icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445304
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow15 Oct 2024, 05:14 pm

यवतमाळच्या शेतकऱ्यांचा जोरदार आवाज: सोयाबीन आणि कापसाच्या भावाची मागणी!

Wani, Maharashtra:

यवतमाळच्या वणी येथे कांग्रेसचे संजय खाडे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि कापसाला योग्य भाव देण्याची मागणी केली कारण सध्या सोयाबीन कवडीमोल भावात विकली जात आहे. त्यांना सोयाबीनसाठी नऊ हजार आणि कापसासाठी दहा हजार रुपये मिळावेत, तसेच वन्य प्राण्यांमुळे झालेल्या नुकसानीचे मोबदले ताबडतोब देण्यात यावे, वीज पुरवठा अखंडीत करावा, कर्जमाफी व पिक विमा लाभ द्यावा अशी मागणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन सादर केले.

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

बालापूर केस: शाला कर्मी ने माँ से शारीरिक संबंध की मांग की, मामला दर्ज

Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यातील बाळापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुलीचा शाळा सोडल्याचा दाखला काढण्यासाठी शाळेत गेलेल्या महिलेकडे तेथील कर्मचाऱ्याने शारीरिक संबंधांची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या घटनेनंतर महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी संबंधित कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे, मात्र आरोपी अद्यापही फरार आहे. या धक्कादार प्रकारानंतर महिला आयोगाच्या माजी सदस्य आशा मिरगे यांनी आरोपीला कोणत्याही वकिलाने मदत न करण्याचे आवाहन केले असून राज्य सरकारवरही टीका केली आहे. या घटनेनंतर नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात असून शैक्षणिक संस्थांमधील महिलांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
0
0
Report

लातूर के ट्यूशन एरिया में प्रशासन का बड़ा कदम: क्लासेस बंद, विद्यार्थियों में हलचल

Latur, Maharashtra:लातूर जिले के इंडस्ट्रियल इस्टेट को-ऑपरेटिव सोसायटी में मंजूर गाळों में शुरू हुए क्लासेस, हॉस्टेल, खानावली, अभ्यासिका और अन्य व्यावसायिक उपक्रम तत्काल बंद करने के आदेश दिए गए हैं. एमआईडीसी क्षेत्र के उद्योगों के लिए निर्मित गाळों में चल रहे व्यवसायों का यह निर्णय आए परीक्षा-घटना के मद्देनजर लिया गया है. शिक्षण क्षेत्र में बढ़ती चर्चाओं के बीच प्रशासन ने इसे कड़ाई से लागू करने की घोषणा की है. विद्यार्थियों के विरोध के बीच यह सवाल उठ रहे हैं कि राह कहाँ से मिलेगी, पढ़ाई कैसे होगी.
0
0
Report
Advertisement

