icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445304
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow15 Oct 2024, 05:14 pm

यवतमाळच्या शेतकऱ्यांचा जोरदार आवाज: सोयाबीन आणि कापसाच्या भावाची मागणी!

Wani, Maharashtra:

यवतमाळच्या वणी येथे कांग्रेसचे संजय खाडे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि कापसाला योग्य भाव देण्याची मागणी केली कारण सध्या सोयाबीन कवडीमोल भावात विकली जात आहे. त्यांना सोयाबीनसाठी नऊ हजार आणि कापसासाठी दहा हजार रुपये मिळावेत, तसेच वन्य प्राण्यांमुळे झालेल्या नुकसानीचे मोबदले ताबडतोब देण्यात यावे, वीज पुरवठा अखंडीत करावा, कर्जमाफी व पिक विमा लाभ द्यावा अशी मागणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन सादर केले.

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

रत्नागिरी-रेगाड- सिंधुदुर्ग सीट पर बिनविरोध उम्मीदवार तटकरे की जीत पक्की

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. तटकरेंच्या बिनविरोध निवडीची घोषणा.. बाळ माने यांच्यासह पाच उमेदवारांची माघार.. जिल्हाधिकारी यांची माहिती.. महाराष्ट््र विधानसभा विधान परिषदेच्या रायगड-रत्नागिरी -सिंधुदुर्ग स्थानिक प्राधिकारी मतदार संघाच्या निवडणुकीत गुरुवारी अखेरच्या दिवशी पाच जणांनी माघार घेतली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) उमेदवार अनिकेत सुनील तटकरे यांचे बिनविरोध निवड झाली आहे. भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या अधिकारानुसार जिल्हा अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून याची अधिकृत घोषणा करत आहे असे मनुज जिंदल यांनी स्पष्ट केले.
0
0
Report
Advertisement

बहन छेड़छाड़ का बदला लेते युवक की हत्या, अमरावती में हलचल; दो गिरफ्तार, पांच फरार

Amravati, Maharashtra:बहिन की छेडछाड का जाब विचारणाऱ्या तरुणाची निर्घृण हत्या; अमरावतीت खळबळ, दोन्ही आरोपी अटकेत, पाच आरोपी फरार अमरावतीच्या जय सियाराम नगर परिसरात बहिनची छेडछाडचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या २६ वर्षीय प्रज्वल खरे याची धारदार शस्त्राने भोसकून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेमुळे शहरात संतापाची लाट उसळली असून पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहेत. यामध्ये सात आरोपी होते पाच जण फरार आहेत, आपल्या बहिनिचे AI मार्फत अश्लील व्हिडिओ आरोपीने बनवले होते या संदर्भात आरोपीला जाब विचारण्यासाठी प्रज्वल गेला होता मात्र त्याची हत्या करण्यात आली. मुख्य हल्लेखोरांचा शोध सुरू असून या प्रकरणाचा तपास युद्धपातळीवर केला जात आहे.
0
0
Report

मान्सून केरल में दाखिल, महाराष्ट्र में 6 जून को प्रवेश की संभावना

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. मानसून केरल में प्रवेश कर चुका है। महाराष्ट्र में 6 तारीख को पहुँचने की संभावना है। अँकर दक्षिणी मॉसमी और मान्सून गुरुवार को केरळ में दाखिल हो चुका है। मौसम विभाग ने इसकी घोषणा की है। मानसून महाराष्ट्र में 6 और मुंबई में 11 जून को दाखिल होने की संभावना है। इस वर्ष तीन दिन देरी से दाखिल हुआ मान्सून महाराष्ट्र में स्थिर होने में कुछ समय लेगा। अगले 48 से 72 घंटों में मान्सून गोवा और महाराष्ट्र के कुछ हिस्सों में प्रवेश कर सकता है। इसलिए कोकण तट के साथ दक्षिण महाराष्ट्र में बारिश की तीव्रता बढ़ने की संभावना है। मान्सून दाखिल होने तक राज्य में अधिकांश जगह मानसूनपूर्व बारिश के जोर को जारी रखेगा।
0
0
Report
Advertisement

