icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445304
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow15 Oct 2024, 05:14 pm

यवतमाळच्या शेतकऱ्यांचा जोरदार आवाज: सोयाबीन आणि कापसाच्या भावाची मागणी!

Wani, Maharashtra:

यवतमाळच्या वणी येथे कांग्रेसचे संजय खाडे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि कापसाला योग्य भाव देण्याची मागणी केली कारण सध्या सोयाबीन कवडीमोल भावात विकली जात आहे. त्यांना सोयाबीनसाठी नऊ हजार आणि कापसासाठी दहा हजार रुपये मिळावेत, तसेच वन्य प्राण्यांमुळे झालेल्या नुकसानीचे मोबदले ताबडतोब देण्यात यावे, वीज पुरवठा अखंडीत करावा, कर्जमाफी व पिक विमा लाभ द्यावा अशी मागणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन सादर केले.

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

गंगापुर के सावखेडा में मछली पकड़ते समय बिजली का झटका, दो भाइयों की मौत

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील सावखेडा परिसरातील जुन्या सावखेड शिवारात एक हृदयद्रावक घटना घडली. जायकवाडी बॅकवॉटरमध्ये मासेमारीसाठी गेलेल्या दोन सख्या भावांचा पाण्यात उतरताच विजेचा जोरदार धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाला. महावितरणच्या निष्काळजीपणामुळेच हे घडल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. कैलास नंदू पवार आणि ज्ञानेश्वर नंदू पवार अशी या घटनेत मृत्यू झालेल्या भावंडांची नावे आहेत. पवार बंधू मासेमारीचा व्यवसाय करत. शनिवारी सायंकाळी त्यांनी गोदावरी नदीपात्रात मासेमारीचे जाळे टाकले होते. रविवारी सकाळी दोघे भाऊ जाळे काढण्यासाठी पुन्हा पाण्यात उतरले. मात्र, पाण्यात उतरताच त्यांना विजेचा तीव्र झटका लागला आणि या दोन्ही तरुण भावंडाचा यात मृत्यू झाला
0
0
Report
Advertisement

भीमाशंकर मंदिर में पहले श्रावण सोमवार पर श्रद्धालुओं की भारी भीड़

Ambegaon, Maharashtra:पवित्र श्रावण महिन्याला सुरुवात झाली असून आज पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भीमाशंकर मंदिरात पहाटेपासूनच भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी पाहायला मिळतीय. पहाटेची महापूजा आणि आरती संपन्न झाल्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले असून 'बम बम भोले' 'हर हर महादेव'च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला असून बारा ज्योतिर्लिंगांपैकी एकमेव 'अर्धनारीश्वर' स्वरूप असलेल्या या ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक भीमाशंकर नगरीत दाखल झालेत.याचाच ज्योर्तिलिंग भिमाशंकर मंदिर गाभाय्रून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी...
0
0
Report

घृष्णेश्वर मंदिर में भक्तों की भीड़, वेरुळ से मंदिर तक ट्रैफिक बंदी

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:12 वा ज्योतिर्लिंग असलेल्या घृष्णेश्वर मंदिरात श्रावण सोमवार निमित्त भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे मध्यरात्रीपासूनच दर्शनासाठी रांगे लावलेल्या आहेत प्रशासनाने ही दर्शनासाठी अचूक व्यवस्था केली आहे महत्त्वाचं म्हणजे वेरूळ पासून ते मंदिरापर्यंतचा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलय त्यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यात यश आलेला आहे दरम्यान घृष्णेश्वराच्या गाभाऱ्यातून झी 24 तासच्या प्रेक्षकांसाठी घृष्णेश्वराचं हे खास दर्शन, गभऱ्यातून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी
0
0
Report
Advertisement

श्रावण यात्रा के दौरान त्र्यंबकेश्वर मंदिर में बैग लेकर जाना रोका गया, सुरक्षा कड़ी

