icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445304
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow15 Oct 2024, 05:14 pm

यवतमाळच्या शेतकऱ्यांचा जोरदार आवाज: सोयाबीन आणि कापसाच्या भावाची मागणी!

Wani, Maharashtra:

यवतमाळच्या वणी येथे कांग्रेसचे संजय खाडे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि कापसाला योग्य भाव देण्याची मागणी केली कारण सध्या सोयाबीन कवडीमोल भावात विकली जात आहे. त्यांना सोयाबीनसाठी नऊ हजार आणि कापसासाठी दहा हजार रुपये मिळावेत, तसेच वन्य प्राण्यांमुळे झालेल्या नुकसानीचे मोबदले ताबडतोब देण्यात यावे, वीज पुरवठा अखंडीत करावा, कर्जमाफी व पिक विमा लाभ द्यावा अशी मागणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन सादर केले.

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

चंद्रपूर में गांजा तस्करी के मामले में महिला गिरफ्तार, 1.35 लाख का माल जब्त

Chandrapur, Maharashtra:टायटल:--- आय फोन धारक गांजा वाहतूक करणारी mujerा ताब्यात,  चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती पोलिसांची धडक कारवाई, १ लाख ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त अँकर:-- चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या कारवाईला मोठे यश मिळाले आहे. चंद्रपूरकडून भद्रावतीच्या दिशेने गांजाची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या एका महिला आरोपीला पोलिसांनी सायवन हायवे रोडवर नाकाबंदी करून ताब्यात घेतले. या कारवाईत गांजासह मोबाईल फोन आणि सुझुकी मोपेड असा एकूण १ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी मोपेड चालक महिलेस ताब्यात घेऊन तिची तपासणी केली असता तिच्याकडे दोन प्लास्टिक पुड्यांमध्ये गांजा आढळून आला. याशिवाय निळ्या रंगाचा Apple iPhone 11 मोबाईल देखील जप्त करण्यात आला. आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर
0
0
Report

गोंदिया-बालाघाट मार्ग पर भिड़ंत: ट्रक-पिकअप की टक्कर में 3 की मौत, 11 घायल

Bhandara, Maharashtra:गोंदिया-बालाघाट मार्गावरील नागरा येथे ट्रक आणि पिकअप वाहनाची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात पिकअपमधील तीन जणांचा जागीच मृत्यू, तर 11 जण जखमी झाल्याची माहिती आहे. अपघातातील सर्वजण मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील रहिवासी आहेत. कामानिमित्त हैदराबादकडे निघालेल्या मजुरांच्या पिकअप वाहनाला नागरा परिसरात रात्रीच्या sुमारास भीषण अपघात झाला. गोंदिया-बालाघाट मार्गावर भरधाव ट्रक आणि पिकअप वाहनाची समोरासमोर जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की पिकअप वाहनाचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. या दुर्घटनेत तीन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर 11 जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. वाहनात अडकलेल्या जखमींना बाहेर काढून तातडीने उपचारासाठी गोंदिया येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान, हे सर्वजण मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील असून रोजगाराच्या कामासाठी हैद्राबादकडे जात असल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघाताची नोंद ग्रामीण पोलिसांनी केली असून पुढील तपास सुरू आहे.
0
0
Report

