icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445304
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow15 Oct 2024, 05:14 pm

यवतमाळच्या शेतकऱ्यांचा जोरदार आवाज: सोयाबीन आणि कापसाच्या भावाची मागणी!

Wani, Maharashtra:

यवतमाळच्या वणी येथे कांग्रेसचे संजय खाडे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि कापसाला योग्य भाव देण्याची मागणी केली कारण सध्या सोयाबीन कवडीमोल भावात विकली जात आहे. त्यांना सोयाबीनसाठी नऊ हजार आणि कापसासाठी दहा हजार रुपये मिळावेत, तसेच वन्य प्राण्यांमुळे झालेल्या नुकसानीचे मोबदले ताबडतोब देण्यात यावे, वीज पुरवठा अखंडीत करावा, कर्जमाफी व पिक विमा लाभ द्यावा अशी मागणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन सादर केले.

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

रायगढ़ में मुस्लिम समुदाय ने रोहा-आष्टमी मैदान पर पावस के लिए सामुदायिक नमाज़ से दुआ मांगी

Chendhare, Maharashtra:पावसासाठी मुस्लिम बांधवांची ईश्वराकडे आर्जव. सामुदायिक नमाज पठण करून प्रार्थना रोह्यातील मैदानात अदा केली नमाज. रायगड जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने रोहा-अष्टमी येथील मुस्लिम समाज बांधवांनी पावसासाठी विशेष सामुदायिक नमाज अदा करून अल्लाहकडे दुवा केली. तीन दिवस उपवास पाळल्यानंतर रविवारी गौळवाडी रोडवरील क्रिकेट मैदानावर हा धार्मिक कार्यक्रम पार पडला. जामे मस्जिद रोहाचे मौलाना सादिक मुकादम यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो मुस्लिम बांधव सहभागी झाले होते. नमाजनंतर पावसासाठी विशेष प्रार्थना करण्यात आली. लांबलेल्या पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत या प्रार्थनेची परिसरात चर्चा होत आहे.
0
0
Report

पनवेल-नेरुळ में विशेष नमाज-ए इस्तिस्का, भारी मुस्लिम सहभागिता

Navi Mumbai, Maharashtra:बारिश की रहमत के बहाने देश में शांति और व्यवस्था, साथ ही किसानों की समृद्धि के लिए आज पनवेल और नेरुळ में विशेष नमाज-ए-इस्तिस्का आयोजित की गई थी। इस सामूहिक प्रार्थना में पनवेल और Navi Mumbai के विविध हिस्सों से मुस्लिम समुदाय के लोग बड़ी संख्या में शामिल हुए। इस अवसर पर श्रद्धा और एकजुटता के साथ मौजूद लोगों ने अल्लाह तआला से लाभदायक बारिश के लिए दुवा की। नमाज के बाद देश में शांति, आम जनता के कल्याण, किसान की मेहनत को सफलता मिले, सूखे की स्थिति दूर हो और समस्त मानवजाति पर कृपा हो—इसके लिए विशेष प्रार्थना की गई।
0
0
Report

मोरे डैम की मुख्य जलवाहिनी से लाखों लीटर पानी चोरी, 39.89 लाख रुपए के नुकसान

Navi Mumbai, Maharashtra:मोरेबे धरणातून पानी पुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीला अनधिकृतपणे बेकायदेशीर जोडणी करून लाखों लिटर पाणी चोरी केल्याचा एक अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. खांदेश्वर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. पाणी पुरवठा विभागाच्या तपासणीत अज्ञात व्यक्तींनी पनवेल मधील विचु़ंबे व देवदगाव हद्दीत एक्सप्रेसवेच्या बाजूला असलेल्या मुख्य जलवाहिनीच्या वॉशआउट व्हॉल्व्ह तोडून अनधिकृत नळजोडणी करून पाणी चोरी केल्याचे निदर्शनास आले. अधिक तपासात सदर जलवाहिनीवरून ३९,८९,५८०/- रुपये किमतीच्या ३,३२,४६५ घनमीटर पाण्याची चोरी करण्यात आल्याचे आढळून आले आहे. या पाणी चोरीमुळे संपूर्ण नवी मुंबईच्या पाणी पुरवठ्यावर मोठा परिणाम झाल्याचे आढळून आले.
0
0
Report
Advertisement

