445001
यवतमाळच्या आर्णीत भाजपाची पहिली यादी, आमदाराचा नामांचा गहजब!
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या आर्णी विधानसभा मतदारसंघासाठी भाजपाने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत विद्यमान आमदाराचे नाव नाही. यामुळे महायुतीतील शिवसेनेने या मतदारसंघावर दावा केला आहे. तिन्ही तालुक्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन उपजिल्हाप्रमुख विष्णू उकंडे यांना उमेदवारी देण्याची मागणी केली आहे. पालकमंत्री संजय राठोड यांचेही या जागेसाठी आग्रह आहे. त्यांनी स्पष्ट केले आहे की, जागा सुटली नाही तरी शिवसेना उमेदवार निवडणूक लढवेल.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
सोलापुर के पंढरपूर में मराठा आक्रोश आंदोलन; मनोज जरांगे का उपोषण जारी
Pandharpur, Maharashtra:सोलापुर के पंढरपूर में मराठा आक्रोश आंदोलन; मनोज जरांगे का उपोषण जारी0
0
Report
वाशीम जलाशयों का भंडारण अभी चिंताजनक, सिर्फ 40.25% शेष
Washim, Maharashtra:वाशीम: अँकर:वाशिम जिल्ह्यातील पाटबंधारे प्रकल्पांमधील पाणीसाठ्याची स्थिती अद्याप चिंताजनक आहे.दोन मध्यम आणि ७५ लघु अशा ७७ प्रकल्पांमध्ये गेल्या १५ दिवसांत केवळ ३.६५ टक्क्यांनी पाणीसाठा वाढला आहे. सध्या या प्रकल्पांमध्ये अवघा ४०.२५ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.पावसाळा अंतिम टप्प्यात असतानाही जलसाठ्यात अपेक्षित वाढ झालेली नाही. त्यामुळे आगामी उन्हाळ्यात पाणीटंचाईचं संकट निर्माण होण्याची शक्यता आहे.आता उर्वरित पावसामुळे जलसाठ्यात किती वाढ होते, याकडे शेतकरी आणि नागरिकांचं लक्ष लागलं आहे.0
0
Report
पلوس में आर्थिक तंगी से जूझे दंपतियों ने विष पीकर आत्महत्या की
Sangli, Maharashtra:Sng_both_succied स्लग - पलूस मध्ये विषारी द्रव प्राशन करून आणखी एका दांपत्याची आत्महत्या.. अँकर - सांगलीच्या पलूस येथे आणखी एका दाम्पत्यांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे.संजय पाटील आणि मनीषा पाटील,असे या दांपत्याचे नाव आहे.कर्जाच्या तगाद्यामुळे मानसिक तणावातून त्यांनी ही आत्महत्या केल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे.याप्रकरणी पलूस पोलीस ठाण्यामध्ये घटनेची नोंद झाली आहे.2 सप्टेंबर रोजी दोघा पती-पत्नींनी विषारी द्रव प्राशन करून आत्महत्याचा प्रयत्न केला होता,त्यानंतर दोघांनाही सांगली व मिरजेच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आला होता,उपचारानंतर दोघे घरी परतले होते,मात्र ६ सप्टेंबर रोजी पुन्हा त्रास होऊ लागतल्याने त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं, मात्र उपचार सुरू असताना दोघा पती-पत्नीचा मृत्यू झाला आहे.१ सप्टेंबर रोजी पलूस मध्ये आर्थिक विवंचनेतून एका दांम्पत्याने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याचा प्रकार घडला होता,त्या पाठोपाठ आणखी एका दांपत्याने केलेल्या आत्महत्येच्या घटनेने पलूस तालुक्यात खळबळ उडाली आहे,सदर प्रकरणी पलूस पोलीस अधिक तपास करत आहेत.0
0
Report
Advertisement
धनगर समाज ST आरक्षण और नाम सुधार के लिए आंदोलन