शिंदे की शिवसेना: महाराष्ट्र राजनीति में एकनाथ का जबरदस्त दबदबा

Nagpur, Maharashtra:नागपुर — आशिष जयस्वाल, राज्यमंत्री के बारे में लाइव फीड/नफीड पाठवला। भूमरे वक्तव्य — मुझे इसकी जानकारी नहीं है. जो भी बोला गया है, उस विभाग के मंत्री जवाब देंगे. राज्य की आर्थिक स्थिति — राज्य में विभिन्न योजनाएं चलाई जा रही हैं. कर्ज माफी का बड़ा निर्णय लिया गया है. जनता को जो भाषण/वचन दिए गए हैं, उन्हें पूरा करने की कोशिश शुरू है. किसानों का कोई भी मुद्दा हो या लाडकी बहन योजना, इसमें कोई कट नहीं लगाया गया. आय से अधिक खर्च के कारण नई कामों को मंजूरी नहीं दे पाए जा रहे हैं, पुराने दायित्वों की पूर्ति कैसे होगी, इसके लिए प्रयास हैं. साथ ही सरकार की आय विविध माध्यमों से बढ़ाने के प्रयास भी चालू हैं. ऑपरेशन टाइगर — इन सब बातों को पूर्वकल्पना देकर हो रहा है. 2022 में उठापटक हुई, उसकी पूर्वकल्पना किसी ने नहीं की. राजनीति में कुछ भी तय होकर नहीं होता. एकनाथ शिंदे के नेतृत्व में बड़ी संख्या में लोग आगे आ रहे हैं. 2022 से आज तक ठाकरे गुट से कई लोग शिवसेना में आए हैं. पर शिवसेना में से किसी के बाहर जाने जैसी तस्वीर नहीं दिखी. एकनाथ शिंदे का प्रभावी नेतृत्व है. वे दिन-रात मेहनत करते हैं और लोगों ने उन्हें अपना लिया. भविष्य में एक ही शिवसेना होगी और वह होगी एकनाथ शिंदे की शिवसेना, यह काल-के-काल रेखा है. अगर लोगों का काम कराना है और राजनीतिक भविष्य बनाना है, तो शिंदे साहेब ने अपने काम से लोगों के मन में नाम बना लिया है. दिशा सालियन प्रकरण, वाझे माफी साक्षीदार — सचिन वाझे क्या आतंकवादी है? ऐसा वक्तव्य महाराष्ट्र के तत्कालीन मुख्यमंत्री ने किया था. जैसी पद्धति से उस समय सरकार के दौरा़ा वसूली कार्यक्रम चल रहा था, जिससे महाराष्ट्र की देशभर में बदनामी हुई थी. अब जैसी पद्धति से मामले सामने आएंगे, उसके अनुसार कार्रवाई की जाएगी.
0
0
Report
Advertisement

चाकण सड़क: खड्डे बनी रहीं, प्री-कास्ट पैनल फेल; सरकार की घोषणाएं खोखली

Chakan, Maharashtra:पुण्यातील आंतरराष्ट्रीय ख्याती असलेल्या चाकण औद्योगिक वसाहतीमधील खड्ड्यांचं साम्राज्य आणि रस्त्यांची दुरवस्था अद्यापही कायम आहे. पायाभूत सुविधांच्या अभावामुळे तब्बल २० कंपन्यांनी थेट स्थलांतराचा इशारा दिल्यानंतर सरकारला जाग आली खरी; खुद्द उपमुख्यमंत्री आणि उद्योगमंत्र्यांनी तातडीने धाव घेत पाहणी केली. ३१ ऑगस्टपर्यंत सर्व खड्डे बुजवून रस्ते चकाचक करू, असा शब्द दिला गेला. इतकंच नाही तर 'प्री-कास्ट पॅनल'चा नवा प्रयोग राबवून रस्ते युद्धपातळीवर दुरुस्त करण्याच्या मोठ्या घोषणा झाल्या. मात्र, आज सप्टेंबरचा पहिला आठवडा उलटला तरी वास्तव काय आहे? ज्या रस्त्यांची मंत्र्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली, तेच रस्ते आजही दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत. ज्या ठिकाणी पहिल्यांदाच 'प्री-कास्ट काँक्रीट पॅनल' बसवून रस्ते तातडीने दुरुस्त करण्याचा दावा करण्यात आला होता, तो प्रयोगही पूर्णपणे फसला असल्याचं चित्र आहे. मंत्र्यांच्या दौऱ्यानंतरही प्रशासकीय यंत्रणेची सुस्ती कायम असल्याने उद्योजक आणि कामगारांमधून तीव्र संताप व्यक्त केला जातोय.
0
0
Report

