icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445304
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow15 Oct 2024, 05:14 pm

यवतमाळच्या शेतकऱ्यांचा जोरदार आवाज: सोयाबीन आणि कापसाच्या भावाची मागणी!

Wani, Maharashtra:

यवतमाळच्या वणी येथे कांग्रेसचे संजय खाडे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि कापसाला योग्य भाव देण्याची मागणी केली कारण सध्या सोयाबीन कवडीमोल भावात विकली जात आहे. त्यांना सोयाबीनसाठी नऊ हजार आणि कापसासाठी दहा हजार रुपये मिळावेत, तसेच वन्य प्राण्यांमुळे झालेल्या नुकसानीचे मोबदले ताबडतोब देण्यात यावे, वीज पुरवठा अखंडीत करावा, कर्जमाफी व पिक विमा लाभ द्यावा अशी मागणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन सादर केले.

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

नाशिक में आईआईटी बॉम्बे के विशेषज्ञ मनपा लैब की जाँच, सड़क निर्माण परीक्षणों पर मार्गदर्शन

Nashik, Maharashtra:* आयआयटी बॉम्बेच्या तज्ज्ञांकडून मनपाच्या गुणवत्ता नियंत्रण प्रयोगशाळेची पाहणी * डांबरी रस्त्यांच्या कामांपूर्वीच्या विविध तांत्रिक चाचण्यांचा घेतला आढावा * रस्ते विकासकामांमध्ये गुणवत्तेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचा मनपाचा प्रयत्न * मिश्रणाची घनता तपासणाऱ्या चाचण्यांबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन * वॉल्यूमेट्रिक एनालिसिस अंतर्गत मिश्रणातील घटक व पोकळ्यांचे प्रमाण तपासणी * मार्शल स्टॅबिलिटी चाचणीद्वारे रस्त्याच्या मिश्रणाची भार सहन क्षमता तपासणी * चाचण्यांची पद्धत, उपकरणांचा वापर आणि निष्कर्षांच्या मूल्यमापनावर सविस्तर मार्गदर्शन
0
0
Report

वाशीम में 50-55 दिन बारिश से खरीफ फसल बर्बाद, सोयाबीन प्रभावित; सूखा घोषित कर मदद की मांग

Washim, Maharashtra:वाशीम जिल्ह्यासह मालेगाव तालुक्यात पावसाने तब्बल ५० ते ५५ दिवसांचा दीर्घ खंड दिल्याने खरीप हंगाम अक्षरशःकरपून गेला आहे. जिल्ह्याचं मुख्य पीक असलेलं सोयाबीन आता काढणीच्या उंबरठ्यावर असताना अनेक शेतांमध्ये वाळून गेलंय. यंदा या पिकातून उत्पादनाची कोणतीही अपेक्षा उरलेली नाही. डोळ्यांसमोर उभं पीक उद्ध्वस्त होताना पाहून शेतकरी हतबल झाले आहेत. वर्षभराची मेहनत आणि खर्च पाण्याअभावी वाया गेल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात आता अश्रू आहेत. त्यामुळे सरकारने वाशिम जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून भरीव आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या व्यथा आणि नुकसानीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गणेश मोहळे यांनी.
0
0
Report

गडचिरोली पुलिस ने आत्मसमर्पित नक्सलियों के लिए बड़ा जनजागरण मेळावा आयोजित किया

Chandrapur, Maharashtra:गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने आत्मसमर्पित नक्षल सदस्यांसाठी भव्य जनजागरण मेळाव्याचे आयोजन, गडचिरोली मुख्यालय आणि अहेरी येथील मेळाव्यात दिला योजनांचा लाभ अँकर: सन 2005 पासूनच्या आत्मसमर्पित नक्षल सदस्यांच्या अडीअडचणी जाणून घेत त्यांना विविध शासकीय योजनांची माहिती व लाभ देण्यासाठी गडचिरोली पोलीस दलाने नाविण्यपुर्ण उपक्रम राबविला. पोलीस अधीक्षक एम रमेश यांच्या हस्ते आत्मसमर्पित नक्षल सदस्यांना आधार कार्ड, ई-श्रम कार्ड, आयुष्यमान भारत कार्डसह पुनर्वसन निधी धनादेशाचे वितरण करण्यात आले. यासोबतच उपस्थित सदस्यांची वैद्यकीय पथकाकडून आरोग्य तपासणी करण्यात आली. आजपर्यंत जिल्ह्यात एकूण 819 नक्षलवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे. गडचिरोली व प्राणहिता या दोन्ही ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या या जनजागरण मेळाव्याच्या माध्यमातून आत्मसमर्पित नक्षल सदस्यांना शासनाच्या विविध पुनर्वसन योजना, रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी, कौशल्य विकास तसेच समाजाच्या मुख्य प्रवाहात सन्मानाने जीवन जगण्यासाठी उपलब्ध असलेल्या सुविधांची माहिती देण्यात आली. तसेच पूर्वी आत्मसमर्पण केलेल्या नक्षल सदस्यांच्या प्रलंबित समस्या व अडचणी जाणून घेऊन त्यांचे निराकरण करण्यासोबतच, शासनाच्या विविध पुनर्वसन योजना व उपलब्ध सुविधा त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने या जनजागरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. 313 आत्मसमर्पिताना याचा लाभ देण्यात आला.
0
0
Report
Advertisement