Pandharpur, Maharashtra:सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तहसीलदार कार्यालय समोर धनगर समाजाचे नेते प्रा. सुभाष मस्के, माउली हळनवर यांच्या नेतृत्वाखाली धनगर समाजाने ठिय्या आंदोलन केले. धनगर समाजाला अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गात आरक्षण मिळावे आणि कागदपत्रांमधील 'धनगड' ऐवजी 'धनगर' असा अचूक शब्द लागू करावा. श्री संत बाळूमामा देवस्थान ट्रस्टच्या प्रशासकीय कारभारात सुधारणा करण्यात यावी. मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील 'मिसिंग लिंक'ला धनगर समाजाचे शिंगरोबा धनगर यांचे नाव देण्याची मागणीचे निवेदन तहसीलदार यांना दिले. यावेळी सरकार दरबारी मागण्या ऐकल्या जाव्या यासाठी ढोल वाजवून आंदोलन केले0
0
Report
नवी मुंबई एयरपोर्ट के पास कैब चालक ने महिला यात्री के साथ बलात्कार का प्रयास किया
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई एयरपोर्ट से केवल दो किलोमीटर की दूरी पर कैब में यात्रा कर रही एक महिला यात्री के साथ चालक ने बलात्कार का प्रयास किया। महिला चेंबूर से पनवेल की ओर लौट रही थी, रात के करीबी दीड़ बजे के आसपास चालक ने एयरपोर्ट सर्विस रोड पर कार रोक दी। पानी पिलाने के बहाने वह नीचे उतरा और फिर पीछे की सीट पर आकर महिला के पास बैठ गया। उसने महिला का हाथ पकड़कर कपड़े उतारने की कोशिश की, यह आरोप महिला ने लगाया। महिला ने चिल्लाहट मचाई और कार से मदद के लिए परिवार वालों को फोन किया। मामले में मोहम्मद अफजल शेख के खिलाफ Navi Mumbai Airport Police Station में भारतीय दंड संहिता के तहत अपराध दर्ज किया गया है और पुलिस आरोपी की तलाश कर रही है।0
0
Report
श्रावण के आख़िर में कांवड़ियों का वाशीम आगमन, जलाभिषेक की तैयारी
Washim, Maharashtra:विविध राज्यों से ज्योतिर्लिंगों से पवित्र जल लेकर आने वाले कावड़ धारियों के श्रावण माह के अंत के रविवार को वाशीम शहर के बाजार समिति में आगमन हुआ है। शेकड़ों हजारों किलोमीटर पैदल यात्रा कर these कावड़ धारियों ने अपने कंधों पर पवित्र जल लेकर वाशीम तक का सफर तय किया है। रात्री में ये कावड़ धारियाँ वाशीम में दाखिल हो चुकी हैं और आज शहर के विभिन्न महादेव मंदिरों में कावड़ धारियाँ महादेव का जलाभिषेक करेंगी।0
0
Report
Advertisement
कोपरगांव के येसगाव शिवार में बिबट्या का फिर से धावा, ग्रामजनों में दहशत
Shirdi, Maharashtra:कोपरगांव शहरालगतच्या येसगाव शिवारात बिबट्याचा पुन्हा धुमाकूळ पाहायला मिळालाय. पहाटेच्या सुमारास बिबट्या दिनेश कोल्हे यांच्या घराजवळील सीसीटीव्हीत कैद झालाय. यापूर्वी याच परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकलीसह वृद्ध महिलेचा मृत्यू झाला होता. त्यामुळे बिबट्याचा पुन्हा वावर समोर आल्याने ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांमध्ये दहशतीचं वातावरण आहे. वनविभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा ,अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.0
0
Report
चंद्रपुर के सोमनाथ शिव क्षेत्र में जंगल के बीच शिव मंदिर और धबधबा श्रद्धालुओं को आकर्षित करते
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिल्ह्यातील मूल शहराजवळ सोमनाथ शिवक्षेत्र स्थापित आहे. हे मंदीर जगप्रसिद्ध ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर भागातल्या निसर्गरम्य परिसरात आहे. हजारो शिवभक्त श्रावणमास आणि वर्षभर या शिवपिंडीचे दर्शन घेतात. हे मंदीर जंगल परिसरातील पुरातन शिवमंदिर आहे. इथल्या मनोहारी धबधब्यासाठी देखील ओळखले जाते. सोमनाथचा धबधबाब विदर्भातील वर्षा सहलीचे आवडते ठिकाण आहे. धबधब्यात मनसोक्त डुंबत बेल-फुलासह शिवशंभोचा गजर करत सोमनाथ आणि याच ठिकाणी असलेल्या हनुमान मंदीरात दर्शन घेत निसर्गाचा आनंद घेतात. सोमनाथ मंदीर, धबधबा आणि 2 किमी दूरचे आमटे फार्म असा इथला त्रिवेणी यात्रा क्रम असतो. शेवटच्या सोमवारी देखील सोमनाथ मंदिरात भक्तांनी शंभो हर हर चा गजर करत शिवाकडे आशीर्वाद मागितले.0