नागपूर विधायक ने कहा—कांग्रेस का ऑफर नहीं, भंडारा-गोंदिया विकास पर फोकस

Nagpur, Maharashtra:नागपूर - बाईट - नरेंद्र बोंडेकर (आमदार शिंदेंसेना) On काँग्रेसकडून ऑफर - - मला कधी आणि कोणी ऑफर दिली याची माहीत नाही. मला काँग्रेसकडून साकरकर यांनी ऑफर दिली असल्याचे मला सकाळी आपल्याकडून फोन आले. - मुकुंद साकरकर चांगले व्यक्ती आहेत. मात्र त्यांनी प्रेमापोटी विनोदाने बोलले असतील. मात्र ही वेळ कोणत्या ऑफरची नाही. आणि ते तेवढं महत्त्वाचं नाही. - भंडारा जिल्ह्याच्या विकासासाठी मागे मंजूर झालेली कामे पूर्ण करणे आणि अजून नवीन कामे मंजूर करायचे आहे. भंडारा जिल्ह्यात देवेंद्र फडणवीस आणि शिंदे साहेब,सुनेत्रा वहिनी यांचे हात मजबूत करायची आहे. On गोंदिया जिल्हा धान स्थिती - - छत्तीसगड आणि आपल्याकडील अभ्यासासाठी कमिटी बनविली गेली होती.. त्यामध्ये मिळणारे पेमेंट आणि दर हे सर्व रिपोर्ट त्या समितीने शासनाला दिले आहे. यावर लवकर निर्णय होईल असा अपेक्षित आहे. On नाराजी - - नाराज वगैरे नाही. शिवसेना आणि भाजपच्या दोन्ही जिल्हाप्रमुखांनी आता ठरविल आहे की सोशल मीडियावर कोणीही या विषयावर बोलणार नाही. आणि हा विषय थांबावा ही आमची देखील अपेक्षा आहे. - या विषयाकडे अधिक भर न देता आपण कामाकडे फोकस करावे. त्यांनी सुरुवात केल्यामुळे आमच्याकडून प्रतिउत्तर दिल गेल. - मात्र आता तो विषय संपला असे जिल्हा प्रमुखांनी सांगितले आहे. On रोहित पवार गोंदिया दौरा - - रोहित पवार किंवा ईतर नेते आपापले पक्ष कमकुवत झाल्याने मजबूत करण्यासाठी आपापले फिरत आहेत. आणि फिरायला हवं. - दुर्गम भागात नेते येऊ लागल्याने विकासाठी लक्ष केंद्रित होईल.. पूर्वी पुणे, सांगली, सातारा इकडेच नेते दिसायचे. त्यांच्या माध्यमातून आमच्या जिल्ह्याचा फायदा होत असेल तर याचा आनंद आणि स्वागत.
0
0
Report
Advertisement

नाशिक पुलिस-गणेश मंडल आज बैठक: क्या DJ बैन होगा?

Nashik, Maharashtra:नाशिक पोलीस आणि सार्वजनिक गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची आज बैठक भद्रकाली पोलीस ठाण्यात सकाळी १० वाजता बैठकीला सुरुवात गेल्या काही दिवसांपासून गाजत असलेल्या DJ च्या मुद्द्यावर आज काय निर्णय होतो याकडे लक्ष नाशिकमध्ये डीजे वाजणार का नागपूर आणि सोलापूर प्रमाणे डीजे वर बंदी घालणार याकडे लक्ष DJच्या आवाजाची मर्यादा नियमानुसारच असावी याआधीच पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे स्पष्ट पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या उपस्थितीत होणार महत्त्वाची बैठक आजच्या बैठकीतील निर्णयाकडे गणेश मंडळांसह नाशिककरांचे लक्ष
0
0
Report

कराड़ में हुमणी कीड़े से किसान परेशान, फसलें जोखिम में

Satara, Maharashtra:कराड, सातारा कराड तालुक्यात शेतकऱ्यांसमोर नवं संकट उभं राहिलं आहे...शेतात हुमणी किडीने थैमान घातल्याने भुईमूग, ऊस आणि सोयाबीनची पिकं धोक्यात आली आहेत.हुमणी किडीच्या प्रादुर्भावामुळे पिकांच्या मुळांवर परिणाम होत असून, अनेक ठिकाणी पिकांची वाढ खुंटत असल्याचं शेतकरी चिंतेत आहे. यंदा पावसाळा चांगला झाल्याने पिकांकडून मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, पावसाने उघडीप दिल्यानंतर हुमणी किडीचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.कराड तालुक्यातील बहुतांश शेतकरी अल्पभूधारक असल्याने पिकांचं नुकसान झाल्यास त्याचा थेट आर्थिक फटका त्यांच्या कुटुंबाला बसणार आहे.एकीकडे वाढता शेतीचा खर्च आणि दुसरीकडे किडीचा प्रादुर्भाव, यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. त्यामुळे हुमणी किडीच्या प्रादुर्भावाची तातडीने पाहणी करून कृषी विभागाने शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन आणि प्रभावी उपाययोजना उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून होत आहे.चांगल्या पावसामुळे यंदा उत्पादनाची आशा निर्माण झाली होती; मात्र हुमणी किडीने हीच आशा धोक्यात आणल्याने शेतकऱ्यांसमोर आता मोठं संकट उभं राहिलं आहे.
0
0
Report

