Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445304

यवतमाळच्या शेतकऱ्यांचा जोरदार आवाज: सोयाबीन आणि कापसाच्या भावाची मागणी!

Oct 15, 2024 17:14:15
Wani, Maharashtra

यवतमाळच्या वणी येथे कांग्रेसचे संजय खाडे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि कापसाला योग्य भाव देण्याची मागणी केली कारण सध्या सोयाबीन कवडीमोल भावात विकली जात आहे. त्यांना सोयाबीनसाठी नऊ हजार आणि कापसासाठी दहा हजार रुपये मिळावेत, तसेच वन्य प्राण्यांमुळे झालेल्या नुकसानीचे मोबदले ताबडतोब देण्यात यावे, वीज पुरवठा अखंडीत करावा, कर्जमाफी व पिक विमा लाभ द्यावा अशी मागणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन सादर केले.

0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
VKVISHAL KAROLE
Dec 26, 2025 02:45:28
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Dec 26, 2025 02:03:17
Jalna, Maharashtra:जालना :सर्वच राजकिय पक्षांकडून आतापर्यंत 600 जणांच्या मुलाखती अँकर : जालना महामहानगर पालिका निवडणुकीसाठी आतापर्यंत सर्वच पक्षांकडून 600 इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या आहेत.मुलाखतीदरम्यान 'पक्षासाठी काय केले, जनतेने तुम्हालाच का निवडावे, नगरसेवक होण्यामागील उद्देश काय, राजकीय वारसा आहे का,' असे प्रश्न विचारून इच्छुकांची कसोटी घेतली जात आहे. या मुलाखतींमध्ये 19 वकील, 150 पदवीधर, काही डॉक्टर, महिला, तरुणींचाही सहभाग लक्षणीय ठरला आहे. दरम्यान, सक्रिय नसलेल्या काही नगरसेवकांचे पत्तेही कट होण्याच्या हालचाली सुरू आहेत. या ठिकाणी नवख्या उमेदवारांना संधी मिळण्याची शक्यता आहे.
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Dec 26, 2025 02:01:04
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Dec 26, 2025 01:01:05
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:पक्ष बदलू, गद्दारांसाठी आम्ही समर्थ आहोत, जयंत पाटलांचा मिरजेच्या नेत्यांना इशारा... जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार असल्याचे स्पष्ट केले. نुकत्याच सांगली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिरजेतील काँग्रेस व राष्ट्रवादीच्या माजी महापौरांसह १६ नगरसेवकांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला आहे. ऐन निवडणुकीत त्यांच्या पक्षप्रवेशांमुळे राष्ट्रवादी व काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. या पार्श्वभूमीवर जयंत पाटलांनी बोलताना पक्ष सोडणाऱ्या नगरसेवकांच्या प्रभागात आम्ही ताकदीने निवडणूक लढवणार असून पक्ष बदलू व गद्दारांना आम्ही समर्थ असल्याचं स्पष्ट केले आहे, ते सांगलीमध्ये बोलत होते.
