icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445304
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow15 Oct 2024, 05:14 pm

यवतमाळच्या शेतकऱ्यांचा जोरदार आवाज: सोयाबीन आणि कापसाच्या भावाची मागणी!

Wani, Maharashtra:

यवतमाळच्या वणी येथे कांग्रेसचे संजय खाडे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि कापसाला योग्य भाव देण्याची मागणी केली कारण सध्या सोयाबीन कवडीमोल भावात विकली जात आहे. त्यांना सोयाबीनसाठी नऊ हजार आणि कापसासाठी दहा हजार रुपये मिळावेत, तसेच वन्य प्राण्यांमुळे झालेल्या नुकसानीचे मोबदले ताबडतोब देण्यात यावे, वीज पुरवठा अखंडीत करावा, कर्जमाफी व पिक विमा लाभ द्यावा अशी मागणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन सादर केले.

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

नाशिक जेल में अबू सालेम से मुलाकात पर विश्व हिंदू परिषद चौकशी मांगती

Nagpur, Maharashtra:नागपूर महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी नाशिक मध्यवर्ती कारागृहात अबू सालेमची भेट घेतल्यावरून त्यांच्या चौकशीची मागणी विश्व हिंदू परिषदेने केलीय संवेदनशील घटनात्मक पदावर कार्यरत असलेल्या व्यक्तींन गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीची भेट घेणे गंभीर बाब असल्याचे नमूद करत प्यारे खान यांना पदावरून हटवावे तसेच प्रकरणाची एन आय ए आणि सीबीआय मार्फत चौकशी करावी अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने केलीय यासंदर्भात विश्व हिंदू परिषदेच्या वतीने नागपूर जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले
0
0
Report

कवठळ की महिलाएं पानी की बारिश के लिए जलाभिषेक, किसानों के लिए राहत की मांग

Buldhana, Maharashtra:धोंडी धोंडी पाणी दे...! पावसासाठी कवठळच्या महिलांचा आर्त टाहो...! Anchor : गेल्या तब्बल ४० ते ४५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने बुलढाणा जिल्ह्यातील कवठळ परिसरात शेतकऱ्यांवर मोठं संकट ओढावलंय... पावसाअभावी पिकं वाळण्याच्या मार्गावर आहेत, तर दुसरीकडे विजेचा लपंडाव आणि अनियमित लोडशेडिंगमुळे शेतकरी पुरते हैराण झालेत. या संकटातून मार्ग काढण्यासाठी कवढळमधील महिलांनी चक्क डोक्यावर पाण्याने भरलेले हांडे घेत गावातून मिरवणूक काढली... आणि त्यानंतर महादेवाला जलाभिषेक करत जोरदार पावसासाठी साकडं घातलं. पिकं पूर्णपणे हातातून जाण्याची वाट न पाहता प्रशासनाने तातडीने शेताच्या बांधावर जाऊन पंचनामे करावेत, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरघोस आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी महिलांनी केली आहे. त्यासोबतच शेतीसाठी सुरळीत वीजपुरवठा करा आणि अनियमित लोडशेडिंग थांबवा, अशीही मागणी आहे. महागडी बियाणं, खतं आणि मशागतीचा खर्च करून उभं केलेलं पीक आता डोळ्यादेखत वाळतंय... महादेवाच्या चरणी महिलांनी साकडं घातलंय... आता सरकार आणि प्रशासन शेतकऱ्यांचा हा आक्रोश ऐकणार का हा महिलांचा प्रश्न आहे... Byte - शेतकरी महिला
0
0
Report

सांगली में MD ड्रग्स जब्त, एक आरोपी गिरफ्तार

Sangli, Maharashtra:सांगलीच्या विटा येथे ४२ लाखांच्या किमतीचा एमडी ड्रग्ज जप्त; एकाला अटक. सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ही कारवाई केली आहे. विटा-तासगाव रस्त्यावर एमडी ड्रग्जची तस्करी होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने सापळा रचून एका संशयास्पद वाहनाची तपासणी केली असता ९६५ ग्रॅम एमडी ड्रग्ज आणि रिकामे कॅप्सूल आढळून आले. यावर दत्तात्रय अंकुश पाखरे याला अटक करत ४२ लाख ८२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. प्राथमिक तपासानुसार सदर_MD ड्रग्ज हे केरळमधील कासारगोड येथून विक्रीसाठी आणल्याची माहिती समोर आली असून अधिक तपास चालू असलेल्या स्थितीमध्ये आहेत.
0
0
Report
Advertisement

NCMC कार्ड अनिवार्यता 30 सितम्बर तक टाली गई; वरिष्ठ नागरिक और महिला यात्री अब भी छूट पाएंगे