पाइप में छुपी बिबटिया मादा का सफल रेस्क्यू, वन विभाग ने जेरबंद किया

Bhandara, Maharashtra:पाईपमध्ये लपून बसलेली बिबट मादी, रेस्क्यू राबवून वनविभागाने जेरबंद केले. साकोली वनपरिक्षेत्रातील सावरबंध क्षेत्रांतर्गत वळद येथे पाण्याच्या पाइपमध्ये लपून बसलेल्या बिबट मादीला यशस्वीपणे रेस्क्यू करण्यात वन विभागाच्या पथकाला यश आले. पाइपमध्ये बिबट मादी बसून असल्याचे लक्षात येताच परिसरात एकच खळबळ उडाली. भोजराम भिवा बनकर यांच्या शेतालगत असलेल्या दुर्गाबाई डोह नहरखालील पाइपमध्ये तो लपलेला होता. सरपंच माधवी बडवाईक यांनी वनविभागाला माहिती दिल्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन आर. कटरे यांच्या नेतृत्वाखाली वनकर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पथकाने परिस्थितीचा बारकाईने आढावा घेत पाइपच्या एका बाजूस पिंजरा उभारून नियोजनबद्ध रेस्क्यू राबविले. अखेर काही वेळाच्या प्रयत्नांनंतर बिबट मादीला कोणतीही हानी न होता यशस्वीरीत्या जेरबंद करण्यात आले.
0
0
Report

राजापूर पासपोर्ट केंद्र ने रत्नागिरि- सिंधुदुर्ग के नागरिकों के लिए बड़ी राहत दी

Ratnagiri, Maharashtra:राजापूर, रत्नागिरी राजापूर पासपोर्ट केंद्राचा मोठा दिलासा.. २०१८ पासून ५३ हजारांहून अधिक लाभार्थी.. वर्षभरात जवळपास १० हजार पासपोर्ट.. रत्नागिरी-सिंधुदुर्गवासीयांना मोठी सुविधा..पासपोर्ट सेवेमुळे वेळ आणि खर्चाची बचत अँकर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरलेले राजापूर पासपोर्ट सेवा केंद्र आता हजारो नागरिकांसाठी दिलासादायक ठरत आहे.सन २०१८ मध्ये सुरू झालेल्या या केंद्राच्या माध्यमातून आजपर्यंत तब्बल ५३ हजार २२५ नागरिकांनी पासपोर्ट सेवेचा लाभ घेतला आहे.विशेष म्हणजे केवळ २०२५-२६ या आर्थिक वर्षातच ९ हजार ९७० पासपोर्ट जारी करण्यात आले आहेत..केंद्रामार्फत जलद, सुलभ आणि पारदर्शक सेवा उपलब्ध होत असल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. कोकणातील नागरिकांसाठी पासपोर्ट सेवा अधिक सुलभ करण्यामध्ये राजापूर पासपोर्ट सेवा केंद्राने महत्त्वाची भूमिका बजावली असून भविष्यातही ही सेवा अधिक प्रभावीपणे सुरू राहणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
0
0
Report

अल निनो से मानसून पर असर की आशंका: रायगढ़ प्रशासन सतर्क, किसानों को दिशा-निर्देश

Chendhare, Maharashtra:अलनिनोच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा प्रशासन सतर्क, कृषी सभापतींनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. अल निनोमुळे मान्सूनवर परिणामाची भीती असून शेतकऱ्यांना सावधगिरीच्या सूचना देण्याचे निर्देश दिले गेले. नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या. अँकर की खबर—अलनिनोच्या प्रभावामुळे मान्सूनवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन रायगड जिल्हा प्रशासन सतर्क झाला. जिल्हा परिषदेचे कृषी सभापती वैकुंठ पाटील यांनी याबाबत अधिकाऱ्यांची बैठक घेतली. विशेषतः पेरणीचा हंगाम जवळ आल्याने शेतकऱ्यांनी मानसूनचा अंदाज घेऊनच पेरण्या कराव्यात, अन्यथा बियाणे वाया जाऊ शकते. शेतकऱ्यांचं नुकसान टाळण्यासाठी यासंदर्भात अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे अशी सूचना सभापतींनी दिल्या. तसेच परिस्थितीबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींना अवगत करण्यास सांगण्यात आले.
0
0
Report
Advertisement