0
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Dec 25, 2025 17:34:30
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी येथे युवकाची आत्महत्या… पोलिसांच्या कथित त्रासाला कंटाळून बेलूरा बबलू बेलुरे यांनी उचललं टोकाचं पाऊल… आत्महत्येपूर्वी व्हिडिओ बनवून पोलिसांवर केले गंभीर आरोप… व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर नातेवाईक आणि ग्रामस्थांचा पोलीस ठाण्यात संताप अनावर… नातेवाईक आणि गावकऱ्यांचं पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन सुरू… पोलीस ठाण्याच्या समोर नातेवाईक आक्रमक… अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीसांना मोठा बंदोबस्त तैनात… लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यात औराद शहाजानी इथं एका तरुणाच्या आत्महत्येनं खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या कथित त्रासाला कंटाळून बबलू बेलुरे या युवकानं जीवन संपवल्याचा गंभीर आरोप आत्महत्येपूर्वीच्या व्हिडिओतून केलाय. झाडाला गळफास घेत बबलूने आत्महत्ये केली आहे… आणि मृत्यूपूर्वी पोलिसांवरील आरोप कॅमेऱ्यात कैद केले. तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर संताप उफळला… नातेवाईकांनी संबंधित पोलीस कर्मचारी अधिकारीांवर कारवाई करण्याची मागणी करत पोलीस स्टेशनमध्ये संताप व्यक्त केला… सध्या पोलीस स्टेशन मध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. आणि संतप्त नातेवाईकांसह ग्रामस्थ थेट पोलीस ठाण्यात आंदोलन करत आहेत…
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Dec 25, 2025 17:34:04
Kalyan, Maharashtra:कल्याण शहरात मध्ये प्रचंड वाहतुक कोंडी.. कल्याण मध्ये येणाऱ्या आणि जाणाऱ्या रत्यावर ट्राफिक जाम.. Kalyaṇ..कल्याण शहरात संध्याकाळ पासून सर्व रस्त्यांवर ट्राफिक जाम पाहायला मिळत आहे कल्याण भिवंडी रोड ,कल्याण शिळरोड,गोविंद बाय पास..छत्रपती शिवाजी महाराज चौक ,सहजानंद चौक ,बैलबाजार, पत्रिपुल मुरबाड रोड,येथे वाहनांच्या लांबच लांबच रांगा कल्याण मधून येणाऱ्या आणि कल्याण मधून बाहेर पडणाऱ्या चार ही रस्ते जाम झाल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करायला लागत आहे त्यात कल्याण उल्हासनगरला जोडणारा वालधूनी ब्रिज बंद देखभाल दुरुस्ती साठी बंद करण्यात आले आहे त्यात शहरात मेन रस्ते आणि अंतर्गत रस्त्यावर ट्राफिक जाम झाली आहे पाच मिनिटाच्या प्रवासाला तब्बल एक तास लागत असल्याने नागरिक संताप वेक्त करत आहे.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Dec 25, 2025 17:16:53
kolhapur, Maharashtra:नागपूर - बाईट - नवनीत राणा, भाजप नेत्या On अमरावती मनपा - - आमचे हेच प्रयत्न करत आहेत की जे महायुती विधानसभेत होती, शिंदे साहेबांना घेऊन,ते येथे ठरवायचे त्यावर बोलणं झालं आणि 2017 मध्ये कसे इलेक्शन झाले, त्यानंतर कसे आमदार निवडून आले त्यावर चर्चा झाली, उद्यापर्यंत सगळं स्पष्ट होईल On रवी राणा - - रवी (राणा)जी भाजप सोबत 2014 पासून आहेत, त्यामुळे रवीजी भारतीय जनता पक्षासोबतच राहणार आहेत लहान भाऊ म्हणून आम्ही त्यांच्यासोबत राहू असं भाजपने सांगितले आहे On अमरावती राष्ट्रवादी - - राष्ट्रवादीसोबत चा निर्णय हे आमचे पक्षाचे नेते ठरवतील, आणि बऱ्याच ठिकाणी ज्याप्रमाणे त्यांच्यासोबत युती नाही होत आहे तसेच