गडचिरोली नगर परिषद पोटनिवडणुकी में भाजपा अंकुश नैताम 264 मतों से विजयी

Gadchiroli, Maharashtra:टायटल:---गडचिरोली नगर परिषदेच्या सदस्य पोटनिवडणुकीत 264 मतांनी भाजपचे अंकुश नैताम विजयी, काँग्रेस उमेदवार विनोद भांडेकर यांचा पराभव तर अपक्ष उमेदवार बावणे यांना फक्त 98 मते, माजी सभापती मुक्तेश्वर काटवे यांच्या निधनानंतर प्रभाग 9 मध्ये झाली पोट निवडणूक अँकर:-- गडचिरोली नगर परिषदेच्या सदस्यपद पोटनिवडणुकांत भाजपने काँग्रेसला जोरदार धक्का दिलाय. प्रभाग क्रमांक 9 च्या पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार अंकुश नैताम यांनी तब्बल 264 मतांच्या फरकाने विजय मिळवलाय. काँग्रेसचे उमेदवार विनोद भांडेकर यांचा पराभव झाला असून अपक्ष उमेदवार बावणे यांना अवघी 98 मतांवर समाधान मानावं लागलंय. माजी सभापती मुक्तेश्वर काटवे यांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक घेण्यात आली. विशेष म्हणजे या निवडणुकीत तब्बल 75 टक्के मतदान झालं होतं आणि 2620 मतदारांनी आपला हक्क बजावला होता. दरम्यान, विजयाचा निकाल जाहीर होताच भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोषाला सुरुवात केली. ढोल-ताशांच्या गजरात आणि घोषणाबाजी करत विजयी उमेदवार अंकुश नैताम यांची शहरातून भव्य विजय रॅली काढण्यात आली. गडचिरोलीतील या विजयामुळे भाजपचा आत्मविश्वास वाढला असून आगामी स्थानिक राजकारणात या निकालाची मोठी चर्चा रंगली आहे.
0
0
Report

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर की जतन संवर्धन शुरू, 23-24 जून दर्शन बंद

Pandharpur, Maharashtra:श्री विठ्ठल रुक्मिणी च्या जतन संवर्धनासाठी उद्या रात्रीपासून होणार सुरुवात, पुरातत्त्व विभागाचे अधिकारी करणार जतन संवर्धनाचे काम, 23 आणि 24 जून श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन पूर्णपणे राहणार बंद श्री विठ्ठल रुक्मिणीच्या जतन संवर्धनाच्या कामास उद्या 22 जून रात्री दहा वाजल्यापासून सुरुवात होणार आहे पहिल्यांदा मूर्तीची स्वच्छता पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांकडून केली जाणार आहे.यानंतर 23 जून आणि 24 जून या काळामध्ये मूर्तीवर लेखन प्रक्रिया केली जाणार आहे. यामुळे मूर्तीचे जतन संवर्धनाचे काम होणार आहे. 23 24 जून श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन पूर्णपणे बंद असणार आहे. त्यामुळे भाविकांनी याची नोंद घेण्याच आवाहन मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी केला आहे.
0
0
Report
Advertisement

धाराशिव में ओमराजे निंबालकर कार्यकर्ता संवाद, राज्य की राजनीति पर केंद्रित चर्चा

Dharashiv, Maharashtra:धाराशिवकडे राज्याचं लक्ष; खासदार ओमराजे निंबाळकर आज कार्यकर्त्यांशी साधणार संवाद. गोवर्धनवाडीत बैठकीची जय्यत तयारी पूर्ण; दोन्ही शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते राहणार उपस्थित. ओमराजे निंबाळकर नेमकी कोणती भूमिका मांडणार? बैठकीत काय आवाहन करणार याची उत्सुकता शिगेला. धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या महत्त्वपूर्ण बैठकीकडे आता अवघ्या राज्याचं लक्ष लागलं आहे. ओमराजेंच्या मूळ गाव असलेल्या गोवर्धनवाडीत आज दुपारी चार वाजता या बैठकीला सुरुवात होणार असून त्याची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. विशेष म्हणजे दोन्ही शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. बदललेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ओमराजे निंबाळकर कार्यकर्त्यांना नेमकं काय आवाहन करणार, तसेच पुढील राजकीय दिशा काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
0
0
Report

रायगढ़ के स्विमिंग पूल 30 जून तक बंद, जल संकट के कारण आदेश जारी

Chendhare, Maharashtra:रायगढ़ जिले के स्विमिंग पूल यापुढे ३० जून पर्यंत बंद रहेंगे। रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी तसे आदेश जारी केलेत। जिल्ह्यात कमी पर्जन्यमान, मान्सूनच्या आगमनास झालेला विलंब आणि धरणांतील घटता जलसाठा या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलााय. जिल्ह्यातील सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांवर अवलंबून असलेले सर्व जलतरण तलाव ३० जूनपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ८.९ मि.मी. पावसाची नोंद झाली असून लघुप्रकल्पांमध्ये सरासरी १७.८९ टक्के तर हेटवणे धरणात २७.३१ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
0
0
Report

