icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445304
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow15 Oct 2024, 05:14 pm

यवतमाळच्या शेतकऱ्यांचा जोरदार आवाज: सोयाबीन आणि कापसाच्या भावाची मागणी!

Wani, Maharashtra:

यवतमाळच्या वणी येथे कांग्रेसचे संजय खाडे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि कापसाला योग्य भाव देण्याची मागणी केली कारण सध्या सोयाबीन कवडीमोल भावात विकली जात आहे. त्यांना सोयाबीनसाठी नऊ हजार आणि कापसासाठी दहा हजार रुपये मिळावेत, तसेच वन्य प्राण्यांमुळे झालेल्या नुकसानीचे मोबदले ताबडतोब देण्यात यावे, वीज पुरवठा अखंडीत करावा, कर्जमाफी व पिक विमा लाभ द्यावा अशी मागणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन सादर केले.

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

छत्रपती संभाजीनगर में स्वच्छता के लिए नगर निगम ने 29 विशेष दस्ते तैनात

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:ANC : छत्रपती संभाजीनगर शहर स्वच्छ, सुंदर और कचरामुक्त करनेासाठी महानगरपालिकेने विशेष मोहीम हाती घेतली आहे. शहरात उघड्यावर कचरा टाकणे, दुकानांसमोर घाण पसरविणे आणि सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांवर आता कडक कारवाई केली जात आहे. मनपा आयुक्त अमोल येडगे स्वतः रस्त्यावर उतरून अचानक पाहणी करत असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करत आहेत. घनकचरा व्यवस्थापन विभागाने यासाठी तब्बल २९ विशेष पथके तैनात केली असून ही पथके शहरभर अचानक तपासणी करत आहेत. गेल्या दोन दिवसांत नागरिक आणि व्यापाऱ्यांकडून एक लाख रुपयांहून अधिक दंड वसूल करण्यात आले असून, शहर स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे.
0
0
Report

राजुरा के किसानों ने निकृष्ट सोयाबीन बीजों के कारण भारी आक्रोश जताया; अधिकारीयों को पेड़ पर लटकाने की चेतावनी

Amravati, Maharashtra:निकृष्ट दर्जाच्या सोयाबीन बियाण्यामुळे राजुरा येथील शेतकरी आक्रमक झाले आहेत. महालोक कंपनीच्या सोयाबीन, इतर कंपन्यांच्या बियाण्यांची पेरणी करून 10-11 दिवस उलटूनही उगवण न झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले. शेतकऱ्यांनी वारंवार तक्रारी केल्यानंतर महालोक कंपनीचे अधिकारी शेतात दाखल झाले. या पाहणीदरम्यान भूषण काळे यांनी संताप व्यक्त करत कंपनीच्या अधिकाऱ्यांना कठोर शब्दांत इशारा दिला. मी कंपनीला सोडणार नाही; वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलवा अन्यथा शेतातच झाडावर लटकवण्याचा इशारा समोरासमोर दिला. त्यामुळे शेतकरी आक्रमक झाले.
0
0
Report

गोंडिया: सखी वन स्टॉप सेंटर की तेज कार्रवाई से दो महिलाएं सुरक्षित घर पहुंचीं

Bhandara, Maharashtra:गोंडिया से सखी वन स्टॉप सेंटर की संवेदनशील और जलद कार्यवाही के कारण बिहार और भुसावल से पिछले एक महीने से गुम दो महिलाएं सुरक्षित अपने घर पहुंचीं। जिला़ा महिला व बालविकास विभागांतर्गत के.टी.एस. अस्पताल में कार्यरत इस केंद्र ने यह जिम्मेदारी निभाई। बिहार के nalanda जिल्हे की 40 वर्षीय रिंकू देवी राजकुमार साव, दूसरी महिला भुसावल जिले की रेखा तुकडिदास राठोड थीं। वे मानसिक रूप से अस्वस्थ थीं और जानकारी न दे पाने के कारण पुलिस ने उन्हें सुरक्षा के दृष्टि से सखी वन स्टॉप सेंटर में दाखिल किया। सेंटर के समुपदेशकों ने दोनों से संवाद कर उनकी पूरी जानकारी ली। उन्होंने दी गई जानकारी के आधार पर केंद्र के कर्मचाऱियों ने उनके परिवार वालों का खोजकर संपर्क किया। परिवार ने बताया कि वे पिछले एक महीने से महिलाओं की तलाश कर रहे थे। दोनों महिलाओं के परिवार गोंडिया में दाखिल थे। उन्हें लेकर गए……
0
0
Report
Advertisement

