icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445304
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow15 Oct 2024, 05:14 pm

यवतमाळच्या शेतकऱ्यांचा जोरदार आवाज: सोयाबीन आणि कापसाच्या भावाची मागणी!

Wani, Maharashtra:

यवतमाळच्या वणी येथे कांग्रेसचे संजय खाडे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि कापसाला योग्य भाव देण्याची मागणी केली कारण सध्या सोयाबीन कवडीमोल भावात विकली जात आहे. त्यांना सोयाबीनसाठी नऊ हजार आणि कापसासाठी दहा हजार रुपये मिळावेत, तसेच वन्य प्राण्यांमुळे झालेल्या नुकसानीचे मोबदले ताबडतोब देण्यात यावे, वीज पुरवठा अखंडीत करावा, कर्जमाफी व पिक विमा लाभ द्यावा अशी मागणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन सादर केले.

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

कुर्ला में मोमोज खाने से १६ लोग फूड पॉइज़निंग, हालत स्थिर

Mumbai, Maharashtra:कुर्ल्यात मोमोज खाल्ल्याने १६ जणांना फूड पॉइझनिंग. सुंदरबाग परिसरातील घटना. मोमोज खाल्ल्यानंतर १६ जणांना उलटी, जुलाब, ताप, पोटदुखी आणि चक्कर येण्याचा त्रास. त्रास जाणवल्यानंतर सर्वांना कुर्ला येथील भाभा रुग्णालयात आणले. १६ पैकी १४ जण रुग्णालयात दाखल. २ जणांवर ओपीडीच्या माध्यमातून उपचार. रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांमध्ये लहान मुलांचाही समावेश. घटना २३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. सध्या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर. डॉक्टरांच्या देखरेखीखाली रुग्णांवर उपचार सुरू. मुंबई महापालिका आरोग्य समितीचे अध्यक्ष हरिष भांदिर्गे यांची भाभा रुग्णालयाला भेट. हरिष भांदिर्गे यांनी रुग्णांची विचारपूस करून डॉक्टरांकडून घेतली प्रकृतीची माहिती. पूर्ण प्रकरणाची आवश्यक ती तपासणी करून योग्य कार्यवाही करण्याच्या सूचना. फूड पॉइझनिंगचे नेमके कारण शोधण्यासाठी संबंधित यंत्रणांकडून तपासणी सुरू.
0
0
Report

ठाकरे सेना के आंदोलन से कोल्हापुर की सड़कों पर गड्ढे, 100 करोड़ सवाल

Kolhapur, Maharashtra:कोल्हापुरात ठाकरे सेनेच्या वतीने निकृष्ट दर्जाच्या विरोधात आंदोलन सुरू केले आहे. शहरातील मध्यवर्ती भाग असणाऱ्या आणि अंबाबाई मंदिराला लागून असणाऱ्या बिनखांबी गणेश मंदिराजवळ ठाकरे सेनेन आंदोलन करून निषेध नोंदवला. यावेळी कोल्हापूर शहरासाठी शंभर कोटीचा निधी मंजूर झाला मग तो निधी गेला कुठे असा जाब विचारत ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांनी खड्डे पडलेल्या रस्त्यात झाडे लावत निषेध नोंदवला. यावेळी पैसा झाला मोठा पण रस्ता झाला खोटा अशी भूमिका मांडत सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.. लोकप्रतिनिधी असोत किंवा सरकार हे रस्त्यामध्ये डांबर घालण्यापेक्षा डांबर खाण्याचे काम करत असल्याचा आरोप केला.
0
0
Report