अमरावतीत होईल On घुसखोरी - - जे घुसखोर आहेत, जी आता रिपोर्ट आली आहे आसाम मध्ये 200% ग्रोथ, मुंबईमध्ये ग्रोथ झाली आहे, पश्चिम बंगाल, काश्मीरमध्ये अनेक पर्सेंटेज मुस्लिम संख्या वाढली आहे - ज्या रिपोर्ट आले आहेत त्यात सगळे हिंदू बांधवांनी लक्ष दिले पाहिजे, बांगलादेशमध्ये मायनॉरिटी झाले आहे हा हिंदुस्थान आहे त्याचं नाव हिंदुस्थानच राहिलं पाहिजे - सेक्युलरवाद हे काँग्रेस करते, भाजप करत नाही, भारतीय जनता पार्टी आपल्या तत्त्व आणि विचार आणि विकासाचे मुद्दे घेऊन लढत आहेत, विधानसभेत पूर्ण महाराष्ट्राने पाहिला आहे की विकासाच्या मुद्द्यावर आम्ही लढलो आणि विकासाच्या मुद्द्यावर जिंकून आलो On उद्धव ठाकरे - राज - - जनाब उद्धव ठाकरेजी, ठाकरे नाव तर मला वाटतं की बाळासाहेब ठाकरे यांच्या नावासोबतच गेलं, कारण ठाकरे आज चादर चढवायला जातात, फक्त राज ठाकरें ना माझा प्रश्न आहे की भोंगे कुठे गेले, हनुमान चालीसा कुठे गेला - यावरून त्यांची दिशा कुठे आहे हे दिसून येतं, आता ते पण चादर चढवायला जातील On राज ठाकरे व्हिडिओ - - मला वाटते की त्यांचे बरेचसे व्हिडिओ सगळ्यांनी पाहिले आहेत त्यामुळे बरेचशे व्हिडिओ आमच्याकडेही आहेत, आम्ही ते व्हिडिओ सर्वांना दाखवू, परंतु देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोलायचे, एवढे वर्ष राज ठाकरे यांना फडणवीस आणि सांभाळून ठेवलं होतं ते राज ठाकरेंनी विसरू नये On राज उद्धव - - परिवार ते एकत्र आले त्याचा आम्हाला आनंद झाला, जे एकमेकांचे चेहरे पाहत नव्हते ते एकमेकांच्या दुकानदारी सुरू करण्यासाठी सोबत आले आहेत त्यात अंतर आहे - विचार सोडून ते फक्त दुकानदार आणि पॉलिटिक्स साठी एकत्र आले आहेत ते पचण्यासारखं नाही On प्यारे खान - - मला वाटते ki आयोगाचे जेही असतील ज्यांनी म्हटले आहे त्यांच्या नावाप्रमाणे त्यांचे विचार त्यांनी मांडले आहे, मी काय करणार कसे करणार त्यांना विचारण्याची गरज नाही, त्या खुर्चीची रिस्पेक्ट त्यांनी केली पाहिजे जे बाहेरून येतात त्याचे चिंता त्यांनी केली पाहिजे - जर कोणालाही मिरची लागली तर ते पाकिस्तानात जाऊ शकतात - हा देश स्वतंत्र झाला होता तेव्हा त्यांना पाकिस्तानात पाठवला होता, जे येथे राहिले होते त्यांनी येथील कदर करावी - त्यांनी अशी भाषा वापरली नाही पाहिजे, जे डोक्यावर बिंदी लावतात त्यांनी अशी भाषा वापरायला नको
0
comment0
Report
AKAMAR KANE
Dec 25, 2025 17:15:27
kolhapur, Maharashtra:नागपूर विदर्भातील चार महापालिकांमध्ये शिवसेना और भाजपामध्ये महायुती होणार असल्याचं शिवसेना नेते आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केलेय... आज भाजप विभागीय कार्यालयात महसूल मंत्री और भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे, सुधीर मुनगंटीवार और भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत शिवसेना नेते उदय सामंत, संजय राठोड, आशिष जयस्वाल आणि इतर नेत्यांची बैठक झाल त्यानंतर भाजप और शिवसेना महायुती म्हणून या चारही महापालिकेत एकत्र लढणार असल्याचं उदय सामंत यांनी सांगितले... अमरावती येथे युवा स्वाभिमानलाही सोबत घेणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं... तर विदर्भातील चार पैकी राष्ट्रवादीला सोबत घेणार असल्याचेही उदय सामंत यांनी सांगितलं..
0
comment0
Report
christmas
Advertisement
Back to top