भंडारा-गोंदिया सीट पर महायुती बनाम महाविकास आघाडी की प्रतिष्ठा दांव पर

Bhandara, Maharashtra:भंडारा-गोंदिया विधान परिषद निवडणुकीचा बिगुल... महायुती विरुद्ध महाविकास आघाडीमध्ये रंगणार प्रतिष्ठेची लढत... ४५७ मतदारांच्या समीकरणात महायुती मजबूत... भाजपकडे २०० पेक्षा अधिक मतदार असल्याचा दावा... २०१६ प्रमाणे पुन्हा रंगणार राजकीय रणनीतींचा खेळ... नाना पटोले नव्या समीकरणांची जुळवाजुळव करणार का?... महाविकास आघाडीसमोर उमेदवाराचा पेच... काँग्रेसकडे अद्यापही सक्षम चेहरा नसल्याची चर्चा... उमेदवारीवरून महायुतींत रस्सीखेच... भाजप आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्षांची विधान परिषद जागेवर दावेदारी... भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात एकूण ४५७ मतदार असून या मतदार संघात सध्या महايوतीकडे स्पष्ट बहुमत असल्याचं चित्र आहे. या जागा प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव राहिला होता. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या काळात ही जागा प्रामुख्याने राष्ट्रवादीच्या वाट्याला जात होती. २०१६ च्या निवडणुकीत भाजपने परिणय फुके यांना मैदानात उतरवत मोठा राजकीय डाव खेळला. त्या वेळी राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल यांचे निकटवर्तीय राजेंद्र जैन यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र त्या निवडणुकीत तत्कालीन भाजप खासदार नाना पटोले यांनी स्वतंत्र रणनीती आखत प्रफुल्ल पटेल यांच्या प्रभावाला थेट आव्हान दिलं. जिल्ह्यातील राजकीय समीकरण बदलण्याच्या उद्देशाने त्यांनी परिणय फुके यांच्या उमेदवारीसाठी जोर लावला आणि अखेर त्यांची रणनीती यशस्वी ठरली. परिणय फुके विजयी झाले आणि प्रफुल्ल पटेल यांना मोठा राजकीय धक्का बसला... आता मात्र परिस्थिती पूर्णपणे बदललेली दिसत आहे. नाना पटोले काँग्रेसमध्ये गेले आहेत, तर प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादी काँग्रेस भाजपासोबत महायुतीत सहभागी आहे. सध्याच्या संख्या गणितानुसार महायुतीकडे ३०० पेक्षा अधिक मतदार असल्याचं बोललं जात आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीला अपक्षांची साथ मिळाली तरी १५० चा आकडा पार करणं कठीण मानलं जात आहे. त्यामुळे सध्यातरी या जागेवर भाजप- महायुतीचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे... मात्र उमेदवारीवरून महायुतीतच रस्सीखेच सुरू झाली आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही पक्षांकडून दावा केला जात आहे. विद्यमान आमदार भाजपचे असल्याने आणि एकट्या भाजपकडेच २०० पेक्षा जास्त मतदार असल्याने भाजपाची बाजू मजबूत असल्याचं मत माजी खासदार सुनील मेंढे यांनी व्यक्त केलं आहे... दुसरीकडे काँग्रेस आणि महाविकास आघाडीसमोर उमेदवाराचा प्रश्न निर्माण झाल्याचं चित्र आहे. काँग्रेसमधील काही इच्छुक नेते देखील भाजपच्या तिकिटासाठी प्रयत्न करत असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. मात्र भाजप नेहमी आयात उमेदवारांच्या जोरावर घोडेबाजार करत असल्याचा आरोप काँग्रेस खासदार प्रशांत पडोळे यांनी केला आहे. काँग्रेस ही निवडणूक पूर्ण ताकदीने लढणार असून स्थानिक नेतृत्वालाच संधी दिली जाईल, असा दावा त्यांनी केला आहे... भंडारा-गोंदिया विधान परिषद निवडणुकीत सध्या महायुतीची ताकद स्पष्ट दिसत असली तरी उमेदवारी, नाराजी आणि स्थानिक राजकीय समीकरणं निवडणुकीत नवा ट्विस्ट निर्माण करू शकतात. आता पुन्हा एकदा नाना पटोले काही नवं राजकीय समीकरण घडवतात का, की ही जागा भाजप सहज राखून ठेवते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे...
0
0
Report