श्रीराम पुल पर एक महीने में खड्डे, 7 करोड़ के काम पर सवाल

Karjat, Maharashtra:मनहुनाभरातच नव्या श्रीराम पुलाला खड्डे; ७ कोटींच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह कर्जतजवळील उल्हास नदीवरील नव्या श्रीराम पुलाचे उद्घाटन होऊन महिनाही उलटला नसताना पुलावर आणि जोडरस्त्यावर खड्डे पडले आहेत. सुमारे ७ कोटी रुपये खर्चाच्या या कामाच्या गुणवत्तेवर नागरिकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. ४ जुलै रोजी मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते पुलाचे उद्घाटन झाले होते. जुन्या पुलावरील वाहतूककोंडी कमी करण्यासाठी हा नवीन पूल उभारण्यात आला आहे. मात्र, अल्पावधीतच खड्डे पडल्याने ठेकेदारावर कारवाईची मागणी होत आहे. दरम्यान, दहिवली बाजूचा वीज ट्रान्सफॉर्मर आणि अनधिकृत बांधकामांमुळे अडथळा निर्माण होत असून उर्वरित काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. पुलामुळे वाहतूककोंडीत काही प्रमाणात घट झाल्याचेही नागरिकांनी मान्य केले. संबंधित ठेकेदाराला नोटीस बजावली असून खड्डे अत्याधुनिक पद्धतीने भरणार आहोत अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंत्ता राहुल देवांग यांनी दिली.
0
0
Report
Advertisement

एमपीएससी पेपर फूट घोटाला: विपक्ष के आरोपों के बीच पारदर्शिता पर सवाल

Nagpur, Maharashtra:नागपूर विजय वडेट्टीवार, काँग्रेस नेते. एमपीएससी पेपर फुटी के बारे में ताजा आरोप-प्रत्यावेदन, परीक्षा प्रक्रिया में पारदर्शिता को लेकर सवाल उठ रहे हैं। एमपीएससी अध्यक्ष की नियुक्ति और उनकी पार्श्वभूमी पर चर्चा है, साथ ही स्वास्थ्य विभाग क्लास वन से क्लास फोर तक के नियुक्तियों में एमपीएससी की भूमिका पर भी सवाल हैं। पेपर ऑनलाइन के बजाय ऑफलाइन लेने की मांग भी सामने आ रही है ताकि गड़बड़ियों को रोका जा सके। जिल्हाधिकारी स्तर पर रिक्रूटमेंट का दायित्व स्पष्ट किया जाना चाहिए ताकि त्रुटियाँ कम हों और पारदर्शकता बनी रहे। बाद के भागों में कहा गया है कि भ्रष्टाचार और पक्षपात के कारण परीक्षाओं में गड़बड़ियां हो रही हैं, कई पद खाली पड़े हैं, और सहसचिव समेत अन्य अधिकारी भी संदिग्ध हैं। यह भी कहा गया है कि प्रमोशन में देरी और चयन प्रक्रियाओं में हेरफेर से परीक्षा प्रक्रिया पर प्रश्न उठते हैं। पुणे के बोगस डिग्री केस, ವಿದ್ಯಾರ್ಥियों के प्रमाणपत्र और राज्य शिक्षा तंत्र की स्थिति पर चिंता भी व्यक्त की गई है। शिक्षण संस्थानों और डिग्री मालिकानों की जवाबदेही पर बड़े सवाल उठते हैं। आदिवासी आंदोलन के संदर्भ मेंाब सरकार की नीति, बजट आवंटन और सर्पदंश से होने वाली मौतों के मुद्दे उभरकर सामने आए। आदिवासी विद्यार्थियों के लिए बातचीत और समाधान की कमी पर आक्रोश दिखता है, और युवा वर्ग में चर्चाओं के अभाव में उग्र प्रतिक्रियाओं की आशंका व्यक्त की गई है। रोहित पवार के कांग्रेस-जवळीक से जुड़ी बातें भी चर्चा में रहीं, साथ ही रॉटीओ (RTO) और Anti-Corruption एजेंसियों के संभावित कदमों पर विचार विमर्श चला। कुल मिलाकर, राज्य की शैक्षणिक व्यवस्था, भ्रष्टाचार-निर्मूलन और आदिवासी कल्याण के मसलों पर निर्देशों और जांच की मांग तेज है।
0
0
Report