डिंबे माणिक डोह बोगद्याला मंजूर, विरोधात वळसे पाटील; किसानों के लिए पानी की लड़ाई

Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगर जिल्ह्यातील दक्षिण भाग आणि पुणे जिल्ह्याचा पूर्व उत्तर भाग यांच्यात पाण्याच्या संघर्ष कायम पाहायला मिळत आला आहे कुकडी प्रकल्पाच्या डाव्या कालव्यासाठी डिंबे माणिक डोह बोगदा प्रकल्पाला मंजुरी मिळाली है मात्र याच बोगद्यासाठी आता अहिल्यानगर जिल्ह्याला संघर्ष करावा लागत है प्रकल्पाला मंजुरी मिळाल्यानंतर आंबेगाव चे आमदार आणि माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विरोध केला है जलसंपदा मंत्री आणि अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या प्रकल्पाला मंजुरी दिल्यानंतर वळसे पाटील यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना प्रकल्पाला स्थगिती देण्याची विनंती केली है डिंबे माणिक डोह प्रकल्पातील महत्त्वपूर्ण असलेला हा बोगदा झाला तर अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर श्रीगोंदा कर्जत या तालुक्यांसह सोलापूर जिल्ह्यातील करमाळा परिसरातील शेतकऱ्यांना हक्काचं पाणी देणार आहे वळसे पाटलांकडून बोगद्याला विरोध झाला तर लाभ क्षेत्रातल्या सर्व लोकप्रतिनिधींना एकत्र करून आंदोलन करणार असल्याचं श्रीगोंद्यातील ज्येष्ठ नेते घनश्याम शेलार यांनी म्हटला आहे
0
0
Report

ध्वनि नियम के अनुसार डीजे बजाने की अनुमति मांगते साउंड सिस्टम धारक आंदोलन

Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगर येथील जिल्हाधिकारी कार्यालय के सामने साउंड लाईट, जनरेटर असोसिएशन की तरफ से शासन द्वारा निश्चित ध्वनि मर्यादा और समय के नियमों का पालन कर डीजे बजाने की अनुमति मांगी जा रही है. इसके लिए आंदोलन शुरू किया गया है. साउंड और ध्वनि यंत्रणा पर समस्त बंदी, अनावश्यक निर्बंध तुरंत हटाने के साथ-साथ सार्वजनिक रथ-यात्रा को छोड़कर विवाह समारोह, शुभकार्य पर पुलिस प्रशासन द्वारा अनुमति की अंधरक्षा शिथिलता की मांग की जा रही है. साउंड लाईट असोसिएशन के द्वारा किए गए आंदोलन में बड़ी संख्या में डीजे साउंड सिस्टम धारक शामिल हुए और प्रतिक्रिया दी है. हमारे प्रतिनिधि लैलेश बारगजे ने बातचीत की.
0
0
Report
Advertisement

