icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445304
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow15 Oct 2024, 05:14 pm

यवतमाळच्या शेतकऱ्यांचा जोरदार आवाज: सोयाबीन आणि कापसाच्या भावाची मागणी!

Wani, Maharashtra:

यवतमाळच्या वणी येथे कांग्रेसचे संजय खाडे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि कापसाला योग्य भाव देण्याची मागणी केली कारण सध्या सोयाबीन कवडीमोल भावात विकली जात आहे. त्यांना सोयाबीनसाठी नऊ हजार आणि कापसासाठी दहा हजार रुपये मिळावेत, तसेच वन्य प्राण्यांमुळे झालेल्या नुकसानीचे मोबदले ताबडतोब देण्यात यावे, वीज पुरवठा अखंडीत करावा, कर्जमाफी व पिक विमा लाभ द्यावा अशी मागणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन सादर केले.

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

CM फडणवीस ने अंबाझरी तालाब का किया निरीक्षण, जलपर्णी मुक्त से बदली तस्वीर

Nagpur, Maharashtra:नागपूर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरातील अंबाझरी तलावाची आज पाहणी केली. काही काळापूर्वी पर्यंत अंबाझरी तलाव हा संपूर्णपणे जलपर्णीने व्यापलेला होता. मात्र महानगरपालिकेने विशेष प्रयत्न राबवला असून हा तलाव संपूर्णपणे जलपर्णी मुक्त केला आहे. जलपर्णी मुक्त झाल्यानंतर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या तलावाची पाहणी केली. यावेळी त्यांनी नौकायनही केलं. - ज्याकाळी पाण्याची व्यवस्था नव्हती त्याकाळी नाग नदीवर बांधलेले धरण म्हणून अंबाझरी तलाव ओळखले जात होत - नंतरच्या काळात पर्यटनाकरिता या तलावाचा उपयोग होत होता - मध्यंतरी दुर्दैवाने हा तलाव जलपर्णीने पूर्ण संपला होता पाण्याचा एक थेंब दिसत नव्हता - आपला लाडका अंबाझरी तलाव नामशेष झाला की काय अशी शंका निर्माण झाली होती, अशात महानगरपालिकेने उत्तम कार्य करून संपूर्ण जलपर्णी संपवली - आता पाणी भरपूर आहे, पाणी खळखळून वाहत आहे, मी नावकायन करून या याचा आनंद घेतला - प्रदूषणाची समस्या आता राहणार नाही कारण 13 एमएलडी चा एसटीपी हा तयार झालेला आहे आणि पुढच्या दोन ते तीन महिन्यात तो एसटीपी कार्यान्वित झाल्यावर वाडी नगरपालिका किंवा एमआयडीसीचा हे सगळं पाणी शुद्ध होऊनच येणार आहे - मला अतिशय आनंद आहे की आमचे तरुण-तरुणी कया किंगचा प्रशिक्षण या ठिकाणी घेत आहेत चांगल्या पद्धतीने ते करत आहेत - ज्या जलक्रीडा यांना त्याच्या कौशल्य होता आता पुन्हा अशा प्रकारचे ट्रेनिंग कौशल्य प्राप्त करून जास्तीत जास्त मेडल्स मिळवून देतील असा आम्हाला विश्वास आहे ----- दरम्यान अंबाझरी तलावापासून आढावा घेतल्या आमच्या प्रतिनिधींनी
0
0
Report

कोरोनाकाल में पती गंवाने वाली एकल मात की पुनर्विवाह यात्रा, मुख्यमंत्री का आशीर्वाद