गडचिरोली में NEET-UG पुनर्परीक्षा, 1522 विद्यार्थियों ने दी परीक्षा

Gadchiroli, Maharashtra:गडचिरोली में NEET-UG की पुनर्परीक्षा, पेपर फूटने के बाद दुबारा परीक्षा शांतिपूर्ण और कड़े सुरक्षा के बीच आयोजित है। शहर के 5 परीक्षा केंद्रों पर कुल 1522 विद्यार्थी अपनी मेडिकल शिक्षा भविष्य की परीक्षा दे रहे हैं। राष्ट्रीय परीक्षा एजेंसी (NTA) के अनुसार दोपहर 2 से शाम 5.30 बजे तक परीक्षा ली जा रही है। केंद्रों में शिवाजी हाई स्कूल, कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय, शिवाजी महाविद्यालय, शासकीय विज्ञान महाविद्यालय, शासकीय तंत्रनिकेतन और महिला महाविद्यालय शामिल हैं। परीक्षा केंद्रों के परिसर में विद्यार्थियों की भीड़ मौजूद है। परीक्षापूर्व सभी विद्यार्थियों की बायोमेट्रिक सत्यापन किया गया। दुपारी 1.30 के बाद प्रवेश बंद कर दिए गए थे। प्रश्नपत्रिका सुरक्षा के साथ मजबूत रूम से केंद्रों पर पहुँचायी गयी और परीक्षा प्रक्रिया में पारदर्शता बनाए रखने के लिए विशेष सावधानी बरती गयी। केंद्र प्रमुख और स्टाफ को पूर्व-प्रशिक्षण दिया गया था, प्रशासन और पुलिस ने पूरी प्रक्रिया पर गश्मी नजर रखी। पेपरफूट के विवाद के बावजूद देशभर के विद्यार्थियों और पालकों की निगाहें इस पुनः परीक्षा पर थीं।
0
0
Report
Advertisement

यवतमाळ में योग दिवस पर योगाभ्यास; मंत्री अशोक उइके ने रोज योग का आह्वान किया

Yavatmal, Maharashtra:आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्तानं यवतमाळ मध्ये विविध संस्था संघटना, क्रीडा मंडळ, शासकीय कार्यालय व विद्यार्थ्यांकडून योगाभ्यास करण्यात आला. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांचेसह विविध विभागातील अधिकाऱ्यांनी पोलीस कवायत मैदानावर योगाभ्यास केला. योग आपल्या जीवनशैलीमध्ये अमुलाग्र परिवर्तन करून उर्जा निर्माण करते. तसेच नैसर्गिक परिवर्तनामुळे शरीरात झालेल्या बदलांचा सामना करण्यासाठी प्रतिकारशक्ती वाढवते. त्यामुळे केवळ योग दिनाच्या दिवशीच योग न करता दररोज योग करण्याचे आवाहन यावेळी मंत्री अशोक उईके यांनी केले.
0
0
Report

वर्धा में 100 महिलाओं को पीएम उज्ज्वला गैस कनेक्शन वितरित

Wardha, Maharashtra:वर्धा आमदार राजेश बकाने के हाथों 100 महिलाओं को प्रधानमंत्री उज्ज्वला योजना के अंतर्गत गैस कनेक्शन वितरित किए गए। 100 पात्र महिलाओं को नवीन एलपीजी गैस कनेक्शन दिए गए। स्वच्छ ईंधन के संदेश के साथ कार्यक्रम संपन्न हुआ और 100 परिवारों के जीवन में सकारात्मक बदलाव की उम्मीद जताई गई। आमदार बकाने ने लाभार्थियों को गैस कनेक्शन देते हुए योजना के महत्व को स्पष्ट किया। पारंपरिक ईंधन से महिलाओं के स्वास्थ्य पर पड़ने वाले दुष्परिणाम कम करने के लिए यह योजना उपयोगी है। धुँ्रमुक्त रसोड़ी से महिलाओं के स्वास्थ्य में सुधार और समय-श्रम की बचत होती है। स्वच्छ ईंधन के उपयोग से पर्यावरण संरक्षण में भी योगदान होता है। लाभार्थी महिलाओं ने कहा कि यह योजना उनके परिवार के लिए अत्यंत उपयुक्त है。
0
0
Report
Advertisement