यवतमाल के भांबराजा टोलनाके पर दो युवकों ने कर्मी की पिटाई, मामला दर्ज

Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या भांबराजा येथील टोलनाक्यावरील कर्मचाऱ्याला दोन युवकांनी मारहाण केली आहे. मराठीचा हा प्रकार सीसीटीव्ही मध्ये चित्रीत झाला आहे. सासर्‍याला कामावरून कमी का केले, असा जाब विचारत की मारहाण करण्यात आल्याची तक्रार यवतमाळ ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली असून, दोन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील भांबराजा टोलनाक्यावर ही घटना घडली. येथे आयटी सीस्टम इंडीकेटर कर्मचारी संजित महतो यांच्या तक्रारीवरून दोघाविरुद्ध ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
0
0
Report
Advertisement

बारिश की कमी से सोयाबीन की फसल बर्बाद, किसान ने एकड़ की फसल नष्ट की

Washim, Maharashtra:अँकर:वाशीमच्या कारंजा तालुक्यात गेल्या दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने खरीप पिकांची अवस्था बिकट झाली आहे. पावसाअभावी सोयाबीन पीक करपून गेल्याने बांबर्डा येथील शेतकरी गोविंदराव कानकीरड यांनी तब्बल दोन एकरातील सोयाबीनवर रोटावेटर फिरवून पीक नष्ट केलं आहे.पीक वाचण्याची शक्यता नसल्याने हा कठोर निर्णय घ्यावा लागला. बियाणे, खत, औषध फवारणी आणि मशागतीवर झालेला खर्चही वाया गेल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढावलं आहे.परिसरातील इतरही अनेक शेतांमध्ये सोयाबीनची अशीच अवस्था असून, पावसाचा खंड कायम राहिल्यास तूर आणि कपाशीावरही संकट येण्याची भीती आहे. नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत आणि पीक विम्याचा लाभ द्यावा,अशी मागणी शेतकऱ्यांनी केली जातं आहे.
0
0
Report

सातारा में दहीहंडी समारोह में जोरदार डीजे बजाने पर आयोजकों के खिलाफ मामला दर्ज

Satara, Maharashtra:सातारा : राज्यभर डीजे बंदीचा मुद्दा चर्चेत असतानाच साताऱ्यात दहीहंडी कार्यक्रमात मोठ्या आवाजात डीजे वाजविल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी आयोजकांसह डीजे ऑपरेटरवर गुन्हा दाखल केला आहे. बुधवारी नाका परिसरात दहीहंडी कार्यक्रमासाठी सार्वजनिक रस्त्यावर स्टेज उभारण्यात आल्याने पादचारी आणि वाहनधारकांना त्रास झाला. तसेच मोठ्या आवाजात डीजे लावून सार्वजनिक ठिकाणी उपद्रव केल्याची तक्रार पोलिसांकडे करण्यात आली होती. या प्रकरणी आयोजक विजय विनोद कांबळे आणि डीजे ऑपरेटर अनिकेत महेंद्र रावळ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आगामी गणेशोत्सवातही डीजे आणि ध्वनिप्रदूषणाच्या नियमांच्या उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा शाहूपुरी पोलिसांनी दिला आहे.
0
0
Report

