icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445304
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow15 Oct 2024, 05:14 pm

यवतमाळच्या शेतकऱ्यांचा जोरदार आवाज: सोयाबीन आणि कापसाच्या भावाची मागणी!

Wani, Maharashtra:

यवतमाळच्या वणी येथे कांग्रेसचे संजय खाडे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि कापसाला योग्य भाव देण्याची मागणी केली कारण सध्या सोयाबीन कवडीमोल भावात विकली जात आहे. त्यांना सोयाबीनसाठी नऊ हजार आणि कापसासाठी दहा हजार रुपये मिळावेत, तसेच वन्य प्राण्यांमुळे झालेल्या नुकसानीचे मोबदले ताबडतोब देण्यात यावे, वीज पुरवठा अखंडीत करावा, कर्जमाफी व पिक विमा लाभ द्यावा अशी मागणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन सादर केले.

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

गायब युवक का कंकाल मिलने के दो दिनों में पहचान, पुलिस ने पुष्टि

Akola, Maharashtra:बेपत्ता तरुणाचा सांगाडा सापडला, दोन दिवसांत ओळख पटवण्यात पोलिसांना यश.. अखोला शहरातील सिटी कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीत सापडेलेल्या एका अनोळखी मानवी सांगाड्याची ओळख पटवण्यात पोलिसांना अवघ्या दोन दिवसांत यश आले आहे. हा सांगाडा सोपान धोंडबा खाडे (वय ३२ वर्षे, रा. हराळ, ता. रिसोड, जि. वाशीम) यांचा असल्याचे निष्पन्न झाले आहे. काही दिवसांपूर्वी अनिकट पोलीस लाईनजवळ हा सांगाडा आढळून झाला होता. सोशल मीडियावरील माहिती आणि तपासाअंती मृताच्या भावाला बोलावण्यात आले. त्यांनी कपड्यांवरून आपल्या भावाची ओळख पटवली. सोपान खाडे हे उपचारासाठी अकोल्यात आले होते, मात्र तिथून ते बेपत्ता झाले होते. याप्रकरणी सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. मात्र हे मृत्यू कशामुळे झाला हे आता शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.
0
0
Report

जालना में नाबालिग के साथ अत्याचार, धर्मांतरण के दबाव; भीड़ ने आरोपी के घर जलाया

Jalna, Maharashtra:जालना : तरुणीचे अंघोळ करतानाचे फोटो काढून धर्मांतासाठी दबाव, संतप्त जमावाने लावली आरोपीच्या घराला आग जालन्यातील भोकारदन तालुक्यातील एका तरुणीवर नऊ वर्षे अत्याचार करून तिला धर्मांतरासाठी ब्लॅकमेल केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपीवर कठोर कारवाईची मागणी होत असतानाच, संतप्त जमावाने आरोपीच्या घराला आग लावली. या घटनेमुळे परिसरात मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार, ती अल्पवयीन असताना आरोपीने तिचे आंघोळ करतानाचे फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी दिली. त्या माध्यमातून आरोपीने तिच्यावर सातत्याने अत्याचार केले. पुढे धर्मांतरासाठी पीडितेवर दबाव टाकण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे. संतप्त जमावाचे उद्रेक पाहता घटनास्थळी बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.आरोपीला फाशीची शिक्षा आणि कठोर शासन व्हावे यासाठी आज विविध सामाजिक तसेच हिंदू संघटनांनी आक्रोश मार्चाचे आयोजन केले आहे. गावातील हनुमान मंदिर येथून या मोर्चाला सुरुवात होणार आहे.
0
0
Report

पळशी प्राथमिक स्वास्थ्य केंद्र में डॉक्टर समय पर नहीं पहुँचे, मरीजों को भारी परेशानी

Satara, Maharashtra:सातारा : कोरेगाव तालुक्यातील पळशी प्राथमिक आरोग्य केंद्रातील अनागोंदी कारभार समोर आला असून दुपारचे १२ वाजले तरी मेडिकल ऑफिसरच हजर नसल्याने रुग्णांना ताकरण्ट बसावे लागले. उपचारासाठी आलेल्या नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.ग्रामीण भागातील नागरिकांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र हे महत्त्वाचे आरोग्यसेवेचे केंद्र मानले जाते. मात्र संबंधित आरोग्य केंद्रातच डॉक्टर वेळेवर उपस्थित राहत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. “मेडिकल ऑफिसरच वेळेवर येत नसतील तर रुग्णांकडे लक्ष कोण देणार?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.या प्रकाराकडे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देऊन संबंधित डॉक्टरांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement

संगली महापालिका ने बिना निविदा नालेसफाई ठेका दिया? समाजसेवी संजय कांबळे ने आरोप लगाए

Sangli, Maharashtra:स्लग - महापालिकेच्या नालेसफाईचा ठेका वादात ! विना निविदा,पुन्हा ठेका दिल्याचा आरोप.. सांगली महापालिकाेकडून संभाव्य पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नालेसफाई मोहिम हाती घेण्यात आली आहे. मात्र ही नाले साफाई वादात सापडण्याची शक्यता आहे. विना निविदा महापालिकेकडून गतवेळच्या ठेकेदाराला,पुन्हा नाले सफाईचा ठेका देण्यात आल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते संजय कांबळे यांनी केला आहे. गतवेळीच्या ठेक्यामध्ये ठेकेदार असणाऱ्या कंपनीला अधिकच कोट्यावधी रुपयांचा बिल देखील वेगवेगळ्या हेड खाली देण्यात आल्याचा आरोप कांबळे यांनी केला आहे. त्यामुळे गेल्यावेळी देण्यात आलेल्या नालेसफाईच्या ठेक्याच्या चौकशी करून टेंडर काढून नालेसफाईचा ठेका देण्यात यावा अशी मागणी देखील संजय कांबळे यांनी केली आहे.
0
0
Report

सोलापुर में 60 साल बाद सरकारी इंजीनियरिंग कॉलेज शुरू, जीआर जारी

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - अखेर सोलापुरातील शासकीय अभियांत्रिकी कॉलेज सुरू करण्याबाबत निघाला जीआर, सोलापूरकरांच्या 60 वर्षांच्या लढाल्या मोठे यश - सोलापुरात तब्बल 60 वर्षांच्यानंतर शासकीय अभियांत्रिकी कॉलेज सुरु करण्याचा मार्ग मोकळा - मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाचा ताबडतोब गुरुवारच्या दिवशी निघाला जीआर - जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि शहर मध्यचे आ. देवेंद्र कोठे यांनी सतत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्याला अखेर मोठे यश - यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून शासकीय अभियांत्रिकी कॉलेजमध्ये प्रवेश प्रक्रिया घेण्याचा मार्ग अखेर मोकळा - तातडीने जीआर काढल्याबद्दल आ. देवेंद्र कोठे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे मानले आभार - शासकीय अभियांत्रिकी कॉलेजच्या पहिल्या बॅचमध्ये तीन शाखात 180 विद्यार्थ्यांना मिळणार प्रवेश - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलपुर दौऱ्यात शासकीय अभियांत्रिकी कॉलेज सुरु करण्याबाबत केली शब्दपूर्ती
0
0
Report

प्रवीण तरडे का नया चित्रपट: नसरापूर प्रकरण से प्रभावित परिवारों को उम्मीद

Solapur, Maharashtra:सोलापुरात नसरापूर प्रकरणावरून अभिनेते प्रवीण तरडे पुन्हा एकदा संतप्त\n\n- देऊळ बंद - 2 चित्रपटाच्या ट्रिझर लॉन्चिंगवेळी नसरापूर प्रकरणावरून व्यक्त केल्या भावना\n\n- नसरापूर सारख्या प्रकरणांमध्ये दुर्दैवी बळी ठरलेल्या बालकांच्या पालकांना आशेचा किरण म्हणून नवा चित्रपट काढण्याची केली घोषणा\n\n- देऊळ बंद या चित्रपटाचे आणखी 11 भाग येणार असून यापैकी एका चित्रपटांमध्ये नराधमांना चेचण्यासाठी स्वतःहा स्वामी येणार आहेत\n\n- मुळशी पॅटर्नच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जागं केलं\n\n- आता फिल्ममेकर म्हणून नराधमांना असे मृत्यू दिसतील की पुन्हा ते पाहून कोणी काही करण्याचे धाडस करणार नाही असा चित्रपट असेल\n\n- चित्रपटात नराधमांना शिक्षा देताना कायदा वगैरे काही नसेल तेव्हा स्वामीक्षा देईल आणि स्वामींची शिक्षा ही भयानक असते\n\n- अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मंदिरामध्ये देऊळबंद - 2 या चित्रपटाचे ट्रिझर लॉन्चिंग वेळी प्रवीण तरडे यांचा आक्रमक पवित्रा
0
0
Report
Advertisement

