Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445304

यवतमाळच्या शेतकऱ्यांचा जोरदार आवाज: सोयाबीन आणि कापसाच्या भावाची मागणी!

Oct 15, 2024 17:14:15
Wani, Maharashtra

यवतमाळच्या वणी येथे कांग्रेसचे संजय खाडे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि कापसाला योग्य भाव देण्याची मागणी केली कारण सध्या सोयाबीन कवडीमोल भावात विकली जात आहे. त्यांना सोयाबीनसाठी नऊ हजार आणि कापसासाठी दहा हजार रुपये मिळावेत, तसेच वन्य प्राण्यांमुळे झालेल्या नुकसानीचे मोबदले ताबडतोब देण्यात यावे, वीज पुरवठा अखंडीत करावा, कर्जमाफी व पिक विमा लाभ द्यावा अशी मागणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन सादर केले.

0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AKAMAR KANE
Feb 18, 2026 07:38:33
Nagpur, Maharashtra:नागपूर (वर्धा --आर्वी येथे कुत्र्याच्या चावानंतर 8 वर्षीय मुलाचा मृत्यू प्रकरणाबाबत नागपुरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांचा झालेला बाईट) बाईट --डॉक्टर अविनाश गावंडे, वैद्यकीय अधीक्षक -- धवल नावाचा आठ वर्षाचा मुलगा आमच्याकडे 15 तारखेला दाखल करण्यात आला.. त्याची हायड्रोफोबीयाची हिस्ट्री होती... साधारणपणे डॉग बाईट झालेल्यांना वा रिबीज झालेल्यांनाच अशी हिस्टरी असते... 25 तारखेला त्याला कुत्रा चावल्याची हिस्ट्री त्याच्या नातेवाईकांनी सांगितली... 15 ला त्याला नागपुरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केल्यानंतर 16 तारखेला त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.. तकुटूंबियानी सांगितल्याप्रमाणे कुत्रा चावल्याची 25 तारखेची हिस्ट्री आहे... तीन इंजेक्शन पण त्याने तिथे घेतलेले आहे... आमच्याकडे अॅक्युट रेबीज सिंड्रोम म्हणून तो दाखल झाला होता... रेबीज केस म्हणून
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Feb 18, 2026 07:31:46
Amravati, Maharashtra:शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बच्चू कडू पुन्हा क्रमांक; शेतकरी कर्जमाफी झाली नाही तर रुडवर चालू देणार नाही बच्चू कडू यांचा इशारा यावर्षी शेतकऱ्यांच्या सोयाबीन ला भाव नाही कापूस खरेदी केंद्र ,कापसाचे भाव वाढतच बंद केले. शेतकऱ्यांना सर्वात कमी भाव यावर्षी कर्जमाफी यावर्षीचे देखील कर्जमाफी करावी. 30 जून पर्यंत कर्जमाफी न झाल्यास 1 जुलै पासून रेल रोको आंदोलन करण्याचा बच्चू कडू यांचा इशारा सरकारला कर्ज माफीची आठवण देण्यासाठी 1मार्च ते 9 मार्च मेळघाट मध्ये पदयात्रा करणार विदर्भाचा मुख्यमंत्री असताना मेळघाटातील 22 गावात वीज नाही मेळघाटातील आदिवासी कुपोषित होत आहे पदयात्रा म्हणजे शांती यात्रा नाही, गांधी यात्रेचे स्वरूप भगतसिंग यात्रेत होऊ नये बच्चू कडू यांचा सरकारला इशारा मेळघाटातील मजुरांचे 4 महिन्या पासून वेतन नाही. हा त्यांच्या हक्काचा पैसा आहे होळीच्या आधी आदिवासी मजुरांचे पैसे मिळाले नाही तर नागपूरचं आयुक्त कार्यालय फोडणार बच्चू कडू यांचा इशारा पालकमंत्री मेळघाटात जायला तयार नाही, पालकमंत्री बावनकुळे केवळ रेती माफिया यांचा आढावा घेतात मेळघाटात पाणी टंचाई असताना सरकार कडून निधी दिला जात नाही अनेक योजना बंद आहेत. एकीकडे मंत्री स्विमिंग टँक मध्ये आंघोळ करतात तर मेळघाटात प्यायला पाणी नाही. विदर्भातील CM असताना मेळघाट कडे दुर्लक्ष, केवळ धर्मांधता पसरवण्याचे काम भाजप करत आहे. मेळघाट मधे आरोग्य व शिक्षणाचे तीन तेरा वाजले मेळघाटात गडचिरोली प्रमाणे एअर ॲम्ब्युलन्स सुरू करावी MREGS प्रभावी पने राबवली तर मेळघाटचे नंदनवन होईल. जिल्हा बाहेर कामाला जाणाऱ्या आदिवासींना मजुरी दिली जात नाही 22 गावांना वन विभागाने परवानगी न दिल्याने वीज सुरू होऊ शकली नाही मेळघाटात 2 पानांचा सात बारा, मुख्यमंत्री विदर्भातील आत्महत्यां थांबवू शकले नाही. ही मोठी शोकांतिका आहे मेळघाटातील आदिवासींच्या समस्या सरकार पुढे याव्या यासाठी मेळघाटात पदयात्रा