सातारा हाफ-मैरेथॉन में संजय कदम की हृदयाघात से मौत

Satara, Maharashtra:सातारा - साताऱ्यात हाफ हिल मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.ही स्पर्धा सुरळीत सुरू असतानाच अचानक एक स्पर्धक संजय कदम यांना हृदयविकाराचा झटका आला. स्पर्धेदरम्यान बोगदा परिसरात धावत असतानाच त्रास जाणवला.परंतु दुर्दैवाने त्यांच्यावर सातारा शहरातील पल्स हॉस्पिटलमध्ये योग्य उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.साताऱ्या गेल्या पंधरा वर्षापासून हाफ हॅल मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात येते.या स्पर्धेत जगभरातून धावपटू सहभाग घेतात परंतु या वर्षी मात्र संजय कदम या स्पर्धकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने स्पर्धेदरम्यान शोककळा पसरली. धावपटू संजय कदम हे पुणे येथून स्पर्धेत सहभागी झाले होते.स्पर्धेत पळत असताना बोगदा परिसरात त्यांना अचानक त्रास जाणवू लागला त्याच वेळी त्यांच्या पाठीमागून धावत येणारे मॅरेथॉन स्पर्धक डॉ.मुजावर आणि मॅरेथॉन चे संयोजक डॉ.कौशिक पाटील आणि डॉक्टर प्रतापराव गोळे यांनी तातडीने बोगदा परिसरातच धावपटू संजय कदम यांची अवस्था पाहून जागेवरच प्राथमिक उपचार केले आणि तातडीने रुग्णवाहिका बोलवली. रुग्णवाहिका येईपर्यंत सी.पी.आर. उपचार सुरू केला. मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी झालेले अनुभवी डॉक्टर मुजावर यांनी त्यांच्या अनुभवातून तातडीने स्पर्धक संजय कदम यांना रुग्णवाहिका आल्यानंतर रुग्णवाहिकेमध्ये घेऊन इंजेक्शन देण्यात आले.त्यानंतर पल्स हॉस्पिटलमध्ये दाखल करून अँजिओ ग्राफी करण्यात आली. त्यामध्ये अधिक तपासणी केली असता स्पर्धक संजय कदम यांची रक्तवाहिनी ब्लॉक झाल्यानंतर हृदयाला इजा पोचली होती, त्वरित एन्जोप्लাস्टी करण्यात आली.पुणे येथून आलेल्या संजय कदम यांच्यावर तातडीने उपचार झाल्यामुळे त्यांना काही काळासाठी जीवदान मिळाले. खऱ्या अर्थाने डॉक्टरांच्या आणि संयोजकांच्या प्रयत्नांना यश आले असे वाटत असतानाच जवळपास चार तासाने त्यांची प्राणज्योत मावळली पथक वेळेत मिळाले होते परंतु संजय कदम यांच्या निधनाची वार्ता समजल्यामुळे संपूर्ण स्पर्धेमध्ये हळहळ व्यक्त केली.
0
0
Report
Advertisement
0
0
Report

येल्वाला के उद्यमी सम्राट वर्मा का मकान स्थलांतर, 250 जैक से उठाने का प्रयोग

Yeola, Maharashtra:येवला तालुक्यातील उद्योजक सम्राट वर्मा यांनी घर पाडण्याऐवजी चक्क घरच स्थलांतर करण्याचा निर्णय घेतलाय आणि आता तब्बल अडीचशे जॅकच्या मदतीने हे घर उचलण्याचं काम सुरू आहे. फॅक्टरीजवळ नव्याने बांधलेलं घर रस्त्याच्या कामात अडथळा होत होतं... मात्र घर पाडून नुकसान करण्याऐवजी ते दुसऱ्या ठिकाणी हलवण्याचा निर्णय घेण्यात आला... यासाठी हरियाणातील कुरुक्षेत्र येथील कारागिरांना बोलावण्यात आलंय... सुमारे अडीचशे जॅक आणि दहा मजुरांच्या मदतीने घर जागेवरून उचलून स्थलांतरित करण्यात येत आहे... या संपूर्ण प्रक्रियेला सुमारे एक महिन्याचा कालावधी लागणार आहे... विशेष म्हणजे, नाशिक जिल्ह्यात संपूर्ण घर स्थलांतर करण्याचा हा पहिलाच प्रयोग असल्याचा दावा करण्यात येत असून, या अनोख्या उपक्रमाची परिसरात चांगलीच चर्चा रंगली आहे या अनोख्या प्रयोगाबाबत आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी
0
0
Report

ढोरेगाव के स्कूल में मानवी चेन से साक्षरता संदेश, शिक्षण अधिकार का आह्वान

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, ढोरेगाव येथे आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी अनोख्या पद्धतीने साक्षरतेचा संदेश दिला. शेकडो विद्यार्थ्यांनी हातात हात गुंफून मानवी साखळीच्या माध्यमातून ‘साक्षरतेचे बोधचিন्ह’ साकारत शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केला. शालेय प्रांगणात विद्यार्थी एकत्र येत हातात हात घालून मानवी साखळीमध्ये सहभागी झाले. ‘साक्षर बना, प्रगती करा’, ‘शिक्षण हक्क – प्रत्येकाचा हक्क’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. विद्यार्थ्यांनी मानवी साखळीच्या माध्यमातून साकारलेले साक्षरतेचे बोधचिन्ह लक्ष वेधून घेणारे आहे..
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top