जालना चंदनझिरा में धारदार हथियार से युवक की हत्या, पुलिस जांच शुरू

Jalna, Maharashtra:जालना : चंदनझिरा परिसरातील एकता चौकात धारदार शस्त्राने युवकाची निर्घृण हत्या; जुन्या वादातून खून झाल्याची चर्चा जालना शहरातील चंदनझिरा परिसरातील एकता चौकात एका 35 वर्षाच्या तरुणाची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात मोठी दहशत पसरली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जितू आरसूड असे मयत तरुणाचे नाव असून तो चंदनझीरा भागात त्याची सासरवाडी आहे. माहेरी पत्नीला घेण्यासाठी तो चंदनझिरा भागात माहिती समोर आली आहे. आरसुड याचा सासरा आणि मेहुण्यासोबत वाद होता. अशी प्राथमिक माहिती देखील समोर आली आहे. एकता चौक परिसरात आल्यानंतर हल्लेखोरांनी अडसूळ याच्यावर अचानक धारदार शस्त्राने हल्ला केला. यात तो गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच चंदनझिरा पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. परिसराची पाहणी करून पंचनामा करण्यात आला. पोलिसांनी मयत युवकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी घाटी रुग्णालयात पाठवला आहे. शवविच्छेदन अहवालानुसार हत्येबाबत अधिक माहिती स्पष्ट होणार आहे.या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असून चंदनझिरा पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी दोन विशेष पथके रवाना केली आहेत. सीसीटीव्ही फुटेज आणि स्थानिक माहितीच्या आधारे तपास सुरू असल्याची माहिती मिळत आहे。
0
0
Report

उल्हासनगर कुर्ला कैंप में पान शॉप के सामने भीषण आग; दमकलों ने नियंत्रण पाया

Ambernath, Maharashtra:उल्हासनगर कुर्ला कॅम्पमधील बी.के. पान शॉपसमोर भीषण आग\n\nरात्री उशिरा एका जुन्या रिकाम्या कंटेनरने अचानक पेट घेतल्याने परिसरात धुराचे लोट पसरले त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते\n\nघटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या २ गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या\n\nत्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांकडून पाण्याचा मारा करत आग पूर्णपणे विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले , अखेर 1 ते दीड तासाने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले , सुदैवाने यात कोणतीही जिवीत हानी झाली नाही , मात्र आगीच कारण मात्र कळू शकते नाही
0
0
Report

बच्चू कडू के मुख्यमंत्री पद पर बयान से राजनीतिक हलचल तेज

Amravati, Maharashtra:एकनाथ शिंदे को मुख्यमंत्री बनाने का सपना देखते हुए मैं शिवसैनिक हूँ; मैं देवेंद्र फडणवीस का विचार क्या होगा, बच्चू कडू के मुख्यमंत्री पदाबाबत वक्तव्य। अँकर ने कहा कि बच्चू कडू ने शिवसेना में प्रवेश के बाद एकनाथ शिंदे को मुख्यमंत्री बनाए के बिना स्वस्त नहीं—इसके बाद अब बच्चू कडू ने मुख्यमंत्री पदाबाबत एक नई बात कही है जिससे राजकीय वर्तुळ में चर्चाएं उफान पर हैं। मैं शिवसैनिक के नाते एकनाथ शिंदे को मुख्यमंत्री बनाए के बारे में पुर्नविचार कर रहा हूँ; हमें सबको अपने-अपने पक्ष पर विचार करना होगा। भले ही हम सत्ते में हों, हमारे विधायक अधिक चुने जाएँ—यह हमारा विचार है; अगर हमने कहा तो बुरा लगेगा, क्योंकि जो मन में है वही बोल दिया गया है।
0
0
Report
Advertisement