गडचिरोली पुलिस ने अवैध सगंधित तंबाखू तस्कर गिरफ्तार, 45 लाख के माल की जब्ती

Gadchiroli, Maharashtra:प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची अवैधरित्या वाहतूक करणा-या आरोपीला गडचिरोली पोलीसांनी केली अटक, स्थानिक गुन्हे शाखा आणि आरमोरी पोलीस ठाणे यांच्या संयुक्त कारवाईत एकूण 45 लाख 20 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त अँकर:-- गडचिरोली पोलीसांनी सुगंधित तंबाखूची अवैधपणे वाहतूक करणा-या आरोपींवर मोठी कारवाई केली आहे. आरमोरी पोलिस ठाणे हद्दीतील मौजा कुरखेडा ते आरमोरी रस्त्यावर एक संशयीत सहाचाकी वाहन प्रतिबंधीत सुगंधीत तंबाखू साठा वाहतूक करणार आहे, अशी गोपनीय माहिती होती. पोलीस पथकाने मौजा कुरखेडा ते आरमोरी रोडवर सापळा रचून पाळत ठेवली. यात एक आयशर सहाचाकी ट्रक संशयास्पदरीत्या येताना दिसून आला. पोलीस पथकाने वाहनास थांबविले.या वाहनाची पाहणी केली असता पोत्यात भरून असलेला एकूण 4 लाख 65 हजार रुपये किंमत असलेला तंबाखू आणि आयशर कंपनीचा मालवाहू सहाचाकी ट्रक असा एकूण 45 लाख 20 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आला. यात शाहु धर्मेशकुमार इंदेरमन, वय 28 वर्षे, रा. जोशीलमती, गेंदाटोला, जि. राजनांदगाव, छत्तीसगड याला ताब्यात घेण्यात आले आहे. सांगितले. पोलीस अधिक तपास करत आहेत.
0
0
Report

उद्धव ठाकरे बनाम शिंदे संघर्ष में महाराष्ट्र की राजनैतिक बयानबाजी तेज

New Delhi, Delhi:उद्धव ठाकरे बोलतात एक आणि करतात एक त्यानांना शेतकऱ्यांचा एवढी काळजी असेल तर त्यांनी आपल्याकडील एखादा टक्का बाहेर काढावा एकनाथ शिंदे यांनी काही चांगल केल तर त्यांना पोटदुखी होते लंडन मधे एकनाथ शिंदे यांच्या भाषणाच कौतुक झाल म्हणून यांन पोटदुखी होते आणि हे बिलातून बाहेर येऊन टीका करत आहेत उद्धव ठाकरे यांना काही कळत नाही अस मी नाही तर शरद पवार यांनी पुस्तकात लिहून ठेवलं आहे उसण अवसान आणण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांनी करू नये dेशाच्या पंतप्रधानांच्या वाढदिवसाला जाहिराती दिल्या तर यांची पोटदुखी का? उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी फाफडा जिलेबी कार्यक्रम सुरू केला होता कार्यक्रम गुजराती होता म्हणून दोन ओळी गुजराततीत बोलले यांनी मराठी भाषेच प्रेम आम्हाला शिकवू नये राजकीय पक्ष मारण्याचा काहीही विषय नाही lokशाहीत बहुमताला आधार असतो dोन वेळा निवडणुकीत आम्ही सिद्ध केल आहे की शिवसेना आमची आहे उद्धव ठाकरे यांचा पक्ष बाजूला गेला आहे त्यांनी तत्व सोडली म्हणून पक्ष आमच्याकडे आला आहे nिवडणूक आयोगाने तो निर्णय घेतला आहे त्यावर बोलणे योग्य नाही त्या त्या ठिकाणी गणपती मंडळ असतात तिथे देखावे असतात मला याची कल्पना नाही, देखाव्याची माहिती घेऊन यावर मी बोलतो
0
0
Report
Advertisement

चंद्रपूर के सिविल लाईन गणेश मंडल ने शिर्डी दर्शन का शानदार आयोजन किया

Chandrapur, Maharashtra:चंद्रपुरात सिविल लाईन सार्वजनिक गणेश मंडळाच्या वतीने यंदा शिर्डी दर्शनाचा थाट, महाकाय सिंहासनाधीष्ठित मूर्तीच्या दर्शनासह संपूर्ण शिर्डी ग्रामच साकारले. यंदा या मंडळाचे 41 वे वर्ष असून दरवर्षीप्रमाणे यंदाही तीर्थस्थळ साकारण्याच्या मालिकेत श्री साईबाबांची शिर्डी नगरी मंडळाने साकारली आहे. शिर्डी तीर्थस्थळातील सर्व बारकावे, सर्व ठिकाणे आणि श्री साईबाबांशी संबंधित घटनाक्रमाचे देखावे मंडळांनी साकारले आहेत. मंडळाने सिंहासनारुढ मोठी महाकाय मूर्ती स्थापित केली असून शिर्डीचा देखावा आणि मूर्ती दर्शनासाठी मोठ्या संख्येने नागरिक सिविल लाईन सार्वजनिक गणेश मंडळाच्या मंडपात दाखल होत आहेत. गेली काही वर्षे मंडळाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांच्या द्वारे वर्षभर सक्रियपणे सहभाग दिला जातो
0
0
Report