Washim, Maharashtra:वाशीम: वरिष्ठ नागरिक और महिला प्रवाशांसाठी सवलतीची बातमी आहे. एसटी महामंडळाने सवलतीच्या प्रवासासाठी अनिवार्य करण्यात आलेल्या NCMC कार्डची सक्ती आता ३० सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे कार्ड नसले तरी ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना जुन्या पद्धतिने सवलतीचे तिकीट मिळणार आहे. NCMC कार्ड काढताना सर्व्हर डाऊन आणि तांत्रिक अडचणींमुळे प्रवाशांसह वाहकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या तक्रारींची दखल घेत एसटी महामंडळाने हा निर्णय घेतला आहे.
0
0
Report
Advertisement

अमरावती में किसानों 13 किमी पदयात्रा मोर्चा, सूखा घोषित और कर्ज माफी की मांग

Amravati, Maharashtra:अमरावती में किसानों ने drought घोषित कराने के लिए आक्रामक मोर्चा निकाला। फत्तेपूर से तिवसा तहसील कार्यालय तक लगभग 13 किलोमीटर की पादचल मोर्चा निकला, जिसमें ट्रैक्टर और बैलगाड़ियाँ भी शामिल रहीं। उन्होंने मांग की: सूखा घोषित किया जाए, फसल बीमा राशि समय पर दी जाए, नियमित कर्ज चुकाने वाले किसानों को दो लाख रुपए का अनुदान दिया जाए। अमरावती जिले में लगातार 35 दिन से बारिश नहीं होने के कारण फसलें संकट में पड़ गई हैं। सरकार से तात्कालिक उपायों की घोषणा और किसानों की आत्महत्या रोकने के लिए ठोस कदम उठाने की मांग की गई।
0
0
Report
Advertisement

त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर 16 सितम्बर तक खुले; अफवाहों की पुष्टि नहीं

Nashik, Maharashtra:Nashik breaking - त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर भाविकांसाठी खुलेच राहणार - १६ सप्टेंबरपासून त्र्यंबकेश्वर मंदिर बंद राहणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम - मंदिर बंद राहणार असल्याची माहिती सोशल मीडिया आणि विविध माध्यमांमधून प्रसारित - यामुळे भाविकांमध्ये निर्माण झाला होता संभ्रम - मंदिर बंद ठेवण्याबाबत अद्याप कोणत्याही अधिकृत सूचना प्राप्त झालेल्या नाहीत - कुंभमेळा प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय, महाराष्ट्र शासन किंवा पुरातत्त्व विभागाकडून सूचना नाहीत - १६ सप्टेंबर २०२६ रोजी मंदिर नेहमीप्रमाणे भाविकांसाठी खुले - त्यानंतरही मंदिर भाविकांसाठी खुले राहणार - अफवा आणि अप्रमाणित माहितीवर विश्वास न ठेवण्याचे देवस्थान ट्रस्टचे आवाहन - भाविकांनी शांततेने आणि भक्तिभावाने त्र्यंबकराजाचे दर्शन घेण्याचे आवाहन
0
0
Report

वाशीम में 35 दोषी वाहन चालकों के लाइसेंस निलंबित, 128 नागरिकों की मौत

Washim, Maharashtra:वाशीम जिल्ह्यात जीवघेण्या अपघातांना कारणीभूत ठरणाऱ्या ३५ दोषी वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. वाशिम पोलीस आणि उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या संयुक्त कारवाईत या चालकांचे वाहन परवाने निलंबित करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील अपघातांमध्ये आतापर्यंत १२८ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. भरधाव वेग, निष्काळजीपणा आणि बेदरकार वाहनचालक हे अपघातांचे प्रमुख कारण ठरले आहेत. त्यामुळे दोषी चालकांविरोधात कारवाईचा बडगा उगारण्यात आला असून, मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्यां विरोधातही विशेष मोहीम राबवली जाणार आहे. वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करूनच वाहन चालवावे, असे आवाहन परिवहन विभाग व पोलिसांनी केले आहे.
0
0
Report