0
comment0
Report
VNVishal Nagesh More
Feb 18, 2026 07:18:17
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Feb 18, 2026 07:17:49
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबईतील दिघा येथील वन क्षेत्रात रस्त्याच्या आरसीसी बांधकामासाठी जेसीबिच्या सहाय्याने अनधिकृत पणे सुरु असलेले रेती उत्खननाचे काम थांबवत कारवाई केली असता नगरसेवक ममीत चौगुले यांनी कारवाईत अटकाव करुन रोजंदारी वरील वन मजुराची कॉलर पकडून त्याला जेसीबि मधून खाली ओढत कारवाईत अटकावं केल्या प्रकरणी रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. वन अधिकाऱ्यांनी तक्रार दिल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला असून या कारवाई वरून पुन्हा एकदा शिवसेना शिंदे गट विरुद्ध वनमंत्री गणेश नाईक यांच्यातील वादाची किनार समोर आलेय. ममीत चौगुले हे शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक आणि शिवसेना उपनेते विजय चौगुले यांचे सुपुत्र आहेत. गणेश नाईक हे एकनाथ शिंदे यांच्यावर करत असलेल्या टिकेला विजय चौगुले हे प्रतिउत्तर देत असतात. त्यामुळे वन अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईला राजकीय दृष्टीने देखिल पाहिले जात असून आता यावर शिवसेना शिंदे गट काय प्रतिउत्तर देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Feb 18, 2026 07:17:19
Baramati, Maharashtra:*मां और भाई के सामने युवती का अपहरण..जांच में जुटी पुलीस* पुणे जिले के इंदापुर में एक बेहद परेशान करने वाली घटना सामने आ रही है। इंदापुर तालुका के भिगवान इलाके में एक युवती को उसकी मां और भाई के सामने अपहरण करने की चौंकाने वाली घटना सामने आई है। इस घटना में केस दर्ज किया गया है। इस घटना से बिग बंद इलाके में तनाव का माहौल है। स्थानीय लोगों ने इस संबंध में दुकान बंद रखकर विरोध जताया है। पुणे के एसीपी संदीप सिंह गिल ने बताया, "इस मामले में किडनैपिंग का केस दर्ज किया गया है। दो आरोपियों, जहील अरुण शेख और हयार अरुण शेख ने टू-व्हीलर पर जा रही मां, बेटी और उसके भाई की आंखों में लाल चटनी डालकर उन्हें रोका। इसके बाद, भिगवान पुलिस स्टेशन में 21 साल की लड़की को किडनैप करने का केस दर्ज किया गया है। इस मामले की जांच के लिए कुछ टीमें भेजी गई हैं। भिगवान पुलिस अलग-अलग टोल बूथ और रोडब्लॉक के ज़रिए आरोपियों की तलाश कर रही है।" बाईट : संदीप सिंह गिल, एस पी पुणे
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Feb 18, 2026 07:03:06
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Feb 18, 2026 06:49:22
Navi Mumbai, Maharashtra:पाढे पाठ केले नाहीत म्हणून आठवीच्या विद्यार्थिनीला ट्युशन टीचरने उलथन्याने दिले 40 फटके. गोठीवली गावातील रहिवासी पूनम वडके यांची मुलगी घरगुती शिकवणीला जाते. घरगुती शिकवणी घेणाऱ्या ट्युशन टीचरने विद्यार्थ्यांना पाढे पाठ करण्यास सांगितले होते. मात्र पाढे पाठ न केल्याने या ट्युशन टीचरने आठवीतील विद्यार्थिनीला चपाती उलटी करण्याच्या उलथन्याने तब्बल 40 फटके मारल्याची धक्कादायक घटना समोर आलेय. एवढे फटके हातावर मारल्याने विद्यार्थिनीच्या हाताला सूज येऊन लाल चट्टे आले असून विद्यार्थिनीला प्रचंड वेदना होत आहेत. याप्रकरणी ट्युशन टीचरला जाब विचारला असता तुमची मुलगी अभ्यास करत नाही इतर मुलांना देखिल फटके दिले असून याचा त्रास होत असेल तर दुसऱ्या ट्युशनला पाठवा अश्याप्रकारची अरेरावीची भाषा करण्यात आलेय. यासंदर्भात रबाळे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलेय. पूनम वडके विद्यार्थिनीची आई