Nashik, Maharashtra:नाशिक ब्रेकिंग • त्र्यंबकेश्वर मंदिरात बॅग-पिशव्या नेण्यास सक्त मनाई! • श्रावण यात्रेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा निर्णय • मंदिरात बॅग, पिशव्या नेण्यास प्रतिबंध • सुरक्षेच्या कारणास्तव भाविकांनी कमीत कमी साहित्य घेऊनच दर्शनासाठी यावे • भाविकांनी मौल्यवान वस्तू सोबत आणू नयेत, पोलिसांचे आवाहन • श्रावण यात्रा काळात २ ते ३ लाख भाविक येण्याची शक्यता • १३ ऑगस्ट ते १० सप्टेंबर २०२६ या कालावधीत श्रावण यात्रा • मंदिर परिसरात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक • बेवारस वस्तू आढळल्यास स्पर्श न करता तात्काळ पोलिसांना माहिती द्या • संशयास्पद व्यक्ती किंवा हालचाल दिसल्यास पोलिसांच्या निदर्शनास आणून द्या • भाविकांनी वाहने केवळ अधिकृत पार्किंगमध्येच पार्क करावीत • अफवांवर विश्वास न ठेवा अफवा पसरवणाऱ्यांची माहिती पोलिसांना द्यावी • नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांचे भाविकांना आवाहन
0
0
Report

चाकण MIDC दौरे में उद्योग मंत्री उदय सामंत को किसानों के तीव्र रोष का सामना

Shirur, Maharashtra:चाकण एमआईडीसी परिसर के निरीक्षण दौरे पर आए उद्योग मंत्री उदय सामंत को स्थानीय किसानों के तीव्र रोष का सामना करना पड़ा। हमारी जमीनों और घरों पर दबदबा जबरदस्ती थोपे जाने के खिलाफ नहीं, अगर अन्याय हुआ तो वे सीधे आत्महत्या कर लेंगे, ऐसा आक्रोश एक प्रभावित किसान ने उद्योग मंत्रों के समक्ष व्यक्त किया। इस समय प्रशासन से उचित समाधान नहीं निकलने का आरोप भी नागरिकों ने लगाया। स्थिति की गंभीरता को देखते हुए उद्योग मंत्री उदय सामंत ने क्रोध में आए किसान को शांत किया और सभी कागजात के साथ होटल Marriott में बैठक के लिए बुलाकर समस्या के समाधान का आश्वासन दिया।
0
0
Report
Advertisement

चाकण में मंत्री ने कहा 100% न्याय, सड़कों से राहत की उम्मीद

Chakan, Maharashtra:Chakan Samant Byte Rep: Hemant Chapude(Chakan) उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या संपूर्ण पत्रकार परिषदेचे सविस्तर पॉईंटर्स: १. दौऱ्याचा मूळ उद्देश चाकण परिसरातील उद्योजकांमध्ये असलेला संभ्रम दूर करणे आणि त्यांना प्रत्यक्ष न्याय मिळवून देणे हाच या दौऱ्याचा मुख्य उद्देश आहे. उद्योजक असोसिएशनच्या प्रतिनिधींशी चर्चा करून प्रत्यक्ष जागेवरील अडचणी समजून घेण्यात आल्या. २. तातडीचे रस्त्यांचे उपाय व दिलासा असोसिएशनने सुचवलेले महत्त्वाचे २ ते ३ पर्यायी रस्ते तातडीने पूर्ण केल्यास वाहतूक आणि इतर समस्यांतून २५% दिलासा तात्काळ मिळेल. रस्त्यांचे खड्डे, साईड शोल्डर्स (पट्ट्या) भरणे, कचरा हटवणे आणि पार्किंगचे नियोजन यावर तात्काळ काम सुरू करण्यात आले आहे. ३. उच्चस्तरीय समिती और नोडल ऑफिसर समस्यांच्या निवारणासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत नोडल ऑफिसर नेमून विविध विभागांशी समन्वय साधला जाईल; याचे आदेश मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. ४. रस्त्यांचे काँक्रीटीकरण व निधी पूर्वी मंजूर केलेल्या २७ किमी रस्त्यांच्या काँक्रीटीकरणापैकी काही भागांचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित निधीतून आवश्यकतेनुसार आणि असोसिएशन/नागरिकांच्या गरजेनुसार आणखी १७-१८ किमी रस्त्यांच्या कामांना तातडीने मंजुरी दिली जाईल. ५. पाहणीच्या वेळेवरील स्पष्टीकरण ʼफक्त अर्ध्या तासात संपूर्ण पाहणी कशी झाली?ʼ या पत्रकारांच्या प्रश्नावर त्यांनी स्पष्ट केले की, असोसिएशनच्या प्रतिनिधींनी जे बॉटलनेक (अडचणीचे मुख्य स्पॉट्स) दाखवले, तिथेच प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. उर्वरित सर्व मुद्द्यांचे सविस्तर प्रेझेंटेशन (PPT) बैठकीत पाहिले जाईल. ६. विविध प्रशासकीय विभागांशी समन्वय केवळ एमआयडीसी नव्हे, तर जलजीवन मिशन, PMRDA, महानगरपालिका/नगरपरिषद, महावितरण (वीज), पोलीस प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) या सर्व विभागांचे प्रमुख या बैठकीला उपस्थित आहेत. सर्वांशी समन्वय साधून जमिनीचे वाद, केबल टाकणे, कचरा व पाणी यांसारख्या महत्वपूर्ण प्रश्नांवर एकत्रित तोडगा काढला जाईल. ७. हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई काम करताना किंवा पाहणीपूर्वी केवळ दिखावा म्हणून कामे करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कामात दुर्लक्ष आढळल्यास त्यांच्यावर कठोर प्रशासकीय कारवाई केली जाईल. ८. ठोस निर्णय आणि अंमलबजावणी केवळ मंत्र्यांनी येऊन पाहणी करणे हा उद्देश नसून, प्रत्यक्ष ʼडिसिजन मेकिंगʼ (ठोस निर्णय) घेऊन त्याची अंमलबजावणी करणे हा सरकारचा निर्धार आहे. चाकणकर आणि उद्योजकांना १००% न्याय मिळेपर्यंत प्रशासन कटिबद्ध राहील. Byte: उदय सामंत (उद्योगमंत्री) प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया चाकण पुणे
0
0
Report
Advertisement