बांध हटाने के आदेश पर किसान भारी आक्रोश, पूर्व सूचना नहीं मिलने का दावा

Akola, Maharashtra:शेतरस्त्यावरील बांध हटविण्याच्या तहसीलदारांच्या आदेशाला एका शेतकऱ्याने आक्षेप घेतला असून, आपल्याला कोणतीही पूर्वसूचना किंवा नोटीस न देता कारवाई प्रस्तावित करण्यात आल्याचा आरोप केला आहे. मिळालेल्या कागदपत्रानुसार, संबंधित शेतकऱ्याच्या मालकीच्या गट क्रमांक २० मधील शेतजमिनीला लागून असलेला बांध अनेक वर्षांपासून अस्तित्वात आहे. या बांधामुळे परिसरातील जवळपास २० ते २५ शेतकऱ्यांच्या शेतजमिनींची हद्द निश्चित होत असल्याचे शेतकऱ्याचे म्हणणे आहे. दरम्यान, शिवरस्ता मोकळा करण्यासाठी रस्त्यावरील बांध नष्ट करण्याचे आदेश देण्यात आल्याचे नोटिशीत नमूद असल्याचे शेतकऱ्याने म्हटले आहे. तहसीलदारांनी २६ सप्टेंबर २०२५ रोजी आदेश पारित केला असून, त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आता कार्यवाही प्रस्तावित असल्याचे संबंधित पत्रातून स्पष्ट होत असल्याचे त्याने सांगितले. मात्र, या प्रकरणात आपण कधीही पक्षकार नव्हतो किंवा आपल्याला कोणतीही सूचना, पत्र अथवा लेखी नोटीस देण्यात आली नवती, असा दावा शेतकऱ्याने केला आहे.. सध्याच्या हंगामात हे बांध तोडू नये असे विनंती पत्र याआधी शेतकऱ्याने तहसील कार्यालयाला दिलं होतं.. मात्र तहसील कार्यालयाने पोलीस बंदोबस्तात हे बांध तोडल्याने शेतकऱ्यांचा राग अनावर झाला आणि आपण दिलेलं निवेदन थेट तहसील अधिकाऱ्याच्या तोंडावर फेकून मारलं. बांध तोडल्यामुळे शेतातील उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून, या नुकसानीस संबंधित अधिकारी आणि आदेशाची अंमलबजावणी करणारे जबाबदार असल्याचं आरोप शेतकऱ्याने केला आहे त्याचप्रमाणे शेत पिकाचा नुकसान झाला असून आर्थिक मदत मिळावी अशी मागणीही शेतकऱ्यानं केली आहे...
0
0
Report
Advertisement

पिंपरी-चिंचवड़ गणेश उत्सव में अजित पवार के बिना भी भक्तों ने श्रद्धांजलि दी

Pimpri-Chinchwad, Maharashtra:Anchor - ....गणेशोत्सव आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाते वेगळेच होते... पुणे आणि पिंपरी चिंचवड मधल्या बहुतांश गणेश मंडळाना ते भेट देत असत...! पण त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि यंदाचा गणेशोत्सव त्यांच्या शिवाय होतोय... लाडक्या बाप्पाच स्वागत अजित पवार करणार नाहीत ही कल्पनाच पिंपरी चिंचवड मधल्या दर्शन सोनवणे याला सहन झाली नाही... राजकारणाची कसलाही संबंध नसलेल्या आणि मायक्रोबायलोजी चे शिक्षण घेणाऱ्या दर्शन ने तीन महिने अविरत कष्ट घेत लाडक्या बाप्पाला घेऊन येणाऱ्या अजित पवार यांची प्रतिकृती साकार केलीय...! अजित पवार यांच्या वाढदिवसाला त्याने या कामाला सुरुवात केली आणि अगदी हुबेहूब प्रतिकृती सादर करत अजित पवार यांच्या आठवणीन उजाळा दिलाय..एवढेच नाही तर ज्या दुर्दैवी अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला तो विमान अपघात ही दर्शन ने साकारलाय. त्याच्या या देखाव्याची सध्या जोरदार चर्चा परिसरात होत आहे... कामाचा माणूस ही अजित पवारांची प्रतिमा त्याने देखाव्यातून साकारली..त्याच्या याच देखाव्या संबंधी त्याच्या कडून जाणून घेतले आहे आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी...
0
0
Report

गोंदिया जिला परिषद के भवन में चोरों ने कार्यालय कक्ष तोड़ा, सुरक्षा पर सवाल

Bhandara, Maharashtra:अज्ञात व्यक्तियों ने जिला परिषद के प्रशासनिक इमारत के कक्ष में तोड़फोड़ की। इमारत की सुरक्षा पर प्रश्न उठ रहे हैं। गोंदिया जिले की जिला परिषद प्रशासनिक इमारत में चोरों ने बांधकाम विभाग के कार्यालय के कक्ष के दरवाजे की शीशा तोड़कर अंदर प्रवेश किया, कंप्यूटर चोरी कर लिया और छत के पंखों की भी तोड़फोड़ की। इस घटना से जिला परिषद भवन की सुरक्षा पर प्रश्न चिन्ह खड़ा हो गया है। इस मामले में गोंदिया ग्रामीण थाने में अज्ञात आरोपियों के खिलाफ मामला दर्ज किया गया है। इस घटना से अधिकारियों की सुरक्षा और जान को खतरा बताया जा रहा है।
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top