नाशिक के सुरगाणा में दादा-दादी की हत्या, पोते व पोते की पत्नी गिरफ्तार

Nashik, Maharashtra:नाशिकच्या सुरगाणा तालुक्यातील माळेगाव ग्रामपंचायत अंतर्गत केळुणे येथे सखाराम धोंडू गावित (६६) व पत्नी बायजाबाई सखाराम गावित (६३) यांची कुऱ्हाडीने हत्या झाल्याची घटना उघडकीस आली. या हत्येप्रकरणी मयताचा नातू देवीदास गावित व नातसून वनिता गावित यांना अटक करण्यात आली. पोलिसपाटील बापू पाटील यांनी तत्काळ सुरगाणा पोलिस ठाण्यात माहिती दिली. पोलिस निरीक्षक प्रशांत अहिरे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तपास करत तीन संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. सखाराम गावित व बायजाबाई गावित यांच्या हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून विविध शक्यता तपासण्यात येत आहे. घटनास्थळी पंचनामा तसेच अन्य तपासाची कार्यवाही सुरू आहे.
0
0
Report

कोल्हापुर सर्किट बेंच ने आयु सीमा 55 वर्ष की; 272 पदों के लिए भर्ती

Kolhapur, Maharashtra:अंगणवाडी सेविका पदावरील पदोन्नतीसाठीची कमाल वयोमर्यादा पन्नास वर्षे निश्चित करणारा राज्य सरकारचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच ने रद्द केला आहे. त्यामुळे पात्र अंगणवाडी सेविकांना आता 55 वर्षापर्यंत मुख्य सेविका पदावर पदोन्नतीची संधी मिळणार आहे. तसेच 55 वर्षाची कमाल वयोमर्यादा ठेवून 272 पदांसाठी नव्याने जाहिरात प्रकाशित करून अर्ज मागवण्याचा आदेशही कोलापूर सर्किट बेंचने दिला आहे. न्यायमूर्ती शर्मिला देशमुख, न्यायमूर्ती नीरज पी धोटे यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे.
0
0
Report
Advertisement

अमरावती आग के बाद स्वास्थ्य विभाग ने यू-टर्न, अकोला अधिकारी तीन दिन अमरावती में

Amravati, Maharashtra:अमरावती आग के बाद स्वास्थ्य विभाग ने यू-टर्न, अकोला अधिकारी तीन दिन अमरावती में 24 अगस्त को आरोग्य उप-संचालक, अकोला के कार्यालय को अस्थायी रूप से अमरावती में स्थानांतरित करने के आदेश जारी किए गए थे। लेकिन केवल 24 घंटे बाद आरोग्य विभाग ने निर्णय पलटते हुए स्पष्ट किया कि अमरावती में उप-संचालक कार्यालय स्थानांतरित नहीं किया जाएगा। इसके बजाय अकोला के उप-संचालक सप्ताह में केवल तीन दिन अमरावती में उपस्थित रहकर कार्य करेंगे। प्रशासनिक निर्णय में हो रहे इस बदलाव से प्रशासनिक गड़बड़ी और भ्रम की स्थिति बनी रहने की चिंता जताई जा रही है।
0
0
Report

गोधनी गैस दुर्घटना: 49 मरीजों का इलाज खर्च सरकार उठाएगी; निजी अस्पतालों पर रोक

Nagpur, Maharashtra:नागपूर - गोधनी गॅस दुर्घटनेतील बाधित रुग्णांच्या उपचाराचा खर्च आता महाराष्ट्र शासन करणार आहे... - खासगी रुग्णालयांनी रुग्णांकडून उपचारासाठी कोणतीही रक्कम घेऊ नये, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. - जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी संबंधित खासगी रुग्णालयांच्या प्रमुखांची बैठक घेऊन स्पष्ट निर्देश दिले. - २४ ऑगस्टला गोधनी जलशुद्धीकरण केंद्रातील क्लोरीन गॅसच्या सिलेंडरमधून गळती झाली होती. - या दुर्घटनेत बाधित झालेल्या जवळपास 49 जणांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. - रुग्णांचे उपचार, तपासण्या आणि औषधोपचाराचा संपूर्ण खर्च शासनाकडून केला जाणार आहे. - अजूनही मॅक्स, स्पर्श, विवेका, सिनर्जी, ऑलराईट आणि किंग्सवे हॉस्पिटलमध्ये बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. - उपचाराच्या खर्चापोटी रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांकडून पैसे घेतल्यास कारवाई होण्याची शक्यता आहे. - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्देशानुसार शासनाकडून तातडीने उपाययोजना सुरू करण्यात आल्या. -
0
0
Report