Nagpur, Maharashtra:कोरोना कालखंडात पती गमावलेल्या एकलमातेचा पुनर्विवाह... ‘सोबत फाउंडेशनच्या प्रकल्पांतर्गत’ सामाजिक उपक्रम... मुख्यमंत्री देणार आशीर्वाद. नागपूर - दुःखाच्या सावलीतून नव्या आयुष्याकडे... मुख्यमंत्री करणार कोरोनाकाळात पती गमावलेल्या एकल मातेला आशीर्वाद माजी आमदार संदीप जोशी यांच्या सामाजिक उपक्रमातील ‘सोबत’ पालकत्व प्रकल्पातील पहिला विवाह. कोरोनाने अनेक कुटुंंबांचे संसार उद्ध्वस्त केले. कुणाचा आधार हिरावला, कुणाचे छत्र हरपले; पण त्या काळाने हिरावून घेतलेल्या आयुष्याला पुन्हा उभे करणाऱ्या माणुसकीने दिलेला हात किती मोठा आधार ठरू शकतो, याची प्रचिती येणार आहे. कोरोनाकाळात पती गमावल्यानंतर दोन मुलांच्या संगोपनाची जबाबदारी एकटीने पेलणाऱ्या एका मातेच्या आयुष्यात पुन्हा एकदा सनई-चौघडे वाजणार आहेत. तिच्या आयुष्यातील या नव्या पर्वाचे साक्षीदार केवळ तिचे कुटुंबीयच नव्हे, तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असणार आहेत. मुख्यमंत्री यावेळी उपस्थित राहणार आहे. कोरोना काळातील 293 जणांना पालकत्व फाउंडेशन कडून आधार देण्यात आल आहे... त्यांच्या विविध सामाजिक उपक्रमात हा विवाह सोहळा होणार आहे. यावेळी वधु प्रीती..वर शिवम आणि पालक फाउंडेशनचे माजी आमदार संदीप जोशी यांच्याशी संवाद साधला आमच्या प्रीतनिधीनी
0
0
Report
Advertisement

चंद्रपूर जिले के नागभीड़ तालुक में मछली पकड़ने गए 54 वर्षीय ग्रामीण पर बाघ के हमले से मौत

Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिले के नागभीड़ तालुक में मछली पकड़ने गए 54 वर्षीय ग्रामीण पर बाघ के हमले से मौत. चंद्रपूर जिले के नागभीड़ तालुक के तुकूम गांव के रहने वाले 54 वर्षीय मोरेश्वर गोपीचंद सावसाकडे का वाघ के हमले से निधन हुआ. मोरेश्वर मछली पकड़ने के लिए घर से निकले थे, लेकिन वापसी नहीं हुई. चार दिन लगातार खोज के बाद जंगल से घिरे चिंदीमाल क्षेत्र के तालाब में मानव शव के अवशेष मिलने पर मौत की पुष्टि हुई. यह हमला बाघ ने किया है, ऐसी प्राथमिक आशंका व्यक्त की जा रही है. अधिक जांच वनविभाग कर रहा है.
0
0
Report

कोल्हापुर में पानी दर बढ़ोतरी का प्रस्ताव अस्वीकृत, प्राकृतिक दर बढ़ोतरी पर दोनों पक्ष सहमत

Kolhapur, Maharashtra:कोल्हापुर महानगरपालिका प्रशासनाने पाणीपट्टीचे सुचवलेले वाढीव दर सर्वसाधारण सभेने अमान्य केले आहेत. पण दुसरीकडे नागरिकांना फटका बसणार नाही अशा नैसर्गिक दरवाढीचा निर्णय महायुती आणि विरोधी काँग्रेस आघाडीने सभेतच जाहीर केला आहे. या दोन्ही आघाड्या एकत्रित नवीन दर ठरवून उपसूचना देणार आहेत. एका अर्थाने सभागृहाने प्रशासनाने आणलेला प्रस्ताव अमान्य केला असला तरी, दुसरीकडे नैसर्गिक दरवाढ करण्याला मात्र सभागृहाने सहमती दर्शवल्याने काही प्रमाणात का होईना येत्या काळात कोल्हापूरकरांना पाणी दरवाढीचा चटका बसणार आहे.
0
0
Report