अमरावती में भीषण गर्मी, रेड अलर्ट जारी, महापौर ने घरों में रहने को कहा

Amravati, Maharashtra:सलग अकराव्या दिवशी अमरावती शहरात हिटवेव्ह कायम; आज आणि उद्या उष्णतेचा जिल्ह्यात रेड अलर्ट आजही अमरावतीचा पारा 46 च्या अंशाच्या वरच; महापौर श्रीचंद तेजवानी यांच्याकडून नागरिकांना सतर्कतेचा आवाहन अँकर :- अमरावती शहरात विक्रमी सलग उष्णतेची लाट कायम आहे. अमरावती जिल्ह्यात सूर्याने रुद्ररूप धारण केले आहे. काल अमरावतीचा तापमानाचा पारा ४६.४ अंशावर होता. सलग ११ व्या दिवसापासून अमरावती तापमान कहर माजवल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले असून अमरावती सध्या अक्षरशः भट्टी प्रमाणे तापत आहे. अमरावती महानगरपालिकेचे महापौर श्रीचंद तेजवानी यांनी रस्त्यावर येऊन नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन करत नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असं आवाहन केलं आहे. दिवस-रात्र उष्णतेच्या तीव्र लाटेचा सामना अमरावतीकर करीत असून आजही अमरावती उष्णतेचा रेड अलर्ट कायम आहे. उकड्यापासून कोणताही दिलासा मिळत नसल्याने वाढत्या तापाच्या थेट परिणाम आता मानवी आरोग्यावर जाणू लागला आहे. सकाळी आठ वाजल्यापासून अमरावतीत उन्हाचे तीव्रचटके जाणवू लागतात त्यामुळे शहरातील दुचाकी स्वार किंवा पादचारी लोक दुपट्टे किंवा स्कार्फ बांधून फिरताना दिसतात त्यावेळी सुद्धा गरम वाऱ्याच्या झाळा कायम असतात मागील अनेक वर्षातील हा सर्वाधिक तीव्र उन्हाळा असल्याच्या प्रतिक्रिया स्थानिक नागरिकाकडून नियुक्त होत आहे तर आणखी चार दिवस तरी उष्णतेपासून नागरिकांना सुटका होण्याची शक्यता नाही.
0
0
Report

नांदेड में दुकान से 703 हथियार पकड़े गए, मूल्य 14 लाख

Nanded-Waghala, Maharashtra:Anchor - नांदेड पोलिसांनी पुन्हा एकदा मोठा शस्त्रसाठा पकडला. स्थानिक गुन्हेगारी आणि अवैध शस्त्र विक्री रोखण्यासाठी नांदेड पोलिसांनी ऑपरेशन क्रॅकडाऊन ही मोहीम सुरु केलीये. नांदेड शहरातील वजीराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सालाना शॉपिंग प्लाजा येथील एका दुकानात शस्त्रसाठा असल्याची गोपनीय माहिती एलसीबीला मिळाली. त्यानुसार एलसीबीने छापा टाकला. पोलिसांना पाहून दुकान मालक रणजित सिंघ सरदार हा पळून गेला. पोलिसांनी दुकानाची झडती घेतली तेव्हा पोलीसांना मोठा शस्त्र साठा आढळला. यात 470 तलवारी, 209 खंजर आणि चाकु 24 पंच असे एकुण 703 शस्त्रे पोलीसांना आढळली. त्याची किंमत 14 लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगीतले. विक्रीसाठी ही शस्त्रे आणल्याचा प्राथमिक अंदाज आहे. विशेष म्हणजे याच महिन्यात सात तारखेला ग्रामीण पोलिसांनी 4800 शस्त्र पकडली होती. आज एलसीबीने ही दुसरी मोठी कारवाई केली.
0
0
Report
Advertisement