पालकमंत्री शंभूराज देसाई ने पालखी तयारी की समीक्षा; प्रशासन को कडक निर्देश

Satara, Maharashtra:सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी लोणंद येथील संत ज्ञानेश्वर माऊली पालखी तळाची प्रत्यक्ष पाहणी करून प्रशासकीय तयारीचा आढावा घेतला. आगामी १५ जुलै रोजी माऊलींच्या पालखीचे जिल्ह्यात आगमन होत असून, वारकऱ्यांच्या सुविधेसाठी पाणी, स्वच्छता, आरोग्य आणि विजेचे चोख नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी दिले. यावेळी पाऊस पडण्याची शक्यता गृहीत धरून प्रशासनाने पर्यायी निवासाची व्यवस्था करावी, तसेच गर्दीत हुल्लडबाजी करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी पोलिसांना दिले. या पाहणी दौऱ्याप्रसंगी जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बाईट: पालकमंत्री शंभूराजे देसाई
0
0
Report

पवनी कृषि केंद्र में 2.5 टन नकली खाद पकड़ी; विभाग ने जप्त किया

Bhandara, Maharashtra:भंडारा जिल्ह्यात कृषी विभागाकडून अडीच मॅट्रिक टन बोगस खतसाठा जप्त कृषी विभागाची धडक कार्यवाही. जिल्ह्यात सध्या खरिपाची जोरदार तयारी सुरू असताना पवनी येथील कृषी केंद्रामध्ये अडीच मॅट्रिक टन बोगस खतसाठा मिळालेला असून कृषी विभागाने तो जप्त केला आहे. नाशिक येथील मेसर्स कृष्णा बायो ऑरगॅनिक इंडस्ट्रियल या कंपनीकडून कोणत्याही प्रकारची अधिकृत परवानगी न घेता दुसऱ्या कंपनीचे लेबल लावत खत विक्री होत असल्याचा प्रकार कृषी विभागाच्या भरारी पथकाने पुढे आणलेला आहे. भरारी पथकाने अडीच मॅट्रिक टन बोगस खत साठा जप्त करत अवैद्यपणे विक्री करणाऱ्या खत कंपनी मालकासह पवनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलेला आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement

कोकण से पश्चिम महाराष्ट्र के प्रमुख मार्ग बंद, दराड़ों के कारण यातायात ठप

Chendhare, Maharashtra:कोकणातून पश्चिम महाराष्ट्राची वाट बिकट ....... पश्चिम महाराष्ट्रात जाणारी वाहतूक ठप्प .......सर्व प्रकारची वाहतूक बंद .......सर्व घाट रस्त्यावर दरडी कोसळण्याचा धोका ......\n\nमागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीचा फटका रायगड जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्थेला बसला आहे. कोकणातून पश्चिम महाराष्ट्रात जाणारे प्रमुख मार्ग वाहतुकीसाठी बंद आहेत. वारंवार कोसळणाऱ्या दरडी याचं प्रमुख कारण आहे. कोकणातून महाबळेश्वरकडे जाणारा आंबेनळी घाट रस्ता सर्व प्रकारच्या वाहतुकासाठी बंद आहे. तर वरंध घाट और ताम्हिणी घाटातून देखील वाहतूक बंद करण्यात आली आहे त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे. इथल्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार यांनी.
0
0
Report