नासिक में FDA ने अवंती स्नॅक्स समेत कई होटलों के लाइसेंस निलंबित कर दिए

Nashik, Maharashtra:नाशिक breaking - नाशिकमध्ये अन्न औषध विभाग प्रशासनाची कारवाई सुरूच - नाशिकच्या गंगापूर रोडवरील हॉटेलचा अन्न परवाना निलंबित - अवंती स्नॅक्सचा अन्न परवाना तात्काळ प्रभावाने निलंबित - अन्न व औषध प्रशासनाच्या तपासणीत गंभीर त्रुटी आढळून आल्याने कारवाई - अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने अचानक तपासणी केली - कच्च्या अन्नपदार्थांच्या स्वीकारापूर्वी गुणवत्ता तपासणी केली जात नसल्याचे समोर - कामगारांचे अनिवार्य वैद्यकीय प्रमाणपत्र उपलब्ध नसल्याचे आढळले - हॉटेलमध्ये पेस्ट कंट्रोल केले जात नसल्याचे तपासणीत स्पष्ट - स्वच्छता आणि देखभालीकडेही दुर्लक्ष झाल्याचे आढळले - अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 अंतर्गत कारवाई - नियम मोडणाऱ्या कोणत्याही अन्न व्यावसायिकाची गय केली जाणार नाही - नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण ही सर्वोच्च प्राथमिकता असल्याचा अन्न विभागाचा इशारा
0
0
Report
Advertisement

अवैध रेती कार्रवाई के दौरान तहसीलदार के दस्ते पर हमला

Buldhana, Maharashtra:बुलढाणा जिल्ह्यात अवैध रेती वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या देऊळगाव राजा तहसीलदार वैशाली डोंगरजाळ आणि त्यांच्या पथकावर हल्ल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. १९ ऑगस्ट रोजी अंढेरा फाट्यावर कारवाईदरम्यान रेतीच्या टिप्परने तहसीलदारांच्या वाहनाला धडक देऊन चिरडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. त्यानंतर ब्रिझा कार आडवी लावून टिप्पर पळवून नेण्यात आल्याचे एफआयआरमध्ये नमूद आहे. या प्रकरणी हर्षल मनोहर अंभोरे आणि एका अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, १५ ऑगस्ट रोजीच तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार झाला होता. या घटनेने महसूल आणि पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून आरोपी आणि फरार टिप्परचा शोध सुरू आहे.
0
0
Report

पुणे में राहुल गांधी के कार्यक्रम में छात्राओं के पंजीकरण में तेजी

Pune, Maharashtra:राहुल गांधी यांच्या उपस्थितीत पुण्यात छात्रो की गुंज कार्यक्रम होत आहे पुणे शहरात राहुल आणि विद्यार्थी याचा दुवा होणार आहे टी शर्ट इनोग्रेशन आज केले आहे मोठ्या प्रमाणात मुलींनी नोंदणी झाली आहे आई सावित्रीचे गाव आहे पुणे,पाहिले शाळा आहे,लेकीचा आवाज ऐकला पाहिजे भाजप आणि आर एस एस चे महिलेच्या कार्यक्रमाला आक्षेप असूच शकतो मुलीचे वेगळे प्रॉब्लेम आहेत त्या सोडवण्यासाठी येत आहेत सगळ्यांना परवानगी आहे पण मुलीनं प्राधान्य आहेत. आम्ही आमचे काम करत आहोत, कोणी काय करता माहिती नाही लीगल परवानगी मिळाली आहे पोलिसांनी परवानगी दिल्यानंतर आम्ही पोलिसांना भेटून आलो आहोत सोशल मीडियावर आम्ही नोंदणी करायला सागितले आहे,डायरेक्ट आले तर परवानगी आहे. उद्या सायंकाळी सगळी तयारी पूर्ण होईल २० ते २५ हजार पर्यंत क्षमता आहे
0
0
Report