किसानों की महंगाई पर युवा मंच से सवाल, सरकार पर दबाव बढ़ा

Yeola, Maharashtra:मुख्यमंत्री दौरा कांद्याचा शेतकरी अडचणी आहे.. डिझेल पेट्रोलचे दर वाढताहेत.. त्यांची टंचाई निर्माण झाली आहे... शेतकऱ्यांनी मशागत कशी करायची हा प्रश्न आहे.. खते मिळत नाही.. किंमती तर वाढविल्याच डबल केल्या... खते मिळत नाही बियाणे मिळत नाही.. खरं तर मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहे की खरीप जवळ आला की सर्व शेतकऱ्यांची काळजी. घेण्याची...जो शेतकरी पिकवेल त्या शेतकऱ्याच्या शेतमालाला रास्त भाव देण्याची.. मात्र केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल त्यांच्याकडून असे होताना दिसत नाही, शेतकरी , तरुणांच्या प्रश्नाकडे सरकार लक्ष देत नाही.. कॉक्रोज पार्टीच्या निमित्ताने. तरुणांची खदखद बाहेर पडत आहे.. नेपाळ आणि बांगलादेश सारखी परिस्थिती होईल असे वाटत नाही.. मात्र तरुण वेगळ्या रूपाने आपली खदखद दाखवेल... राज्य घटनेला बांधिल राहून ही खदखद दाखवून देईल.. राज्य घटना वाचण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांचे महत्त्वही युवकांना कळेल.. सत्तेला प्रश्न विचारण्याची ताकद युवक दाखवताहेत ही चांगली गोष्ट आहे.... आतापर्यंत राहुल गांधी यांनी हे काम केलेच आहे. राहुल गांधी यांनी यापूर्वी हे प्रश्न विचारलेच आहे... आता तरुणांना या निमित्ताने एक व्यासपीठ उपलब्ध झाले आहे...असे माझे मत आहे... आपल्याकडे लोकशाही आहे का अशी विचारण्याची परिस्थिती दुर्दैवाने निर्माण झाली आहे. न्याय व्यवस्थेवर दबाव आहे, स्वायत्त संस्थेवर दबाव आहे, निवडणूक आयोग निवडणूक आयोग राहिला नाही... सरकारच्या विरोधात प्रश्न मांडला की त्याला त्रास होतो...त्याचे ट्विट डिलीट केले जातात.. खाते बंद केले जातात दुर्दैवाने आपला मिडीयाचा नंबर कितवा आहे... असे मी म्हणणार नाही मात्र याबाबत जे दोषी आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे... काँग्रेसचे कार्यकर्ते रस्ता रोको मध्ये सहभागी होईल. हा प्रश्न जनतेचा आहे... रोहित पवारांनी हा प्रश्न घेतला आहे. आमच्या आघाडीतील घटक पक्षाचे प्रमुख ते आहेत... कांद्याचा प्रश्न आहे, जिवाभावाचा प्रश्न आहे... जो कोणी याबाबत आवाज उठवेल त्यासोबत जाण्याची काँग्रेसची भूमिका आहे.. काँद्याचा उत्पादन खर्चच दोन हजार रुपये प्रतिक्विंटल आहे.... अश्यात 12 रुपये 35 प्रतिकिलो भाव देण्याचे हे योग्य आहे... "राजा उधार झाला आणि हाती भोपळा दिला* अशी अवस्था आहे...
0
0
Report