अमित ठाकरे नागपुर में विश्वविद्यालयों से संवाद, छात्र केंद्रों का उद्घाटन

Nagpur, Maharashtra:नागपूर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे आज नागपुरात विविध महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहे. मनसेच्या सदस्य नोंदणी अभियानालाही सुरुवात करणार आहे. सकाळी साडे दहाच्या sुमारास ते संविधान चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला माल्यार्पण करतील.. तिथून शहरातील सिंधू महाविद्यालय, कमला नेहरू महाविध्यालय, धनवटे नॅशनल कॉलेज, कमला नेहरू महाविध्यालय आणि एनआयटी इंजिनिअरिंग कॉलेज येथे विद्यार्थ्यांच्या भेटीगेटी व विद्यार्थी केंद्रांचे उद्घाटन करणार आहेत. त्यानंतर दुपारी कुलगुरू डॉक्टर मनाली शिरसागर यांच्यासोबत त्यांची बैठक होणार आहे
0
0
Report
Advertisement

मुंबई में BMCकर्मचारी बताकर ठगीः तीन गिरफ्तार, 19,500 रुपये की लूट

Mumbai, Maharashtra:मुंबईतील खेरवाडी पोलिसांनी BMC कर्मचारी असल्याची बतावणी करून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या तीन आरोपींना अटक केली आहे. या आरोपींनी एका रिक्षाचालकाकडून सिगारेट ओढल्याच्या दंडाच्या नावाखाली तब्बल 19 हजार 500 रुपये उकळल्याचा आरोप आहे. 25 मे रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी अंधेरीहून रिक्षाने घरी जात असताना हंसभुग्रा जंक्शन, वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे, वाकोला ब्रिजखाली आरोपींनी त्यांची रिक्षा अडवली. स्वतःला BMC कर्मचारी असल्याचे सांगत रिक्षामध्ये सिगारेट ओढल्याबद्दल दंड भरावा लागेल, असे सांगण्यात आले. BMCचे ओळखपत्र मागितल्यानंतर आरोपींनी फिर्यादीकडून 19 हजार 500 रुपये घेतले आणि तेथून पसार झाले. या प्रकरणी 25 ऑगस्ट रोजी खेरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. CCTV फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी पवई परिसरातून अमित कुळये, सुधीर पुजारी आणि विनोद सदर या तिघांना अटक केली. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेल्या दोन मोटारसायकली आणि 10 हजार 850 रुपये रोख, अशी एकूण 1 लाख 10 हजार 850 रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
0
0
Report