उबाठा गट के वकीलों के दावों से विधानसभा स्पीकर एक्सपोज, शिंदे सेना की रणनीति

Pune, Maharashtra:आजच्या सुनावणी दरम्यान उबाठा गटाच्या वकिलांनी केलेल्या बिनतोड युक्तीवादामुळे विधानसभा स्पीकर पुरते एक्सपोज झाले असून त्यांनी पेरलेलं असत्य न्यायालयास पटवून देण्यासाठी शिंदे सेनेचे वकिल नेमका काय युक्तीवाद करणार आहेत हेच आम्हाला पाहायचंय...अशा शब्दात अँड. असिम सरोदे यांनी आजच्या सुनावणीवर भाष्य केलं...तसंच आजच्या सुनावणीतच नार्वेकरांनी आपल्या अर्धन्यायिक कक्षेबाहेर कसा निकाल फिरवला हे देखील सप्रमाण सिद्ध झालंय, असंही सरोदे म्हणालेत त्यांच्याशी आम्ही केलेली ही exclusive बातचीत... अँड. असिम सरोदे, उबाठा गटाचे वकिल
0
0
Report
Advertisement

पुणे में राहुल गांधी के छात्र स्पेशल कार्यक्रम के लिए तेज सुरक्षा तैयारियां

Pune, Maharashtra:पुण्यात येणाऱ्या शनिवारी राहुल गांधी यांचा छाञों की गुंज हा विद्यार्थीं स्पेशल लाइव्ह प्रोग्राम होतोय. एसएसपीएम कॉलेज ग्राऊंडवर त्यासाठी युद्ध पातळीवर जर्मन हँगर मंडप टाकला जातोय. मुलांना या प्रोग्रामला एन्ट्री असली तरी प्राधान्याने मुलींना स्टेज समोर स्पेस दिली जाणार हे. या प्रोग्रामसाठी आताच 50 हजाराच्या वर मुलांनी रजिस्ट्रेशन केलंय. आजच रागा युथ टी शर्ट्सचे देखील लॉन्चिंग यशोमती ठाकूर आणि बंटी पाटील यांच्याहस्ते झालं. या सर्व तयारीचा थेट ग्राऊंडवरून आम्ही घेतला आढावा.
0
0
Report

पुणे के आध्यात्मिक गुरु ने युवती से अर्धनग्न फोटो मांगे, विनयभंग का मामला दर्ज

Pune, Maharashtra:पुण्यात आध्यात्मिक गुरूने तरूणीचे अर्धनग्न फोटो मागून घेतले!!! तथाकथित कोंढव्यातील गुरूला बेड्या पुणे- शरिरातील नकारात्मक उर्जा घालवण्याची बतावणी करीत तथाकथित अध्यात्मिक गुरूने तरूणीला भीती दाखवून तिचे अर्धनग्न फोटो मागवून विनयभंग केल्याची धक्कादायक घटना कोंढव्यात घडली आहे. याप्रकरणी दिव्य जितेंद्र परमार (वय २३ रा. पार्श्वनगर सोसायटी, कोंढवा बुद्रुक) या अध्यात्मिक गुरूविरूद्ध विनयभंगासह जादूटोणा प्रतिबंध कायदा २०१३ चे कलम ३(२)कायद्यानुसार कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्याला अटक केली असून, पोलिसांनी मोबाईल, लॅपटॉप जप्त केला आहे. याप्रकरणी २२ वर्षीय तरूणीने फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दिव्य परमार हा कोंढव्यात राहायला असून, महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्याने प्रेरणादायी वक्ता असल्याचा स्वतः प्रचार केला. त्यानंतर त्याने सोशल मीडियावर युट्यूब चॅनेल सुरू केले. त्याद्वारे सेमीनार घेउन त्याने स्वतःला बाबा म्हणवून घेण्यास सुरूवात केली. दरम्यान, प्रेरणादायी भाषण देत असताना त्याने महिलांसह मुलींना व्यायामाच्या टिप्स दिल्या. त्यानंतर संबंधित तक्रारदार तरुणी आरोपी परमार च्या संपर्कात आली. त्यावेळेस त्याने तिला फिजिकल अ‍ॅक्टिव्हिटीच्या नावाखाली तुझ्या शरीरामध्ये निगेटिव्ह एनर्जी गेली आहे, ती काढण्यासाठी तुझे अर्धनग्न फोटो पाठव असा मागणी केली. तक्रारदार तरूणीला भीती दाखवून आरोपी परमारने तिचे अर्धनग्न फोटो मोबाईलद्वारे मागून घेतले. याप्रकरणी तरूणीने नुकतीच काँढवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यापार्श्वभूमीवर पोलिसांनी आरोपीविरुद्ध (विनयभंग) तसेच जादूटोणा प्रतिबंध कायदा २०१३ चे कलम ३(२)कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
0
0
Report