हर्षवर्धन सपकाळ बोले: डीज़ल-पेट्रोल महँगाई और कांदा महँगाई से लोकतंत्र पर सवाल

Yeola, Maharashtra:हर्षवर्धन सपकाळ on डिझेलचा पुरवठा सुरळीत - सरकार खोटारडे आणि बेजबाबदार लोकसत्तेत बसल्यावर वाताहात देशाची आणि महाराष्ट्राची अत्यंत दुर्दैवी अशा प्रकारचे उदाहरण... तुटवडा आहे तर तुटवड्याचे नियोजन झाले पाहिजे... तुटवडा पहिल्यांदा जागत भारतात आणि महाराष्ट्रात आलेला नाही... मात्र सर्व करून नाम निराळे कुठलीही जबाबदारी न स्वीकारणारे आम्हाला जबाबदार असे सरकार.. नावाचा ज्या भूमिकेमध्ये आहे त्यांनी बाहेर यावं... त्यांना शॉर्ट टर्म मेमरी लॉस आहे... त्यापूर्वी आम्ही केलेल्या आरोपाला त्यांनी खोडून काढला होता मात्र त्यांच्यावर हा आरोप चिटकलेला आहे.... नियोजन झालं पाहिजे... नियोजन प्राधान्य कष्टकरी शेतकऱ्याला मिळाला पाहिजे... त्याची संहिता ठरली पाहिजे... सरकारच अफवा पसरवत की टंचाई नाही... त्या अफवा न पसरवता जबाबदारी घेऊन योग्य नियोजन करावे... हर्षवर्धन सपकाळ on पेट्रोल, डिझेल दर वाढ 2014 साली मनमोहन सिंग साहेब पंतप्रधान होते... तेंव्हा क्रूड ऑईल ची किंमत 108 डॉलर होती... आज ही 108 डॉलर आहे... 55 रुपयांमध्ये मनमोहन सिंग साहेब डिझेल देत होते... त्यानुसार हा आकडा आता 100 च्या घरात कुठेतरी चालला... क्रूड ऑइल चा भाव तसाच असताना मनमोहन सिंग साहेबांनी नियोजन केले होते त्या आठवणी आता येतात हा भाग पहिला... दुसरा भाग कोणत्या माणसाने कोणाच्या किराणा दुकानातून तेल घेऊन सामान घ्यावे मुख्यमंत्री आणि पंतप्रधान ठरवायला लागले... तर आपण लोकशाहीत आहे का असा प्रश्न स्वाभाव निर्माण होईल... भारत स्वतंत्र राष्ट्र असताना ड्रम आपल्याला सांगतात कोणाकडून डिझेल घ्या कोणाकडून नका घेऊ... रशिया, इराण कडून तेल घेत असताना आपण बंधनेंचा निषेध आपण भारतीय म्हणून केला पाहिजे... पंतप्रधानांनी न जुमानता स्वतंत्र राष्ट्र आणि स्वतंत्र महान दाखवत असताना उपलब्ध असेल त्या ठिकाणाहून घेतले पाहिजे... हर्षवर्धन सपकाळ on कांदा दर कोसळले बांगलादेशामध्ये पंतप्रधानांच्या मित्राची रिफायनरी आहे... भारतातून सर्रास बांगलादेशाला डिझेल त्या ठिकाणी दिले जाते... परंतु तूच बांगलादेश आपल्याकडून कांदा खरेदी करत नाही... त्या संदर्भात आपले पंतप्रधान काही बोलायला तयार नाही... आंतरराष्ट्रीय स्तरावरचा गलथान फटका कांदा, काजू, अंबा, सोयाबीन, कापूस शेतकऱ्यांना आणि सरसकट सर्वांना त्रास होऊ लागलाय... हे नरेंद्र मोदी यांचे पाप आहे... हर्षवर्धन सपकाळ on विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडी मध्ये काँग्रेस किती जागेवर दावा करणार या संदर्भात आम्ही आमच्या मित्र पक्षांशी चर्चा करतोय... या निवडणुका भारतीय जनता पार्टीने कशा पद्धतीने आणि कोणत्या थराला नेऊन ठेवल्या आपल्या सगळ्यांच्या समोर आहे... संस्थांच्या निवडणुकीमध्ये पैसा फेक तमाशा देख... अशा स्वरूपामध्ये भारतीय जनता पक्षाने जो पैसा वाटला त्यातून निवडून आलेले नगरसेवक त्याचा जो घोडेबाजार आहे हा भारतीय जनता पक्षाने मांडला... दुर्दैव आपल्या लोकशाहीचे अशा निवडणुकींना सामोरे देशाला आणि महाराष्ट्राला जावे लागते... मात्र निवडणुक आहे आणि आमच्या मित्र पक्षांशी चर्चा करून या महिन्याच्या शेवटच्या दोन-तीन दिवसांमध्ये निर्णय होईल... हर्षवर्धन सपकाळ on 30 तारखेला मनोज जरांगे उपोषण करणारा जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे... ही काँग्रेस पक्षाची राहुल गांधींची मागणी... या मागणीची आता योग्य वेळ आलेली... जनगणना सुरू झाली आहे त्याच्यामध्ये ताबडतोब जातीचा कॉलम टाकावा... जातन्याय जनगणनेनुसार आरक्षणाचा प्रश्न सोडवावा... ही काँग्रेस पक्षाची असणारी भूमिका आहे... भाजपने तातडीने जातनिहाय जनगणना करावी... हर्षवर्धन सपकाळ on अकरावीची प्रवेश प्रक्रिया रखडली नीट एमपीएससी च्या परीक्षांच्या निकालांमध्ये घोळ करून तुंबळ पैसा कमावण्याचे रॅकेट समोर आले... याच रॅकेटचा भाग दोन म्हणजे 11 वी च्या प्रवेशाच्या वेळेस पुन्हा भ्रष्टाचार करण्याच्या अनुषंगाने हा ऑनलाईनचा घोळ सरकारने घातला... हर्षवर्धन सपकाळ on अशोक खरात ईडी कारवाई अशोक खरात हा एक हस्तक होता... तो हस्तक कोणाचा होता तर सत्ताधाऱ्यांचा होता... सत्ताधाऱ्यांना जवळच ठेवून मनी लॉटरीचे काम करत होते... अंधश्रद्धेचा प्रसार प्रचार करून भारतीय जनता पार्टीाला पोषक वातावरण तयार करत होते... याचे अनेक उदाहरण आहे... नासिक आणि लगतच्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जामतारा नावाचे सदृश्य एक कॉल सेंटर चालवले जात होते... दोन्ही ठिकाणचे जे एस पी आहे हे मुंबईच्या लगत काम करत होते... या जाम तारा या ठिकाणी त्यांच्या बदल्या करण्यात आल्या... आंतरराष्ट्रीय स्तरावरून जो पैसा कमवत होते... मनी लॉन्ड्री देखील घराच्या माध्यमातून होत होते... आम्ही देखील हा जुना केलेला आरोप या निमित्ताने सिद्ध होताना दिसत आहे... हर्षवर्धन सपकाळ on रोहित पवार यांचे 26 मे रोजी चांदवड येथे आंदोलन काँग्रेस पक्षाचा संपूर्ण पाठिंबा आहे... या आंदोलनामध्ये काँग्रेस पक्षाचा प्रमुख म्हणून आम्ही देखील सहभागी होणार आहोत...
0
0
Report