सोलापूर के मंत्री गोरे का सख्त जवाब: मुख्यमंत्री बनने के लिए बहुमत जरूरी

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - मुख्यमंत्री होण्यासाठी संख्याबळ आणि पाठबळ लागतं, सर्व चर्चा निरर्थक आहे - मंत्री जयकुमार गोरे जयकुमार गोरे, पालकमंत्री सोलापूर काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांच्या आरोपांना पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे सडेतोड उत्तर सोलापूर महापालिकेचे सभागृह नेते नरेंद्र काळे यांनी सामुदायिक विवाह सोहळा घेतला आहे त्याच कौतुक आहे। रस्त्यावरून श्रेयवादाचा वाद सोलापूरच्या जनतेने कन्फ्युज व्हायचं बिलकुल कारण नाही.. आदरणीय ताईसाहेब यांनी दिल्लीच्या रस्त्यांचा विचार करावा. राहुल गांधींच्या घरी चांगला रस्ता जातो त्या रस्त्याचा त्यांनी विचार करावा सचिन कल्याणशेट्टी आणि सुभाष देशमुख यांनी त्या रस्त्याचा पाठपुरावा केला आणि तो आता मंजूर झाला आहे भाजप पक्षांकडून मोठ्या प्रमाणात विकास केला जातोय.. ऑन सुमित्रा पवार मुख्यमंत्री वक्तव्य प्रत्येकाला आपल्या भावना व्यक्त करण्याच्या अधिकार मुख्यमंत्री होण्यासाठी संख्याबळ आणि पाठबळ लागतं, सर्व चर्चा निरर्थक आहे. आज देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली चांगलं सरकार सुरू आहे। 2014, 2019, 2024 भाजप सरकार आलं. आणि 2029 साली पण भाजप सरकार येणार ऑन प्रणिती शिंदे मुख्यमंत्री राजीनामा केरळ मध्ये काय केलं केरळमध्ये दुखत होता का ज्यावेळेस समोरच्याकडे एक बोट करतो त्यावेळेस आपल्याकडे चार बोटे असतात घडलेली घटना दुर्दैवी आहे। विकृत माणसाकडून घडलेल्या घटनेबाबत कारवाई झाली आहे। त्या अनुषंगाने आता न्यायालयात पुढचा निर्णय होईल। पोलीस आणि सरकारने त्यांचं त्यांचं काम केलं आहे। पण अशा घटनांचा समर्थन करणे योग्य नाही। त्यामुळे अशा घटनेचे राजकारण करणं कितपत योग्य आहे.. त्यांना आठवत असतील, दिल्ली येथील निर्भया प्रकरण झालं होतं त्यावेळेस याच भूमीच्या सुपुत्र देशाचे गृहमंत्री होते त्यावेळेस राजीनामा दिला होता का ऑन मनोहर मामा प्रकरण तपास सुरू आहे तपासामध्ये जे जे पुढे ते समोरील ज्या ज्या गोष्टी चुकीचे असतील त्यावर कारवाई होईल.
0
0
Report

संगमनेर में किसानों ने निळवंडे धरण कालव्यात पानी नहीं मिलने पर प्रदर्शन शुरू किया

Shirdi, Maharashtra:निळवंडे धरण कालव्यात পানि नहीं मिलने के कारण किसान कलव्यात उतरकर आंदोलन कर रहे हैं। संगमनेर तालुक्यात तळेगाव दिघे परिसरात किसान पानी में उतरकर प्रदर्शन कर रहे हैं। सिन्नर तालुक्यातील शेतकरी निळवंडे धरणाच्या कालव्यात उतरले। शासन کا लक्ष्य आकर्षित کرنے کے لیے पानी میں उतर کر आंदोलन ہوا۔ कालव्यांची कामे अपूर्ण होने के कारण सिन्नर तालुक्य के سات गावों में किसान धरण के पानी से वंचित हैं। लवकरात लवकर काम पूर्ण करके पानी मिले, किसानان की मांग। पाच تासों کے بعد شتکرے کے پانی میں उतरنے کا سلسلہ जारी ہے۔
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top