नाशिक के खड्डों पर सियासत गरम, 100 से अधिक घायल, मोर्चे की धमकी

Nashik, Maharashtra:खासदार संजय राऊत, बाईट पॉइंटर - नाशिकमध्ये येताना स्विमिंग पूल मध्ये पोहत आलो - मी खड्ड्यांमध्ये पोहत नाशिक पर्यंत आलो - नाशिक शहरात सात लोक खड्ड्यांमुळे मृत्युमुखी पडले आहेत - इकडचे मंत्री , कुंभ मंत्री चंपत राय सगळ डोळ्याने पाहतात - चेष्टा करतात लहान मुलासारखे - आदित्य ठाकरे त्र्यंबकेश्वर ला जाऊन आले - 100 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत - नाशिक मध्ये मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचा साम्राज्य आहे - नाश्क म्हणे मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतले आहे - पंतप्रधान म्हणतात आम्ही देशातले रस्ते स्पेस टेक्नॉलॉजीने बनवले आहे. - आम्ही नाशिककर यांना उद्या मोर्चात सहभागी होण्यासाठी आव्हान केला आहे शिवसेना तुमच्यासाठी रस्त्यावर उतरत आहे. - उद्याचा मोर्चा देवेंद्र फडणवीस सरकारचे वस्रहरण करणारा आहे. - काही साधुमंतांनी सांगितलं मी वाचलं नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या नावावर फक्त लूट सुरू आहे - ज्यांना खड्डे बुजवता येत नाही ते कुंभमेळा घ्यायला निघाले.
0
0
Report

रामदास आठवले चिपळूण दौरे पर, आरपीआई के जिल्हा मेळावे को संबोधित करेंगे

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. केंद्रीय मंत्री रामदास आठवले आज चिपळूण दौऱ्यावर.. आरपीआयच्या जिल्हा मेळाव्याला करणार संबोधित.. आरपीआय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आज चिपळूण दौऱ्यावर येत आहेत.. चिपळूण सकाळी 11 वाजता आरपीआय पक्षाचा रत्नागिरी जिल्हा मेळावा होणार असून यावेळी आठवले कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत.. मुंबई-गोवा महामार्गावरील प्रांत कार्यालया जवळील शिक्षक पतपेढी सभागृहात हा मेळावा होणार आहे.. आठवले यांच्या दौऱ्यामुळे कार्यकर्त्यामध्ये उत्साहाचे वातावरण आहे..
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top