मानसून के पूर्व SDRF ने आपदा बचाव के लिए बहु-स्तरीय प्रशिक्षण का आयोजन किया

Akola, Maharashtra:आगामी मान्सून हंगामाच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापनासाठी विविध यंत्रणा सज्ज राहाव्यात यासाठी अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा प्रकल्प, महान येथे राज्य आपत्ती प्रतिसाद दल अर्थात एसडीआरएफच्या वतीने शोध व बचाव प्रशिक्षण तसेच प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षण कार्यक्रमात अकोला, मूर्तिजापूर, बार्शीटाकळी, पातूर आणि बाळापूर तालुक्यातील तलाठी, ग्रामसेवक, पोलीस कर्मचारी, होमगार्ड, अग्निशमन विभागाचे कर्मचारी, विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी तसेच आपदा मित्रांनी सहभाग घेतला. प्रशिक्षणादरम्यान पूरस्थितीत शोध व बचाव कार्य कसे करावे, आपत्कालीन परिस्थितीत प्रथमोपचाराची पद्धत, आधुनिक बचाव साहित्याचा वापर, बोट हाताळणी व जल बचाव तंत्र याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी एसडीआरएफच्या जवानांनी प्रत्यक्ष बचाव कार्याची प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांना प्रशिक्षण दिले.मान्सून काळात उद्भवणाऱ्या संभाव्य आपत्तींचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी विविध स्तरांवरील अधिकारी, कर्मचारी आणि स्वयंसेवक प्रशिक्षित असणे आवश्यक आहे. या दृष्टीने आयोजित करण्यात आलेले हे प्रशिक्षण अत्यंत उपयुक्त आणि महत्त्वपूर्ण ठरल्याचे मत सहभागींकडून व्यक्त करण्यात आले.
0
0
Report

जैक्की श्रॉफ ने वृक्षारोपण के संदेश के साथ ट्री आर्मी का शुभारंभ किया

Sangli, Maharashtra:स्लग - मातीशी दोस्ती करा,झाडावर प्रेम करा,वृक्षणारोपण सोहळ्यात जॅकी श्रॉफची जोरदार डायलॉगबाजीतून झाडे लावण्याची साद.. अँकर - "भिडूलोग,मेरे भावा,मातीशी दोस्ती करा,फूल फेकायचं आणि फूल घ्यायचं दगड टाकला की दगड येतो,भानगडी नको,बाहेर पण घरी पण" अशी जोरदार डायलॉगबाजी मराठीतून करत अभिनेता जॅकी श्रॉफ याने झाडे लावा,असा संदेश दिला आहे. सांगलीच्या खानापूर तालुक्यातल्या गार्डी येथे आमदार सुहास बाबर यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या 'ट्री आर्मी' या उपक्रमाचा शुभारंभ सोहळ्यामध्ये ते बोलत होते. बाबर यांची संकल्पनेतून वर्षभर एक लाख 78 हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे, लोकसहभागातून होणाऱ्या वृक्षारोपण सोहळ्याच्या उपक्रमासाठी अभिनेता जॉकी श्रॉफ यांच्या उपस्थितीत शुभारंभ झाला. कार्यक्रमासाठी जॅकी श्रॉफ आणि आमदार सुहास बाबर हे बैलगाडीतून कार्यक्रमाच्या ठिकाणी दाखल झाले,कार्यक्रमानंतर जॅकी श्रॉफने स्वतः खड्ड्यामध्ये बसून झाडाचे पूजन करत वृक्षारोपण केलं. बाईट - जॅकी श्रॉफ - अभिनेता
0
0
Report

अकोला में मिशन उड़ान के तहत फिट इंडिया योग-ध्यान सत्र में पुलिस-नागरिक भागीदारी

Akola, Maharashtra:अकोला शहरात भारतीय खेळ प्राधिकरण आणि पोलिस विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘मिशन उडान’ अंतर्गत ‘फिट इंडिया अभियान’ साजरे करण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत योग व ध्यान सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या योग व ध्यान सत्रात पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी, त्यांच्या कुटुंबीयांसह अनेक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. योगामुळे आनंद, मानसिक शांतता आणि आरोग्य लाभते, असा संदेश यावेळी देण्यात आला.‘फिट इंडिया अभियान’ अंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आरोग्यदायी जीवनशैलीचा स्वीकार करावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
0
0
Report
Advertisement

