.. १७वर्षीय जलतरणपटू ईश्वरीने श्रीलंकेतील तलाईमन्नार जवळील उर्मलाई पॉईंट येथून 6 एप्रिल रोजी पहाटे 4च्या सुमारास जलतरणास सुरुवात केली.तीने सलग 11 तास 15 मिनिटे जलतरण केले. भारतातील धनुष्कोडी येथील अरिचलमुनई येथे दुपारी 03 वाजून15वाजता दाखल झाली. दरम्यान तिने समुद्रातील विशाल लाटा, भरतीओहोटी व जेलीफिशचा सामना करत ही अतुलनीय कामगिरी केलीय . दृष्टीहीन असतानाही ईश्वरीने खुल्या पाण्यातील जलतरण स्पर्धांमध्ये सातत्याने आपली क्षमता सिद्ध केलीय . ईश्वरीची ही कामगिरी जिद्द व चिकाटीचे अनेकांना प्रेरणा देणारी आहे
0
0
Report

नवी मुंबई नगर निगम ने मध्यरात्रि 2 बजे अंतिम बजट मंजूर कर दिया

Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई महानगरपालिकेचा अंतिम अर्थसंकल्प मध्यरात्री 2 वाजता मंजूर करण्यात आलाय. स्थायी समिती सभापती यांनी अर्थसंकल्प महासभेपुढे सादर केल्यानंतर त्यावर सर्व सदस्यांच्या सूचना घेण्यात आल्या. मंगळवारी 12 वाजता सुरु झालेली अर्थसंकल्पिय विशेष सभा मध्यरात्री 2 वाजेपर्यंत सुरु होती. सर्व सदस्यांच्या सूचना ऐकून घेत मध्यरात्री 2 वाजता नवी मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आलाय. सर्वसमावेशक आणि विकासाभीमुख अर्थसंकल्प शहरातील नागरिकांना दिलासा देणारा तर प्रशासनाला जबाबदारी देणारा असल्याचे मत महापौर सुजाता पाटील यांनी व्यक्त केलेय.
0
0
Report
Advertisement

ऐरोली-मुलुंड रोड पर लोहे के बारियर ने SUV की बोनट कुचली; कोई घायल नहीं

Navi Mumbai, Maharashtra:ऐरोली-मुलुंड रोड पर रेल्वे प्रशासन के भोंगळ कारभार के कारण एक कार का एक्सीडेंट सामने आया। ऐरोली सेक्टर 5 एक्सिस के सामने महिंद्रा XUV की बोनट पर लोखंडी हाईट बारियर गिर गया, जिससे कार को बड़ा नुकसान हुआ। रात के समय बारियर हटाने का काम चल रहा था, पर मार्ग पर रेलवे प्रशासन ने कोई सूचना-पटाक नहीं लगवाया था। इस काम के लिए रवाळे ट्रैफिक विभाग की पूर्वअनुमति भी नहीं ली गई थी। जब जेसीबी चालक बारियर को नीचे से हटाने लगा, उसका पट्टा अचानक फट गया और लोहा बारियर सीधे गाड़ी के बोनट पर आ गिरा। इससे वाहन को भारी नुकसान हुआ, पर सुदैव से कोई जान-हानि नहीं हुई। नागरिकों की तरफ से रेलवे प्रशासन के अधिकारियों के खिलाफ कठोर कार्रवाई की मांग की जा रही है।
0
0
Report

चंद्रपूर नागभीड तहसील में बाघ का कहर, पकड़ने की मांग पर ग्राम मोर्चा

Chandrapur, Maharashtra:टायटल: चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यात वाघाचा धुमाकूळ, वाघ जेरबंद करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांचा तहसील कार्यालयावर मोर्चा चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातल्या मिंथुर गावाजवळ शेतात काम करणा-या शेतक-याचा वाघाच्या हल्ल्यात मृत्य झाला. हरिदास महादेव कुबडे असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. याशिवाय या भागात वाघाच्या हल्ल्यात ग्रामस्थांसह पाळीव जनावरे देखील बळी पडले. या घटनानंतर संतप्त ग्रामस्थांनी नागभीड तहसील कार्यालयावर मोर्चा काढत वाघांचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी केली. तसेच शेतकऱ्यांना संरक्षण देण्याचीही मागणी करण्यात आली. प्रशासनाने वाघांच्या बंदोबस्तासाठी प्रस्ताव पाठवण्याचे आणि परिसरात गस्त वाढवण्याचे आश्वासन दिले आहे.
0
0
Report
Advertisement