0
Report
बिबटिए ने गोठे में घुसकर वासर मार डाला; किसान मांगते हैं बंदोबस्त और नुकसानभरपाई
Washim, Maharashtra:शेतकरी माणिक श्रीराम वाबळे यांच्या शेतातील गोठ्यात बिबट्या शिरला आणि त्याने गाईच्या वासराला ठार केलं.या घटनेनंतर परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करून त्याला जेरबंद करावं,तसेच मृत वासराची शासनाकडून नुकसानभरपाई द्यावी,अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.रात्री शेतात जाण्याचा धोका टाळण्यासाठी शेतीचा वीजपुरवठा दिवसा करावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.आता वनविभाग या बिबट्याचा बंदोबस्त कधी करणार, याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलं आहे.0
0
Report
Advertisement
श्रावण के आख़िरी सोमवार पर कोल्हार के कोल्हाळेश्वर मंदिर में भक्तों की भीड़
Shirdi, Maharashtra:अहिल्यानगर जिल्ह्यातील कोल्हार भगवती येथील कोल्हाळेश्वर महादेव मंदिरात आज श्रावणाचा शेवटचा सोमवार असल्याने भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. पहाटेपासून भाविक महादेवाच्या चरणी नतमस्तक होत आहेत. शिर्डी आणी शिंगणापूरच्या मध्यावर असलेल्या कोल्हार गावातील या महादेव मंदिराचे अतिशय सुंदर बांधकाम करण्यात आले आहे.. प्रभू श्रीरामांनी स्वतः याठिकाणी महादेवाची स्थापना करून पूजन केल्याची आख्यायीका असल्याने भाविक मोठ्या श्रद्धेने दर्शनासाठी येत आहेत..0
0
Report
कल्याण में 15 किलो गणेश मूर्ति चोरी, सीसीटीवी में कैद
Kalyan, Maharashtra:पितळेची १५ किलो वजनाची गणेश मूर्ती चोरी सीसीटीव्हीत कैद कल्याण पूर्वीच्या कोळशेवाडी भागातील शिवाजी कॉलनी परिसरात गणपतीच्या मूर्तीची चोरी झालीय. इथल्या दुकानात १५ किलो वजनाची गणपती बाप्पाची पितळेची मूर्ती विक्रीसाठी ठेवण्यात आली होती, मात्र दुकानात कोणी नसल्याची संधी साधत चोरट्याने प्रवेश केला आणि अवघ्या काही मिनिटांमध्ये ही पितळेची मूर्ती घेऊन तो पसार झाला. चोरीची सगळी घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली. याप्रकरणी कल्याण कोळशेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत.0
0
Report
चिंचवड़ गणेश उत्सव: मूर्तियाँ बेचकर वृद्धाश्रम के लिए निधि जुटेगी
Pimpri-Chinchwad, Maharashtra:मूर्ती आमची किंमत तुमची.. चिंचवड मध्ये गणেশोत्सवासाठी खास उपक्रम मिळालेला निधी दिला जाणार मोफत वृद्धश्रमाला ... पिंपरी चिंचवड मध्ये यंदाही श्री महाराज सेवा मंडळाच्या वतीन मूर्ती आमची किंमत तुमची हा अनोखा उपक्रम सुरु करण्यात आलाय... उपक्रमांतर्गत पर्यावरणपूरक शाडू मातीच्या गणेश मूर्ती भक्तांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सेवा मंडळाने प्रामाणिक पणे मूर्तीला आलेला खर्च किती माहिती दिलेली आहे. भाविकांनी त्यांच्या इच्छेनुसार गणेशमूर्ती साठी किंमत द्यायची आहे..या उपक्रमातून मिळालेला निधी चिंचवड मधल्या वृध्दाश्रमाच्या नवीन इमारती साठी देण्यात येणार आहे... यंदा ३ हजार हून अधिक मूर्ती विक्री केली जाणार आहे...याच उपक्रमाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी...0