पुणे में दोस्ती के बदले हत्या: दो नाबालिग ने दोस्त को मार डाला

Pune, Maharashtra:विरोधी पार्टीचे स्टेट्स ठेवल्याचा राग, पुण्यात मित्रांनीच केला मित्राचा घात पुण्यातील वेताळ टेकडीवर अल्पवयीन तरुणांकडून मित्राची निर्घुण हत्या दोन्ही अल्पवयीन तरुणांना ताब्यात घेण्यात कोथरूड पोलिसांना यश डोक्यात हातोडी घालून काढला मित्राचा काटा मयत तरुणाच्या कुटुंबीयांनी या प्रकरणी पोलिसात तक्रार दिली आहे या वरून कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा सगळा प्रकार पुण्यातील एआरए आय म्हणजेच वेताळ टेकडीवर बुधवारी मध्यरात्री घडला मयत तरुण तसेच दोन ताब्यात घेतलेले तरुण हे विधीसंघर्षित म्हणजेच अल्पवयीन आहेत. या सर्वांचे वय १७ असल्याची माहिती समोर आली असून हे तिघे ही कोथरूड भागातील श्रावणधारा सोसायटी परिसरात राहायला आहेत. गेल्या काही महिन्यांपासून हे तिघे ही एकमेकांचे मित्र होते. यातील मयत हा बारावी मध्ये शिक्षण घेत होता तर ताब्यात घेतला आरोपी हा बारावीचे शिक्षण घेत असून दुसरा आरोपी काही काम धंदा करत नाही पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी या आरोपींपैकी एकाचे त्याच्या विरोधकांशी कशावरून तरी वाद झाले होते आणि त्यातून त्यांचे भांडण सुध्दा झाले. या भांडणांबद्दल या तिघांमध्ये सुद्धा चर्चा झाली होती. यातील मयत तरुण हा आरोपींच्या बाजूने मोबाईल वर "स्टेटस" ठेवत होता. अनेक वेळा यातील एकाने "तू त्यांचा स्टेटस नको ठेवत जाऊ" असे सांगत असे याच गोष्टीचा राग मनात ठेऊन या दोन्हीने त्यांच्याच मित्राचा काटा काढायचे ठरवले. यासाठी या दोघांनी त्याला राजगड येथे फिरायला जाण्यासाठी आग्रह केला. मंगळवारी हे तिघे ही राजगड येथे फिरून जाऊन आले. रात्री उशिरा परत पुण्यात पोहचवल्यावर हे दोघे त्याला घेऊन टेकडीवर गेले. तिथे त्यांनी मध्यरात्रीच्या वेळेचा आधार घेत निर्मनुष्य ठिकाणी जाऊन त्याच्या डोक्यात हातोडा घातला. हातोड्याचे वार झाल्यामुळे तरुण रक्ताच्या थारोळ्यात तिथेच पडला होता. मित्राला संपवल्यावर या दोघांनी तिथून पळ काढला. सकाळी टेकडीवर फिरायला गेलेल्या नागरिकांना हा प्रकार पाहताच त्यांनी पोलिसांना तात्काळ माहिती दिली कोथरूड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपींचा शोध घ्यायला सुरुवात केली गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे कोथरूड पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले याप्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे
0
0
Report
Advertisement