104-acre विस्तार के विरोध में locals जनसुनावनी रद्द कर विस्तार रोकने की मांग

Palghar, Maharashtra:Boisar Tarapur MIDC येथे विराज प्रोफाइल कंपनी च्या होणाऱ्या 104 एकर वरील विस्तारीकरणा संदर्भात आज महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून जन सुनावणीच आयोजना करण्यात आलं असून या जनसुनावणीला स्थानिकांसह सर्व राजकीय पक्षांनी कडाडून विरोध केला . जन सुनावणी होण्याआधीच स्थानिकांनी जनसुनावणी विरोधात जोरदार घोषणाबाजी केली . विराज प्रोफाइल या कंपनीमुळे प्रदूषणात वाढ होत असून पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणावर ऱ्हास सुरू असल्याचा आरोप यावेळेस स्थानिक नागरिकांकडून करण्यात आला . महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून घेण्यात आलेली ही जन सुनावणी बेकायदेशीर असून ही जन सुनावणी त्वरित रद्द करून या कंपनीच विस्तारीकरण थांबवण्यात येावं अशी मागणी यावेळी स्थानिकांकडून करण्यात आली .
0
0
Report

सोलापुर में एलपीजी पंप फिर खुले, 18 हजार ऑटो चालकों को मिली राहत

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - मागील 10-15 दिवसांपासून बंद असलेले एलपीजी गॅस पंप सुरु, रिक्षाचालकांना मिळाला दिलासा आखाती देशातील युद्धामुळे सोलापुरात एलपीजी ऑटो रिक्षाच्या पंपासमोर लांबच लांब रांगा मागील 10-15 दिवसांपासून सोलापूरात बंद होते एलपीजी गॅस पंप बंद त्यामुळे आज सोलापुरातील सर्व 'गो गॅस एलपीजी' पंपासमोर पहाटेपासून सुरु आहेत ऑटो रिक्षाच्या रांगा मागील 15 ते 20 दिवसांपासून एलपीजी गॅस पंप बंद असल्याने सोलापुरातील तब्बल 18 हजार ऑटो रिक्षाचालकांवर आली होती बेरोजगारीची वेळ मात्र आजपासून गॅस पंप सुरु झाल्याने ऑटो रिक्षा चालकांना कांही अंशी मिळाला आहे दिलासा
0
0
Report
Advertisement

शिंदे के वारकरी महामंडळ गठन की घोषणा: भक्तों के हित के लिए कदम

Pandharpur, Maharashtra:Anchor - राज्यातील वारकऱ्यांसाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारकरी हित डोळ्यासमोर ठेवून वारकरी महामंडळ स्थापन करण्याची घोषणा केली. मात्र दोन वर्षांनंतरही वारकऱ्यांच्या प्रश्नांसाठी तयार झालेल्या महामंडळा कडे शासनाचे दुर्लक्ष झाले आहे. वारकरी संप्रदायाच्या हितासाठी त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी त्यांना मदत करण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतला. त्यांनी आध्यात्मिक सेनेच्या माध्यमातून वारकरी दिंडी अनुदान , आर्थिक मदत, अपघातग्रस्त वारकरी विमा , वारकरी सेवा रथ असे उपक्रम राबवले. याच उपक्रमांना पुढ नेण्यासाठी त्यांनी एकच ठिकाणी वारकरी संप्रदायसाठी काम करता यावे म्हणून वारकरी महामंडळ घोषित केले. सदर वारकरी महामंडळ लवकर स्थापन करावे. आषाढी वारी सोहळा काही महिन्यावर आला असताना वारकऱ्यांना योग्य सुविधा साठी महामंडळाची गरज आहे.
0
0
Report
Advertisement

मेळघाट के भुमकाबाबा मंदिर दर्शन फिर खुला; आमदार केवलराम काळे ने बंदी हटाने का प्रयास किया

Amravati, Maharashtra:मेळघाटातील भुमकाबाबा मंदिर अखेर दर्शनासाठी खुले; मेळघाटचे आमदार केवलराम काळे यांच्या पुढाकारामुळे बंदी उठवल्यानंतर मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. वनविभागाने काही दिवसांपूर्वी Semadoh, Dwaradev baba, Kandribaba आणि Narsinghbaba यांच्या देवस्थाने बंदी घालण्यात आली होती, परंतु आमदार काळे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यानंतर विश्रामगृहात झालेल्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेत सेमलाडोह येथील भुमकाबाबा मंदिरावरील दर्शन बंदी उठवण्यात आली. त्यामुळे स्थानिक नागरिक व भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top