जunnar झिरवळ ने आदिवासी इतिहास, आरक्षण और जल प्रकल्प पर स्पष्ट नीति की घोषणा की

Barav, Maharashtra:मंत्री नरहरी झिरवळ साऊँड बाईट पॉईंटर उपोषण व जनतेशी संवाद: उपोषणाचा १४ वा दिवस असून रात्रीच्या चर्चेनंतर काही निर्णय घेण्यापर्यंत पोहोचलो असल्याचे त्यांनी नमूद केले; लोकांच्या घोषणा आणि नाराजी असली तरी ते आपलेच लोक आहेत आणि त्यांना समजावून सांगू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. इतिहासाचे संशोधन व मोडी लिपी: गवारी सर यांनी लिहिलेल्या 'पेठची शौर्यगाथा' या पुस्तकाचा आणि मोडी लिपीतील ऐतिहासिक दस्तावेजांचा अभ्यास करण्यासाठी घेतलेल्या कष्टांचा गौरव केला. आदिवासी समाजातील लेखन व वाचन: समाजात साहित्यिक आणि लेखकांची संख्या नगण्य असून, समाजाने पुस्तके विकत घेऊन वाचन चळवळ वाढवली पाहिजे, यावर त्यांनी भर दिला. विश्वकोश व आदिवासींचा इतिहास: पूर्वी विश्वकोशात आदिवासींचा इतिहास नगण्य पाहायला मिळायचा, पण आता संशोधनामुळे आणि पुस्तकांमुळे आदिवासी समाजाचे ८०-९०% योगदान समोर येत आहे. जागतिक आदिवासी दिन (९ ऑगस्ट): मुंबई, पुणे आणि राज्यभरात आदिवासी दिन मोठ्या उत्साहात आणि प्रबोधनात्मक पद्धतीने साजरा केला जात असल्याचा उल्लेख केला. आरक्षण व इतर समाजांचे प्रश्न: धनगर, बंजरा, कोळी समाजाच्या मागण्या आणि त्यांच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांनी मिश्कील व गंभीर भाष्य केले; तसेच चुकीच्या पद्धतीने दाखले किंवा पुरावे शोधण्यावर कटाक्ष टाकला. राक्षसी/पाणी प्रकल्प व जनआंदोलन: परिसराशी संबंधित पाणी/राक्षसी प्रकल्पाविरोधात सामाजिक लढा आणि कृती समितीच्या माध्यमातून सुरू असलेल्या आंदोलनाला शासन स्तरावर पूर्ण पाठिंबा देण्याची खात्री दिली. शिक्षकांचा प्रोत्साहन भत्ता व स्थानिक विकासकामे: जुन्नर, आंबेगाव भागातील शिक्षकांना प्रोत्साहन भत्ता मिळण्याबद्दलचा प्रश्न आणि गावातील विविध विकासकामांच्या निधीबाबत पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. वक्त्यांचे विचार ऐकण्याचे आवाहन: कार्यक्रमातील प्रमुख मार्गदर्शक व वक्त्यांचे भाषण शेवटपर्यंत शांततेत व पूर्ण ऐकण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.
0
0
Report
Advertisement

नागपुर के आदिवासी विद्यार्थियों का प्रदर्शन जारी, 28 मांगों पर अडिग

Nagpur, Maharashtra:नागपुरात आदिवासी विकास आयुक्त कार्यालय परिसरात विद्यार्थ्यांचे आंदोलन अजूनही सुरूच.... पहिल्या टप्प्यात दहा दिवस आंदोलन केल्यानंतर भंडारा,गोंदिया आणि वर्धा या जिल्ह्यातून आलेल्या विद्यार्थ्यांनी मागील तीन दिवसापासून आदिवासी विकास विभागाच्या कार्यालय परिसरात आंदोलन सुरू केल आहे... गेल्या 14 दिवसांपासून या परिसरात विद्यार्थ्यांचे हे आंदोलन सुरू आहे . आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी वस्तीगृह स्थगित अट रद्द केली असली तरी इतर 28 मागण्यांकरिता पूर्ण होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी आंदोलक विद्यार्थ्यांची भूमिका आदिवासी वस्तीगृहांमध्ये सोयी सुविधा मिळत नाही,.. बिंदू नामावली.... गडचिरोली सर्पदंशाने मृत्यू झालेल्या विद्यार्थीच्या कुटुंबिया 1 कोटींची मदत घ्यावी यासह विविध मागण्या आंदोलक विद्यार्थ्यांनी केल्या आहे.. जोपर्यंत आमच्या संपूर्ण मागण्या पूर्ण होत नाही... तोपर्यंत हे आंदोलन अशाच पद्धतीने सुरू राहील वेळ पडल्यास तीव्र आंदोलन करू अशी भूमिका ही विद्यार्थ्यांनी घेतली आहे... यावेळी त्यांच्याशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधींनी
0
0
Report

यवतमाल: घाटंजी में 11 वर्षीय बच्चे की सांपदंश से मौत, इलाज के दौरान दम तोड़ा

Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या घाटंजी तालुक्यातील माणूसधरी येथे घरात झोपलेल्या ११ वर्षीय मुलाच्या कानाला सर्पदंश झाल्याने उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. आर्यन चंद्रकांत तुम्मावार असे मृत मुलाचे नाव आहे.पहाटे पाच वाजताच्या सुमारास त्याला सर्पदंश झाला. सुरुवातीला एखादा किडा चावल्याचे वाटल्याने सर्पदंशाची बाब लक्षात आली नाही. मात्र प्रकृती खालावत असल्याचे दिसताच कुटुंबीयांनी त्याला घाटंजी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथून पुढील उपचारासाठी यवतमाळला हलविण्यात आले. उपचार सुरू असतानाच आर्यनची प्राणज्योत मालवली.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top