डेक्कन के फ्लाईंग जिप्सी होटल मालिक समेत दो गिरफ्तार, खून के प्रयास के बाद रक्त धोने का मामला उजागर

Pune, Maharashtra:डेक्कनमधील फ्लाईंग कॅफे मालकासह दोघांना अटक कॅफेत हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे रक्त धुवून टाकले पुणे- शहरातील मध्यवर्ती डेक्कन जिमखाना भागातील शिरोळे रस्ता परिसरात असलेल्या फ्लाईंग जिप्सी हॉटेलच्या मालकासह दोघांना डेक्कन पोलिसांनी अटक केली आहे रीलस्टार तरुणाच्या खुनाचा प्रयत्न करण्याच्या घटनेनंतर संबंधित हाॅटेल मालकांनी सांडलेले रक्त धुवून टाकल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले. हेमंत पाटील आणि प्रेम पाटील अशी अटक केलेल्या कॅफे मालकांची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी नुकतेच स्पष्ट केले आहे. डेक्कन जिमखाना भागातील शिरोळे रस्ता परिसरात असलेल्या एका हाॅटेलच्या आवारात रीलस्टार तरुणाच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोन तरुणींसह ७ जणांना अटक करण्यात आली. तसेच, अल्पवयीनाला ताब्यात घेण्यात आले. याघटनेची गंभीर दखल डेक्कन पोलिसांनी घेतली आहे. नामदार गोपाळ कृष्ण गोखले रस्त्याजवळ (फर्ग्युसन रस्ता) असलेल्या संबंधित फ्लाईंग जिप्सी हाॅटेलविरुद्ध स्थानिक नागरिकांनी वेळोवेळी तक्रारी दिल्या होत्या. मध्यरात्री आरडाओरडा, तरुणांकडून मद्यप्राशन करुन गोंधळ घालण्याचे प्रकार या भागात घडले होते. याभागातील स्थानिकांनी पोलिसांनी चित्रफीत दिली होती. बंगल्याच्या आवारात हाॅटेल सुरू करुन महापालिकेच्या नियमावरील उल्लंघन करणे, मध्यरात्रीपर्यंत हाॅटेल सुरू ठेवणे, रात्रपाळीत गस्त घालणाऱ्या पोलिसांनी कारवाई केल्यास दाद न देणे, अरेरावी करणे असे प्रकार संबंधित हाॅटेल चालकाने केले आहेत. यापूर्वी हाॅटेल मालकासह व्यवस्थापनाविरुद्ध गुन्हे दाखल केले होते. कारवाईला न जुमणाऱ्या हाॅटेल चालकाविरुद्ध कडक कारवाई करण्यात येणार आहे’, असे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी सांगितले. याप्रकरणातील जखमी तरुण आणि एक तरुणी हे दोघे ‘रीलस्टार’ आहेत. साताऱ्यातील कासपठार येथे मोटार पुढे नेण्याच्या कारणावरून (ओव्हरटेक) त्यांच्यात वाद झाला होता. गेले वर्षभर त्यांच्यात वाद सुरू होते. १५ ऑगस्ट रोजी मध्यरात्री या प्रकरणात जखमी झालेला तरुण डेक्कन जिमखाना भागातील हाॅटेलमध्ये आला होता. त्यावेळी रीलस्टार तरुणीने साथीदारांना बोलावून घेतले. तरुणाला मारहाण करण्यात आली. तसेच, एकाने तरुणाच्या डोक्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. या प्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली असून, अल्पवयीनाला ताब्यात घेण्यात आले आहे. कॅफे मालकांनी रक्त पाण्याने धुतल्याचे तपासात उघडकीस फ्लाईंग जिप्सीमधे रिल्स स्टारवर कोयत्याने वार झाल्यानंतर हाँटेलचे मालक हेमंत पाटील आणि प्रेम पाटील यांनी कँफेमधे घटनास्थळी सांडलेले रक्त पाण्याने धुतल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. याप्रकरणी दोघांना डेक्कन पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
0
0
Report