शिर्डी डिफेन्स क्लस्टर से रोजगार के बड़े अवसर, विपक्ष के आरोप खारिज

Shirdi, Maharashtra:विरोधक राज्यातील उद्योगावरुन आमच्यावर नेहमी आरोप करतात... शिर्डी डिफेन्स क्लस्टर हे त्याला दिलेले उत्तर आहे... राज्यात पाच ठिकाणी असे डिफेन्स क्लस्टर होताय... यातून फार मोठी रोजगार निर्मिती होणार आहे... ही सरकारने निर्माण केलेली कृत्रिम टंचाई नाही... विरोधकांच्या आरोपात तथ्य नाही... इराण अमेरिका युद्धामुळे हे संकट निर्माण झालयं... राष्ट्रीय संकटात राजकारण करणे आणि पंतप्रधानांना बदनाम करणे ही घाणेरडी प्रवृत्ती... राष्ट्रीय संकटाचा सामना सर्वांनी एकत्रपणे केला पाहिजे... कसलाही घोळ नाही... सर्व 17 जागा महायुती एकमेकांच्या सल्ल्याने लढेल... तिन्ही पक्षांचे नेते निर्णय घेतील... तुम्हाला रोज ब्रेकिंग मिळाली पाहिजे... सर्व 17 जागांबाबत महायुतीत चर्चा सुरू आहे... आम्ही सर्व 17 जागा जिंकू... हे राष्ट्रीय संकट... विरोधक यात राजकारण करून किती दिवस पोट भरणार?... कुणीही कृत्रिम टंचाई निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये... कुणीही गैरसमज पसरवू नये... मुख्यमंत्र्याप्रमाणे राज्याचा उद्योगमंत्री म्हणून मी देखील हे आवाहन करतो...
0
0
Report
Advertisement

भीमाशंकर सीमा पर भिड़ंत: मोहिते-पाटील बनाम वळसे-पाटील का राजनीतिक संघर्ष

Shirur, Maharashtra:भीमाशंकरच्या हद्दीवरून खेड-आंबेगाव आमनेसामने; मोहिते-पाटील आक्रमक, वळसे-पाटलांचा पलटवार ANC :- भीमाशंकर मंदिर खेड की आंबेगाव तालुक्यात, यावरून राजकीय वाद पेटला असून माजी आमदार दिलीप मोहिते-पाटील आणि माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यात शाब्दिक संघर्ष रंगला आहे. VO :- भीमाशंकर विकास आराखडा बैठकीत आंबेगावचा उल्लेख जोडण्यास खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी संमती दिल्याचा आरोप करत दिलीप मोहिते-पाटील आक्रमक झाले आहेत. “भीमाशंकर खेडचेच असून आंबेगावचं नाव जोडू देणार नाही,” असा इशारा देत त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला.तर “आईचं दूध प्यायले alternative असाल तर…” अशा भाषा ही राजकारणाची नसून गुंडगिरीची भाषा असल्याचा पलटवार माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी केला आहे. BYTE :- * बाबाजी काळे – आमदार, खेड * दिलीप मोहिते-पाटील – माजी आमदार * दिलीप वळसे-पाटील – माजी मंत्री प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया खेड पुणे...
0
0
Report