शासकीय निधि जनता की नहीं, बाप का पैसा: सांसद विशाल पाटील का हमला

Sangli, Maharashtra:शासकीय निधी हा,जनतेचा नव्हे,तर आपल्या बापाचा पैसा आहे,अशी धारणा प्रशासनाची झाली,अशी टीका खासदार विशाल पाटलांनी केली आहे. सांगलीच्या मिरज पंचायत समितीच्या नूतून इमारत उद्घाटन समारंभाच्या वादावरून खासदार विशाल पाटलांनी मिरज पंचायत समितीच्या प्रशासनावर जोरदार निशाणा साधला आहे. शासनाच्या लोकांना एक सवय लागली आहे शासकीय निधी अजंतेचा नसून तो प्लिजरेने आपल्या बापाचा पैसा असल्याची धारणा त्यांच्या निर्माण झाली आहे,काही प्रशासकीय अधिकारी सत्तेचा संरक्षण मिळत असल्याच्या भावनेत आहेत.पण सत्ता कायम कोणाची नसते,मिरज तालुक्यात प्रशासकीय काळात मोठा भ्रष्टाचार झाला असून सत्ता बदलानंतर सर्व भ्रष्टाचाराची चौकशी होणार,असा इशारा देखील खासदार विशाल पाटलांनी दिला आहे.मिरज पंचायत समितीच्या नूतन इमारत उद्घाटन सोहळ्याला सत्ताधारी महाविकास आघाडीच्या सभापती आणि उप सभापतींना विश्वासात घेतला नसल्याचा आरोप करत प्रशासनाच्या उद्घाटनापूर्वीच सत्ताधारी महाविकास आघाडीकडून नूतन इमारतीचे उद्घाटन करण्यात आले आहे,यावेळी आयोजित कार्यक्रमांमध्ये खासदार विशाल पाटील बोलत होते.
0
0
Report

83 घंटे बाद मोशी कचरा डेपो हादसे की खोज पूरी: 9 मृत, 9 सुरक्षित

Pimpri-Chinchwad, Maharashtra:पिंपरी चिंचवड च्या मोशी मधल्या कचरा डेपो मध्ये कचऱ्याचा ढीग पडल्याने झालेल्या इमारत दुर्घटनेत अडकलेल्या लोकांचा शोध घेण्यासाठी सुरू झालेली शोध मोहीम तब्बल 83 तासांनी संपली. या घटनेत इमारती मध्ये अडकलेल्या 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.. घटनेच्या पाचव्या दिवशी रात्री एक वाजता अखेरचा मृतदेह शोधण्यात बचाव पथकाला यश आलं... मोशी कचरा डेपो इथ 8 जुलैला झालेल्या दुर्घटनेत इमारती मध्ये 23 जण अडकले होते. त्यातील पहिल्या मजल्या वरील पाच जण स्वतः हून बाहेर पडले. तर 9 जणांना रेस्कु टीम ने बाहेर काढले. उरलेल्या 9 जणांचा शोध रेस्कु टीम कडून सुरु होता..9 तारखेला पहिला मृतदेह बाहेर काढण्यात यश आले.. मात्र नंतर मात्र 10 तारखेला एक ही जण आढळून आला नाही.. नातेवाईकांचा आक्रोश लक्षात घेऊन अखेर बचाव कार्याचा वेग वाढवण्यात आला आणि जॉ कटरच्या सहाय्यानं इमारतीच्या स्लॅब ला बाजूला काढत इमारतीमध्ये जाण्याचा मार्ग करण्यात आला... अखेर 83 तासानंतर रात्री 1 वाजता अखेरचा मृतदेह आढळून आला आणि ही शोध मोहीम संपली....! मोशी दुर्घटना : ८३ तासांची शोधमोहीम... घटनाक्रम - ८ जुलै, दुपारी १.३० वाजता : मोशी कचरा डेपो 'वेस्ट टू एनर्जी' प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवर कचऱ्याचा प्रचंड ढिगारा कोसळला. - दुर्घटनेवेळी २३ जण अडकले (इमारतीत २२, बाहेर कचऱ्याखाली १). - ५ जण स्वतः सुखरूप बाहेर पडले. - भारतीय सेना, एनडीआरएफ, पिंपरी-चिंचवड महापालिका, पीएमआरडीए अग्निशमन दल आणि पोलिसांनी संयुक्त बचावमोहीम सुरू केली. - ८ जुलै, रात्री : सोमनाथ शेळके, सचिन दावडगाव, दादासाहेब आर्डे, सुजाता शिंदे, रामप्रताप चव्हाण, रणवीर सिंग, विजय सपकाळ, भूषण पाटील यांच्यासह एकूण ९ जणांची सुखरूप सुटका. - १० जुलै (गुरुवार) : भावेश वाणी यांचा मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढला. - ११ जुलै (शनिवार) : दुर्घटनाग्रस्त इमारतीचा काँक्रीटचा भाग तोडून आत प्रवेशाचा मार्ग तयार करण्यात आला. - ११ जुलै, दुपार ते रात्री : अक्षय सावंत (३५), सुनील कोरके (४०), सन्नी माने (३९), महेश कुंभार (३३), नागेश गायकवाड (२६), रणजीत पाटील (२२) आणि राहुल गायकवाड यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. भावेश वाणी याचा मृतदेह ९ तारखेला काढण्यात आला होता..! - १२ जुलै, पहाटे १ वाजता : इमारतीबाहेरील कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली अडकलेले वामन कसबे यांचा मृतदेह सापडला. - दुर्घटनेतील एकूण मृतांचा आकडा ९, तर ९ जणांची सुखरूप सुटका. ५ जण स्वतः हून बाहेर पडले...! - भारतीय सेना, एनडीआरएफच्या दोन तुकड्यांतील ९० जवान, डॉग स्क्वॉड, जेसीबी, पोकलेन, डंपर आणि अत्याधुनिक उपकरणांच्या मदतीने ८३ तास अखंड शोधमोहीम राबविण्यात आली. - १२ जुलै, पहाटे : सर्व बेपत्ता व्यक्तींचा शोध पूर्ण झाल्यानंतर ८३ तासांची शोधमोहीम संपली..!
0
0
Report
Advertisement