बोरफळ बांध पर भारी बारिश से किसानों की आपबीती, मंत्री ने जायजा लिया

Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज.... पालकमंत्र्यांसमोर शेतकऱ्यांनी फोडला हंबरडा... बोरफळच्या बांधावर नुकसानीची पाहणी.... पालकमंत्र्यांच्या समोरच शेतकऱ्यांनी फोडला हंबरडा...बोरफळ येथील शेतकऱ्यांची व्यथा ऐकून पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी थेट बांधावर जाऊन पाहणी केली. अतिवृष्टी आणि पावसाअभावी पिकांचं मोठं नुकसान झालंय... डोळ्यांदेखत उभी पिकं वाळत असल्याने शेतकरी हवालदिल झालेत. याच पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांनी बोरफळ आणि आशिव येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडताना पालकमंत्र्यांसमोरच अश्रू अनावर झाले. शेतकऱ्यांच्या नुकसानीचा आढावा घेत तातडीने पंचनामे आणि आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश पालकमंत्रीांनी प्रशासनाला दिले आहेत.
0
0
Report
Advertisement

चंद्रपूर में येलो मोजेक से किसानों की बदहाली, सोयाबीन उत्पादन में गिरावट

Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिल्ह्यात येलो मोझाकच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात, सोयाबीन उत्पादनात होणार मोठी घट अँकर: चंद्रपूर जिल्ह्यात यावर्षी पावसाचे प्रमाण कमी आहे. शेतकऱ्यांमागचे संकट यावर्षी देखील कमी झालेले नाही. वार्षिक सरासरी पावसाच्या तुलनेत यावर्षी निम्मा पाऊस झालेला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतजमिनीतील पिकांचे नुकसान झाले आहे. सोयाबीन हे प्रमुख पिक असताना आता या पिकावर वरोरा- शेगाव भागात येलो मोझेक या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. पाने पिवळी पडणे, झाडाची वाढ खुंटणे आणि शेंगा न लागणे यामुळे सोयाबीन उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. पाऊसमान अल्प झाल्याने झालेले नुकसान, त्यावर येलो मोजेकचा प्रादुर्भाव आणि सतत वाढलेले उत्पादन खर्च या तिहर्‍या संकटामुळे शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक अडचणीत सापडला आहे. नैसर्गिक आपत्ती आणि रोगराईच्या संकटात शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून शासनाने तातडीने मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकरी करत आहे. त्रस्त शेतकरी
0
0
Report

वashिम mein varsha ki kami se soyabean fasal barbaad; kisan ne rotavator se fasal nashat ki

Washim, Maharashtra:अँकर: पावसाने दडी मारल्याने अपुर्या पाण्यामुळे वाशिम जिल्ह्यात सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वाशिम जिल्ह्यातील कामरगाव येथील एका शेतकऱ्याने तब्बल आठ एकर क्षेत्रातील सोयाबीन पीक वाचण्याची शक्यता नसल्याने रोटावेटर फिरवून पीक नष्ट केले. डोळ्यांसमोर उभे पीक वाया गेल्याने शेतकऱ्यावर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. पावसाअभावी सोयाबीनची वाढ खुंटली असून अनेक ठिकाणी पीक करपून गेले आहे. त्यामधून उत्पादनाची अपेक्षा संपल्याने शेतकऱ्यांना नाईलाजाने पिकावर रोटावेटर फिरवावा लागत आहे. त्यामुळे शासन व प्रशासनाने या नुकसानीची तात्काळ पाहणी करून पंचनामा करावा आणि पात्र शेतकऱ्यांना नुकसानभरपाई व आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
0
0
Report

नाशिकरोड पुलिस ने सराईत अपराधी निखिल अंबोरे को पकड़ा: गावठी कट्टा-जीवंत काडतूस बरामद

Nashik, Maharashtra:*नाशिक ब्रेकिंग* - नाशिकरोड पोलिसांची सराईत गुन्हेगारावर मोठी कारवाई - सिन्नरफाटा परिसरात सापळा रचून सराईत गुन्हेगार निखिल अंबोरे पोलिसांच्या ताब्यात - पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई - अंगझडतीत आढळले गावठी कट्टा आणि जिवंत काडतूस - निखिल अंबोरेविरोधात नाशिकरोडसह उपनगर पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल - संशयिताकडून गावठी कट्टा, जिवंत काडतूस आणि दुचाकी जप्त - सराईत गुन्हेगाराकडून संभाव्य गुन्हा घडण्यापूर्वीच पोलिसांची कारवाई - नाशिकरोड पोलिसांच्या सतर्कतेमुळे संभाव्य गुन्हा टळल्याची माहिती - सण उत्सवाच्या काळात नाशिक पोलिसांची विशेष खबरदारी
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top