कळवण में कांदे MSP नहीं मिलने पर किसानों ने सड़क पर उतार दिया

Nashik, Maharashtra:नाशिक (कळवण) विशाल मोरे - कळवणमध्ये कांदा रस्त्यावर ओतत शेतकऱ्यांचा संताप. - १२३५ रुपयांच्या दराविरोधात कळवणमध्ये आंदोलन - कांद्याला हमीभाव द्या; शेतकरी रस्त्यावर उतरले. नाशिक जिल्ह्यातील कळवणमध्ये कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सरकारने कांद्याला जाहीर केलेला १२३५ रुपये प्रति क्विंटल दर हा अन्यायकारक असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी थेट रस्त्यावर कांदा ओतून आंदोलन केले. कळवण बसस्थानकासमोर झालेल्या या आंदोलनात सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी कांद्याला किमान २५०० ते ३००० रुपये दर द्यावा, नाफेडमार्फत खरेदी सुरू करावी तसेच शेतकऱ्यांना डिझेल व खतांचा पुरेसा पुरवठा करावा अशा विविध मागण्या करण्यात आल्या. आंदोलनानंतर तहसीलदार रोहिदास वारुळे आणि पोलिस निरीक्षक खगेन्द्र टेंभेकर यांना निवेदन देण्यात आले आहे.
0
0
Report

चंद्रपुर हीट आईलैंड बन गया; शहर और जिले में तापमान 47°C से ऊपर

Chandrapur, Maharashtra:टायटल:--- चंद्रपुर बना हीट आईलैंड, चंद्रपुर शहर और जिले में तापमान 47 डिग्री के पार , जनजीवन हुआ प्रभावित अँकर:-- महाराष्ट्र का चंद्रपुर जिला हीट आईलैंड बना है. चंद्रपुर शहर और जिले में तापमान 47 डिग्री के पार पहुंच चुका है. दिन और रात के तापमान में कोई ज्यादा फर्क नजर नहीं आ रहा. दोपहर 12:00 के आसपास चंद्रपुर शहर में तापमान 44 डिग्री तक पहुच चुका है, जिससे आम जनजीवन प्रभावित हुआ है. दिन ढलते समय यहां का मैक्सिमम टेंपरेचर 47 डिग्री के आसपास पहुंच जाता है। जिससे स्वास्थ्य की समस्या पैदा हो रही है. चंद्रपुर शहर का दूसरा मेट्रोलॉजी सेंटर ब्रह्मपुरी है. यहां पर तापमान 47.2 डिग्री सेल्सियस दर्ज किया गया है. पिछले कई दिनों से तापमान में कोई गिरावट दर्ज नहीं हुई है
0
0
Report
Advertisement

MIDC क्षेत्र में गैर-औद्योगिक व्यवसायों पर प्रशासन का कदम: क्लासेस और हॉस्टेल तुरंत बंद

Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज क्लासेस, हॉस्टेल, खानावळी, अभ्यासिका तात्काळ बंद करण्याचे आदेश... क्लासेस, हॉस्टेल, खानावळी, अभ्यासिकांवर कारवाईची टांगती तलवार... नियमभंग करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा... एमआयडीसी परिसरात उद्योगांव्यतिरिक्त सुरू असलेल्या व्यवसायांवर आता कारवाईची टांगती तलवार आली आहे. क्लासेस, हॉस्टेल, खानावळी, अभ्यासिका आणि इतर व्यावसायिक उपक्रम तात्काळ बंद करण्याचे आदेश जिल्हा उद्योग केंद्राने दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. औद्योगिक वसाहतीत बिगर औद्योगिक व्यवसाय सुरू असल्याच्या तक्रारीनंतर प्रशासनाने हा निर्णय घेतला असून आदेशाचे पालन न केल्यास संबंधितांवर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.
0
0
Report