0
Report
Advertisement
अकोला-वाशीम मार्ग पर धंसते रास्ते, खड्डे से वाहन चालक भयभीत
Washim, Maharashtra:अकोला-वाशिम जिल्ह्यांना जोडणाऱ्या जऊळका ते अमानवाडी रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. रस्ता उखडल्याने ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून खडी आणि लोखंडी गजही बाहेर आले आहेत. या धोकादायक रस्त्यावर वाहनचालक गजांमध्ये अडकून अपघाताच्या घटनाही घडल्या आहेत. ग्रामस्थांनी वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने, आणखी किती अपघात झाल्यावर प्रशासन जागं होणार, असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. तात्काळ दुरुस्तीची मागणी केली जात आहे.0
0
Report
गडकरी के मतदान बयान से राजकीय हलचल: शिक्षित बनाम अपराधी क्षेत्रों में बड़ा अंतर
Nagpur, Maharashtra:नागपूर. साउंड बाईट – नितीन गडकरी. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या बेधडक वक्तव्यांसाठी ओळखले जातात. नागपुरातील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी निवडणुकीतील मतदानाबाबत केलेल्या वक्तव्याची सध्या चर्चा सुरू आहे. केंद्रीत मंत्री नितीन गडकरी यांना निवडणुतीत सुशिक्षित भागांपेक्षा क्रिमिनल, अंडरवर्ल्ड आणि रेड लाईट एरियातून अधिक मतदान झाले. सुशिक्षित लोकांपेक्षा त्यांना ७० ते ७५ टक्के, तर क्रिमिनल आणि अंडरवर्ल्डशी संबंधित भागात तब्बल ९२ टक्के मते मिळाल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, याचा अर्थ संबंधित लोकांशी आपले संबंध आहेत किंवा त्यांच्या कामाला आपण समर्थन देतो, असा अर्थ काढू नये, असेही गडकरी यांनी स्पष्ट केले. या भागांमध्ये आपण रस्ते आणि सामाजिक कामे केल्यामुळे तेथील लोकांनी आपल्याला मतदान केले, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे गडकरींच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.0
0
Report
चंद्रपुर के आनंदवन आनंदनिकेतन महाविद्यालय के पुनर्निर्माण के लिए प्रस्ताव आमंत्रित; वित्तीय स्थिति कमजोर
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिल्ह्यातील आनंदवन या आमटे परिवाराशी संबंधित प्रतिष्ठित सामाजिक संस्थेचे त्याच परिसरात असलेले आनंदनिकेतन हे प्रतिष्ठित महाविद्यालय चालविण्यासाठी महारोगी सेवा समितीने राज्यातील संस्थांकडून स्वारस्य प्रस्ताव मागविले आहेत. हे महाविद्यालय पूर्णपणे अनुदानित तत्त्वावर चालविले जाते. मात्र या महाविद्यालयाची इमारत ६० वर्षे जुनी असल्याने आता ती जीर्णाअवस्थेत आहे. तिच्या पुनर्निर्माणासाठी सुमारे 125 कोटींची गरज आहे. मात्र महारोगी सेवा समितीची आर्थिक स्थिती कमकुवत आहे. महाविद्यालय बंद करण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळेच राज्यातील सक्षम संस्थांकडून स्वारस्य प्रस्ताव मागविले गेले आहेत. सध्या ही चर्चा प्राथमिक स्वरूपात असून त्यातील विविध पर्यायांवर विचार केला जात आहे. आनंदनिकेतन महाविद्यालयात सध्या 3000 विद्यार्थी कला, वाणिज्य आणि विज्ञान या शाखात शिक्षण घेत आहेत. यात 100 प्राध्यापक , कर्मचारी कार्यरत आहेत. संस्थेतून हजारो उत्तम विद्यार्थी घडले असून ही संस्था भविष्यात प्रगतीपथावर राहावी यासाठी हा निर्णय घेतला गेला असल्याचे सांगितले जात आहे.0
0
Report
Advertisement