रायगढ़ के पालकमंत्री पद पर भरत गोगावले मिलने की चर्चा तेज

Chendhare, Maharashtra:रायगड़ के पालकमंत्री पद पर आमदार महेंद्र थोरवे ने वरिष्ठों की ओर इशारा किया. विधानपरिषदेच्या निवडणुकीचा निकाल लागताच आठ दिवसांत तिढा सुटेल..पालकमंत्री पद भरत गोगावले यांनाच मिळणार... थोरवे यांना विश्वास ...कोकण विधानपरिषदेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडल्याच्या बदल्यात रायगडचे पालकमंत्री पद शिवसेनेला अर्थातच भरत गोगावले यांच्या रूपाने मिळणार असल्याची चर्चा रंगली. नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेसवर टीकेची झोड उठविणारे शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी याबाबत वरिष्ठांकडे बोट दाखवलं आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री याचा निर्णय घेतील असं थोरवे यांनी म्हटलंय. मात्र पालकमंत्री पद भरत गोगावले यांनाच मिळणार असल्याचा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला. संख्याबळ जास्त असताना शिवसेना कोकणातील विधानपरिषदेच्या जागेवर माघार घेावी लागली यावर बोलताना थोरवे यांनी हा निर्णय वरिष्ठांनी घेतला शिवाय राष्ट्रवादीकडे ही जागा पूर्वीपासून असल्यामुळे ती जागा राष्ट्रवादीला देण्यात आलीं आणि वरिष्ठांच्या आदेशाचे आम्ही पालन केलं येत्या आठ दिवसांत भरत गोगावले पालकमंत्री पदी विराजमान होतील अशी अपेक्षा असल्याचं थोरवे म्हणालेत.
0
0
Report

पातूर नगरपरिषद चुनाव में कांग्रेस के हिदायत खान नगराध्यक्ष, 10 साल बाद विकास कार्य तेज होंगे

Akola, Maharashtra:Anchor removed: अकोला जिल्ह्यातील पातूर नगरपरिषदेच्या बहुचर्चित निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला असून नगराध्यक्षपदावर काँग्रेसने विजय मिळवत नगरपरिषदेवर आपला झेंडा फडकावला आहे. काँग्रेसचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार हिदायत खान यांनी विजय संपादन करत पातूरच्या राजकारणात काँग्रेसचे वर्चस्व सिद्ध केले आहे. तब्बल दहा वर्षांनंतर झालेल्या या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. नगराध्यक्षपदासाठी 5 उमेदवार तर 20 नगरसेवक पदांसाठी 69 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. निवडणुकीत विविध पक्षांनी स्वतंत्र आणि आघाडीच्या माध्यमातून जोरदार शक्तीप्रदर्शन केले होते. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम यांनी एकत्र येत योद्धा विकास मंच स्थापन केला होता. दुसरीकडे काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांनी आघाडी करत निवडणूक लढवली. राज्यात मित्रपक्ष असलेले भाजप आणि शिवसेना (एकनाथ शिंदे गट) मात्र पातूरमध्ये एकमेकांविरोधात मैदानात उतरले होते. निकालानुसार नगरसेवक पदांच्या 20 जागांपैकी योद्धा विकास मंचला 8 जागा, काँग्रेसला 8 जागा, भाजपला 2 जागा आणि उद्धव ठाकरे गटाला 2 जागा मिळाल्या आहेत. तर शिवसेना (शिंदे गट)ला एकही जागा जिंकता आली नाही,त्यामुळे शिंदे गटासाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. नगराध्यक्षपदावर काँग्रेसचे हिदायत खान विजयी झाल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. दहा वर्षांनंतर नगरपरिषदेची निवडणूक झाल्याने शहरातील रखडलेल्या विकासकामांना आता गती मिळेल, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. पातूरच्या राजकारणात या निकालाने नवे समीकरण निर्माण झाले असून आगामी काळात नगरपरिषदेतील सत्तास्थापनेच्या घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.
0
0
Report

मालेगांव में दादा भुसे बनाम अद्वय हिरे: शेतकी संघ चुनाव पलटने की संभावना

Nashik, Maharashtra:मालेगावात पुन्हा एकदा मंत्री दादा भुसे विरुद्ध अद्वय हिरे मालेगावात शेतकी संघाच्या १५ वर्षांनंतर होणाऱ्या निवडणूकिच्या मतदानाला सुरुवात... मालेगाव शेतकी संघ १५ जागांसाठी २५ उमेदवार रिंगणात.. गेल्या १५ वर्षापासून मालेगाव शेतकी संघावर अद्वय हिरे कुटुंबीयांचे वर्चस्व मात्र यावर्षी सत्ता पालट होण्याची शक्यता.. मंत्री भुसे यांच्या पॅनल विरुद्ध अद्वय हिरे यांच्या पॅनलची लढाई.. मंत्री यांच्या पॅनल कडून 15 उमेदवार तर अद्वय हिरे यांच्याकडून 7 उमेदवार निवडुकीच्या रिंगणात... बिनविरोध नाही मात्र या शेतकीसंघाच्या निवडणुकीत प्रथमच मंत्री भुसे यांच्या पॅनलच्या विजयाची शक्यता..
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top