बीड़ में नगरपालिका कार्रवाई पर भाजी विक्रेता जनाबाई दळवी का दर्दनाक बयान वायरल

Beed, Maharashtra:बीड: मी पाया पडत होते, तरीही त्यांना माझी दया आली नाही... भाजीविक्रेत्या जनाबाई दळवी यांनी सांगितली आप बीती... ANC - गेल्या 35 वर्षापासून भाजीपाला विक्री करण्याचे काम 70 वर्षीय जनाबाई दळवी करतायेत. मात्र दोन दिवसांपूर्वी नगरपालिका प्रशासनाकडून जनाबाई यांच्यावर निष्ठुर कारवाई करण्यात आली. त्याचा व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांवर तेजीने व्हायरल होत आहे. मी पाया पडत होते, आणि ते मला ओढत होते. माझा सर्व भाजीपाला कचरा गाडीत टाकत होते. मात्र त्यातल्या कुठल्याही पुरुषाला माझी दया आली नसल्याचे सांगत जनाबाई सध्या घरातच बसून अश्रू ढाळत आहेत. कर्मचाऱ्यांनी केलेल्या ओढतानामध्ये त्या साध्या घरातच बसून आहेत. त्यांच्याशी संवाद संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी महेंद्रकुमार मुधोळकर यांनी...
0
0
Report

राज्य-देश में डीज़ल-पेट्रोल साठा पर्याप्त, अफवाहों से बचें: भरणे

Ahilyanagar, Maharashtra:दत्ता भरणे ऑन डिझेल पुरवठा राज्यात आणि देशात डिझेल पेट्रोलचा साठा पुरेसा आहे..अफवांवर विश्वास ठेऊन शेतकऱ्यांनी पेट्रोल पंपावर डिझेल मिळवण्यासाठी गर्दी करू नये... पंपचालक सातबारा मागत असल्यास जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करावी अस आवाहन राज्याचे कृषिमंत्री दत्ता भरणेांनी केलेल आहे...सध्या पेट्रोल पंपावर शेतकऱ्यांच्या डिझेलसाठी रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे यावर दत्ता भरणे यांनी प्रतिक्रिया दिलीये. राज्यात खतं-बियाण्यांचा तुटवडा नाही-भरणे राज्यात खरीप हंगाम तोंडावर आला असतानाच संभाव्य दुष्काळाच्या संकटाची चर्चा सुरू झाली आहे... हवामान विभागाने यंदा पाऊस कमी पडण्याची शक्यता व्यक्त केली असून त्यामुळे राज्य सरकार अलर्ट मोडवर आले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली...राज्यात खतं आणि बियाण्यांचा कोणत्याही प्रकारचा तुटवडा भासणार नसल्याचा दावा सरकारकडून करण्यात आला आहे...केंद्र सरकारकडून मंजूर करण्यात आलेला खतांचा साठा राज्याला उपलब्ध होत असल्याने शेतकऱ्यांना अडचण येणार नसल्याचे सांगण्यात आले...कमी पावसाच्या शक्यतेमुळे कमी पाण्यात येणाऱ्या पिकांवर भर देण्याच्या सूचना कृषी विभागाकडून करण्यात येत आहेत... हवामानाच्या अंदाजानुसार शेतीचे नियोजन करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे...याबाबत माहिती देताना कृषिमंत्री दत्ता भरणे म्हणाले, हवामान विभागाने पाऊस कमी पडण्याची शक्यता वर्तवली आहे... मात्र राज्य सरकार पूर्ण तयारीत आहे... खतं, बियाणे आणि शेतीसाठी लागणाऱ्या सर्व बाबींमध्ये कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही...कमी पाण्यात येणाऱ्या पिकांबाबतही नियोजन सुरू आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top