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Feb 18, 2026 06:48:39
Baramati, Maharashtra:भिगवण बाईट:- संदीपसिंह गिल, पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण\n\nआरोपीला शोधण्यासाठी सहा टीम रवाना केलेत\nगोपीनीय आणि तांत्रिक तपास सुरू आहे\n\nकाल वातावरण गरम झाले होते सर्व समाजाच्या प्रतिनिधी सोबत आमचे बोलणे झाले पोलीस काटेकोरपणे तपास करीत आहे\nकोणीही ताणतणावाचे वातावरण तयार करू नये\nपोलिसांकडून जन आक्रोश मोर्चाला कोणतीही परवानगी देण्यात आली नाही,\n\nकुटुंबाला आम्ही माहिती दिली तसेच आम्ही त्यांच्याकडून देखील माहिती घेतली\n\nसर्व प्रतिनिधी आम्हाला सहकार्य करत आहे कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी आमचे प्रयत्न\nपोलीस आणि प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन \n\nआरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही\nआरोपी आणि पीडित एकमेकांच्या घराशेजारी राहतात, ते संपर्कात होते
0
comment0
Report
PNPratap Naik1
Feb 18, 2026 06:48:14
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Feb 18, 2026 05:37:53
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Feb 18, 2026 05:37:31
Pandharpur, Maharashtra:राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी (NCP) के शरदचंद्र पवार के पक्ष के सोलापुर जिले के विधायक और सांसद शिवसेना नेताओं के संपर्क में रहने की चर्चा। माढा लोकसभा मतदार संघ के सांसद धैर्यशील मोहिते पाटील ने कल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे से मुलाकात की—यह विकास कार्यों के लिए बताई गई मुलाकात है। इसके बाद मालशिरस के विधायक उत्तम जानकर ने उद्योग मंत्री उदय सामंत और रोहयो मंत्री भरत गोगावले से भी मुलाकात की। जानकर की शिवसेना नेताओं के साथ निकटता बढ़ रही है। नगर पालिका चुनाव प्रचार में उन्होंने शिवसेना उम्मीदवारों का प्रचार किया था। मोहोळ के विधायक राजू खरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के करीबी माने जाते हैं, जबकि करमाळे के विधायक नारायण पाटील की भी शिंदे के साथ नज़दीकी बढ़ी है।
0
comment0
Report
AKAMAR KANE
Feb 18, 2026 05:35:26
Nagpur, Maharashtra:इंदौर के नालंदा मुली/मुली के वसतिगृह में महिला व बाल विकास विभाग के पथक की जांच में गंभीर त्रुटियाँ उजागर। वसतिगृह में सुरक्षा और स्वच्छता का अभाव पाया गया। आवश्यक कागदपत्र और अधिकृत पंजीकरण प्रमाणपत्र न होने के स्पष्ट संकेत। अधीक्षक और सुरक्षा रक्षक की नियुक्ति भी नहीं थी। अरुणाचल प्रदेश सहित पूर्वोत्तर राज्यों की लड़कियों का प्रवेश, अनुसूचित जाति-जनजाति वर्ग की दो अनाथ लड़कियाँ भी शामिल। मामले की जानकारी नागपूर बाल कल्याण समिति को दी गई, समिति ने सभी लड़कियों को तत्काल सुरक्षित स्थान पर स्थानांतरित किया। 15 लोगों पर मुकदमा दर्ज। बाल न्याय (मुलांची काळजी आणि संरक्षण) अधिनियम के अंतर्गत अपराध, जरीपटका पुलिस में अवैध वसतिगृह प्रकरणी भी रिपोर्ट दर्ज। जिला महिला व बाल विकास विभाग के पथक की संयुक्त कार्रवाई।
0
comment0
Report
VNVishal Nagesh More
Feb 18, 2026 05:35:08
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Feb 18, 2026 05:34:37
Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील दगड पारवा धरणात बुडालेल्या युवकाचा मृतदेह संत गाडगे बाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाने अवघ्या दहा मिनिटांत शोधून बाहेर काढला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. बार्शीटाकळी तालुक्यातील दगड पारवा धरणाच्या भिंतीवर काही नागरिकांना मोबाईल आणि चप्पल आढळून आल्या. संशय आल्याने त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार बार्शीटाकळी पोलिसांनी मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन संचलित संत गाडगेबाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांना संपर्क साधून घटनास्थळी पाचारण केले. बचाव पथक घटनास्थळी पोहोचताच धरण परिसरात तपासणी सुरू करण्यात आली. गेटच्या मध्यभागी सुमारे २० ते २५ फूट खोल पाणी असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर तत्काळ सर्च ऑपरेशन हाती घेण्यात आले. अवघ्या दहा मिनिटांच्या अथक प्रयत्नांनंतर धरणातील मृतदेह शोधून बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले. मृत युवकाचे नाव सुरेश घुगे (वय २९) असे असून तो स्थानिक रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे. ही घटना आत्महत्या आहे की घातपात, याचा तपास बार्शीटाकळी पोलीस करत आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Feb 18, 2026 05:33:35
Kalyan, Maharashtra:डोंबिवलीत सात तक्रारींवरही पोलिसाची कारवाई नाही! दुर्‍ल्लेख करणाऱ्या दोन अधिकाऱ्यावर शिस्तभंग; कारवाईचे उच्च न्यायालयाचे आदेश कारवाई न झाल्यास न्यायालय स्वतः दखल घेईल” — उच्च न्यायालयाचा स्पष्ट इशारा अ‍ॅंकर:-डोंबिवलीतील एका वृद्ध दाम्पत्याने आपल्या मुलाकडून होत असलेल्या बेदम मारहाणीबाबत रामनगर पोलीस ठाणे येथे तब्बल सात वेळा तक्रार दाखल केली होती. मारहाणीचे व्हिडिओ पुरावेही पोलिसांना देण्यात आले होते. तरीसुद्धा संबंधित अधिकारी – प्रवीण भुट्टकुडे आणि धनंजय चव्हाण – यांनी योग्य कारवाई केली नाही, असा आरोप तक्रारदाराने केला. सात वेळा तक्रार करूनही न्याय न मिळाल्याने तक्रारदाराने थेट मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. सुनावणीदरम्यान न्यायालयाने दोन्ही अधिकाऱ्यांना फटकारले आणि त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश दिले.दरम्यान, न्यायालयात गेल्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी तक्रारदाराला फोन करून “उच्च न्यायालय काय करणार?” तसेच “गुन्हा दाखल करण्यासाठीच सांगितले होते, मग उच्च न्यायालयात का गेला?” असे वक्तव्य केल्याचा आरोप आहे. या संभाषणा मुळे न्यायालयाने या बाबीची गंभीर दखल घेत कठोर कारवाईचे निर्देश दिले.तथापि, न्यायालयाच्या आदेशानंतरही तातडीने कारवाई न झाल्याने खंडपीठाने चौकशी प्रक्रियेबाबत नाराजी व्यक्त केली. न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती अभय मंत्री यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले की, चौकशीमध्ये त्रुटी राहिल्यास कारवाई कमकुवत होऊ शकते. त्यामुळे ठाणे पोलीस आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांची वैयक्तिक सुनावणी घ्यावी, नव्याने नोटिसा बजावाव्यात आणि सेवा नियमांचे काटेकोर पालन करून पाच दिवसांत कार्यवाही करावी.“कारवाई न झाल्यास न्यायालय स्वतः दखल घेईल,” असा स्पष्ट इशाराही देण्यात आला आहे.या प्रकरणामुळे नागरिकांच्या तक्रारींकडे पोलिसांनी संवेदनशीलतेने पाहण्याची गरज अधोरेखित झाली असून, पोलीस यंत्रणेतील शिस्तभंग कारवाईची पारदर्शकता आणि जबाबदारी यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता ठाणे पोलीस आयुक्तालय न्यायालयासमोर काय भूमिका मांडते आणि दोषी अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
0
comment0
Report
Advertisement
Back to top