प्राजक्त तनपुरे बिनविरोध विधान परिषद जीत, राहuri में समर्थकों ने जलसा

Ahilyanagar, Maharashtra:स्लग- राहुरी तनपुरे विजय जल्लोष Anc- अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर भाजपचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांची बिनविरोध निवड निश्चित होताच राहुरीत त्यांच्या समर्थकांनी मोठा जल्लोष साजरा केला. तनपुरे यांच्या संपर्क कार्यालयाबाहेर कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्र आले होते. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली तसेच एकमेकांना पेढे भरवून आनंद व्यक्त करण्यात आला. "प्राजक्त तनपुरे आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं" अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. समर्थकांनी हा विजय विकासाच्या राजकारणाचा विजय असल्याची भावना व्यक्त करत आनंदोत्सव साजरा केला.
0
0
Report

Ahilyanagar Legislative Council election: Tanpure unopposed win, Panjare's withdrawal stirs drama

Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगर विधान परिषद निवडणूक... भाजपचे प्राजक्त तनपुरे बिनविरोध....मोठ्या हाय व्होल्टेज ड्रामेनंतर प्राजक्त तनपुरे बिनविरोध...अपक्ष उमेदवार दत्तात्रय पानसरे यांनी यांच्या उमेदवारी अर्ज मागे घेण्यावरून झाला होता मोठा गोंधळ....प्राजक्त तनपुरे यांच्या विरोधात चार अपक्ष उमेदवार होते रिंगणात....चारही जणांनी उमेदवारी अर्ज घेतले माघारी...राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे दत्तात्रय पानसरे यांनी बंडखोरी करत भरला होता अपक्ष उमेदवारी...दत्तात्रय पानसरे यांचा उमेदवारी अर्ज नगरसेवक शहबज अहमद सय्यद यांनी घेतला मागे...दत्तात्रय पानसरे यांनी सय्यद यांना प्राधिकृत केल्याने उमेदवारी अर्ज अर्ज मागे...पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यशस्वी खेळी....अहिल्यानगर विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपच्या प्राजक्त तनपुरे यांची बिनविरोध निवड
0
0
Report

राष्ट्रवादी महिला कांग्रेस अध्यक्ष के मोबाइल हैक, APK से निजी डेटा चुराने की योजना

Vasai-Virar, Maharashtra:लग्न पत्रिका पाठवून राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षांचा मोबाईल हॅक हजारो जणांना गेले संशयास्पद मेसेज ANC : वसई-विरारमध्ये सायबर गुन्हेगारांच्या नव्या फसवणूकचा बळी आता राजकीय क्षेत्रातील व्यक्ती देखील पडू लागल्या आहेत. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा अश्विनी अनिल गुरव यांचा मोबाईल हॅक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. व्हॉट्सॲपवरील काही संदेश पाहत असताना अचानक त्यांचे खाते बंद पडले आणि काही वेळातच त्यांच्या मोबाईलवरून तब्बल ३ ते साडेतीन हजार संपर्कांना संशयास्पद 'लग्नपत्रिका' संदेश पाठवण्यात आल्याचे उघड झाले. सायबर गुन्हेगार सध्या लग्नसराईचा हंगाम साधत नागरिकांना 'Invitation Card.apk' नावाची फाईल पाठवत आहेत. “आमच्या घरी लग्न आहे, पत्रिका पाहून सांगा” असा संदेश देत ही फाईल पाठवली जाते. अनेकजण ती खरी लग्नपत्रिका समजून डाउनलोड करतात; मात्र ती प्रत्यक्षात मालवेअरयुक्त APK फाईल असल्याने मोबाईलमधील वैयक्तिक माहिती, बँकिंग तपशील आणि ओटीपी सायबर चोरट्यांच्या हाती जाण्याचा धोका निर्माण होतो. विशेष म्हणजे अश्विनी गुरव या मुख्याध्यापिका असल्याने त्यांच्या संपर्कातील तहसीलदार, पोलीस अधिकारी, शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि अनेक प्रतिष्ठित व्यक्तींनाही हे मेसेज पोहोचले आहेत. या घटनेनंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली असून सायबर गुन्हे शाखेत तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. दरम्यान, व्हॉट्सॲपवर आलेल्या कोणत्याही अज्ञात '.APK' फाईल्स डाउनलोड किंवा इन्स्टॉल न करण्याचे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top