पिंपळवंडी से चाइल्ड क्राइम: फास्ट ट्रैक कोर्ट में तात्कालिक फांसी की मांग

Pune, Maharashtra:पुणे ब्रेक खासदार अमोल कोल्हे, (पुणे महापालिका) बाईट पॉईंटर जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथील चिमुरडीवरील अत्याचाराची घटना अत्यंत दुर्दैवी असून नसरापूरच्या घटनेप्रमाणेच हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून नराधम आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा देण्याची आमची मागणी आहे. लहान वयाच्या चिमुरड्यांवर होणारे अत्याचार माणुसकीला काळीमा फासणारे असून अशा विकृतींवर कायद्याचा कठोर जरब बसणे अत्यंत गरजेचे आहे. हडपसर, मांजरी, वाघोली परिसरातील प्रलंबित नागरी समस्या आणि विकासकामांच्या आढाव्याबाबत पुणे महापालिका आयुक्तांसोबत झाली महत्त्वपूर्ण बैठक झाली. शेवाळेवाडी ते १५ नंबर रस्त्यासह महापालिका क्षेत्रातील जीवघेणे खड्डे तातडीने बुजवून अपघातांना आळा घालण्यासाठी आयुक्तांचे लक्ष वेधले आहे. राष्ट्रीय महामार्ग आणि एमएसआयडीसी यांच्यातील टोलवाटोलवी थांबवून चाकण, तळेगाव, शिक्रापूर रस्त्यांच्या दुरुस्तीची जबाबदारी संबंधित कंत्राटदारावर निश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत. चाकण परिसरातील वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी छत्रपती संभाजीनगर ते जेएनपीटी डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर आणि पीएम गतिशक्ती टर्मिनल सुरू करण्यात येणार आहे. मंचर येथील दूध भेसळ प्रकरणातील एफडीएच्या संशयास्पद कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. जनतेला कॅन्सरच्या खाईत ढकलणाऱ्या दूध भेसळखोरांवर कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता कठोर कायदेशीर कारवाई करण्याची आमची ठाम भूमिका आहे. सह्याद्रीतील ५९ पम्प स्टोरेज प्रकल्प आणि तिसऱ्या मुंबईतील डेटा सेंटर्समुळे होणाऱ्या संभाव्य पाण्याच्या वारेमाप वापर केला जात आहे. सह्याद्री पर्वतरांगेत होणाऱ्या ५९ प्रकल्पांमुळे होणाऱ्या पर्यावरणीय नुकसानीबाबत आम्हाला चिंता आहे. जुन्नरमधील प्रकल्प भूकंप प्रवण क्षेत्र ३ मध्ये येत असून माळीण दुर्घटना घडलेल्या परिसरापासून अवघ्या १४ ते २० किलोमीटर अंतरावर आहे. माळशेज घाटात वारंवार दरडी कोसळत असताना नेमके कोणाच्या हितासाठी संशयास्पद पर्यावरण अहवाल सादर केला जातोय असा उपस्थित केला. माळशेज-भोरांडे प्रकल्पाच्या संदर्भात जिल्हाधिकारीांसोबत महत्त्वाची बैठक होणार आहे. पुण्यातील संपूर्ण कचरा प्रकल्प हडपसरवर लादण्याऐवजी त्याचे विकेंद्रीकरण करण्याची भूमिका आहे. पंतप्रधानांची दिवसाढवळ्या भेट घेणाऱ्या खासदारांवरून राजकीय चर्चा करणे आणि वेगळा अन्वयार्थ काढणे चुकीचे आहे. लोकशाहीत संविधानाच्या चौकटीत आणि राष्ट्रहिताला पोषक असणाऱ्या वेगवेगळ्या स्वतंत्र विचारधारांचे स्वागत झाले पाहिजे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top