ईश्वरपुर नगरपरिषद में सत्ता बदली; जयंत पाटल को धक्का, मलगुडे का नगराध्यक्ष पद रद्द

Sangli, Maharashtra:सांगली ब्रेकिंग आमदार जयंत पाटलांना धक्का ईश्वरपूर नगराध्यक्षांचं पद करण्यात आलं रद्द लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंदराव मलगुडे यांचा नगराध्यक्ष पद रद्द जिल्हाधिकारी मैनाक घोष यांच्याकडून करण्यात आली,मलगुंडे यांच्यावर अपात्रतेची कारवाई अतिक्रमण व बांधकाम अनियमित प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर जिल्हाधिकाऱ्यांनी दिला निर्णय जयंत पाटलांच्या नेतृत्वाखाली ईश्वरपूर नगरपरिषदवर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची आहे सत्ता नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आनंदराव मलगुंडे यांचा झाला होता विजय. मलगुंडेंच्या नगराध्यक्ष पद रद्द मुळे जयंत पाटलांना मोठा धक्का शिवसेना शिंदे पक्षाचे घनश्याम उर्फ जयकुमार जाधव यांनी दाखल केली होती तक्रार
0
0
Report

कांदिवली-चारकोप में जय श्रीराम की गूंज, आदित्य ठाकरे की महाआरती

Mumbai, Maharashtra:कांदिवली आणि चारकोप परिसर आज जय श्रीरामच्या घोषणांनी दुमदुमून गेला आहे. शिवसेना (ठाकरे गट) तर्फे राम मंदिर आणि हनुमान मंदिरात रामरक्षा महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीराम मंदिर लुटीविरोधात तसेच "रामद्रोह आणि हिंदूद्रोह म्हणजेच देशद्रोह" असा संदेश देत या महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. चारकोप येथील हनुमान मंदिरात सुरू असलेल्या या महाआरतीला शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी उपस्थिती लावली असून त्यांच्या उपस्थितीत धार्मिक विधी पार पडत आहेत. यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक, पदाधिकारी आणि रामभक्तांनी सहभाग नोंदवला आहे. मंदिर परिसर भगवामय झाला असून जय श्रीरामच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला आहे.
0
0
Report

सिंधुदुर्ग में संदेश पारकर को भावी सांसद कहे जाने पर राजनैतिक हंगामा

Oras Bk., Maharashtra:सिंधुदुर्ग में कणकवली नगरपालिका अध्यक्ष संदेश पारकर को भावी सांसद के रूप में उल्लेख किया गया। कणकवली शहर में banners लगाए गए। शहर विकास आघाडी के उम्मीदवार और विधायक निलेश राणे के सहयोग से कणकवली नगरपालिका अध्यक्ष पद पर विराजमान संदेश पारकर के जन्मदिन के अवसर पर कणकवली शहर में banner-bazi हुई। कणकवली स्थित नरडवे नाका चौक पर भावी सांसद संदेश पारकर को जन्मदिन की शुभकामनाएं दी गईं। याच संदेश पारकर के कारण राणे भाइयों और भाजपा व शिंदे सेने में द्वेष बनता बताया गया। भावी सांसद के उल्लेख पर कई लोगों के भुवय उचं उठी। कणकवली नगरपालिका अध्यक्ष संदेश पारकर के भावी सांसद उल्लेख की सिंधुदुर्ग जिले के राजनीतिक वर्तुळ में चर्चा रंग गई है।
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top