445001
माझी उमेदवारी मदन येरावारांना पाडण्यासाठीच, माजी आमदार संदीप बाजोरीयांचा दावा.
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी आमदार संदीप बाजोरिया यांनी उमेदवारी आपल्यालाच मिळणार असून तुतारी चिन्हावरच आपण लढु असा दावा केला आहे. महाविकास आघाडीत तिकीट वाटपाआधीच त्यांनी जाहीरनामा प्रकाशित करून प्रचार देखील सुरू केला आहे. भाजप आमदार मदन येरावार यांनी मतदारसंघ बकाल करून ठेवला, रस्त्यांची दैना झाली, प्रत्येक योजनेत भ्रष्टाचार केला त्यामुळे गुन्हेगारीचा बिमोड करून भयमुक्त वातावरण देऊ असे वचन आपण जनतेला देत असल्याचे संदीप बाजोरिया यांनी सांगितले.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
महाराष्ट्र राजनीति में तकरार: विपक्ष ने भाजपा पर निशाने, कर्जमाफी से लेकर बेरोजगारी तक
Nagpur, Maharashtra:नागपूर - विजय वडेट्टीवार, काँग्रेस नेते - - या देशात भाजपच्या हातून युवक गेला आहे, या देशातील ज्या भरोशावर यांनी सत्ता प्राप्त केली त्यांना मूर्ख बनवण्याचं काम भाजप ने केला आहे, खोटी आश्वासन देऊन फसवणूक केली, त्यामुळे त्यांना वाटतं की तरुण आमच्यापासून दूर गेला आहे त्यामुळे भाजपचे ऑफर सीजेपीच्या संस्थापकांना झाली असेल - मोदींच्या भूलथापा आणि जुमलेबाजीला आता हा तरुण भुळणार नाही यामध्ये कुठेही पुढच्या दोन-तीन वर्षात या देशातील तरुण,युवा,विद्यार्थी परिवर्तन करण्यासाठी निघालेला आहे, त्यामुळे मोदी काय म्हणतात भाजप काय म्हणते, ते कितीही आता पोटाच्या बेंबीपासून ओरडून जरी आश्वासन देतो म्हणले तरी हे खोटे बोलतात फसवणूक करतात हे आता सिद्ध झालेलं आहे On पीएम सन्मान निधी कात्री - - शेतकऱ्यांनाच्या कर्जमाफीचा दिंडोरा पेटला गेला,यादी पाठवली,फॉर्म 16 पाठवला,त्यातून शेतकऱ्यांची नावे कमी झाली, आता काल नमो शेतकरी सन्मान योजनेचा फायदा ज्या शेतकऱ्यांना मिळाला असेल तर त्याला कर्जमुक्ती व्हावे लागेल किंवा योजनेतून नाव बाद व्हावं लागेल, करण्याचा निर्णय सरकारने घेतलाय म्हणजे याची नियत फसवणूक करणारी आहे हे सिद्ध होत आहे, या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या तर ही कर्जमाफी सुरुवातीपासून आम्ही म्हणत होतो की अटी-शर्ती घालून हा आकडा दहा-बारा लाखाच्या पलीकडे जाणार नाही - हात आखडता का घेत आहे शेतकरी कर्जमाफीसाठी? नको त्या कामासाठी कुंभ वर उधळपट्टी चालली, 90 टक्के कंत्राटदार गुजरातचे आहेत, 30- 32 हजार कोटींच्या कामांची गरज खरंच आहे का? आम्ही कुंभमेळ्याचे विरोधात नाही मात्र एवढ्या पैशाची खरच गरज आहे का? - जे काम केले ते पहिल्याच पुरात वाहून गेली,आता आपल्या सगळ्या गुजरातच्या कंत्राटदारांना कुंभाची कामे देण्यात आली आहेत आणि सगळी कामे निकृष्ट दर्जाचे आहेत - शेतकरी सन्मान योजनेतून कर्जमाफी देताना शेतकऱ्यांना का वगळता? या शेतकऱ्यांशी सरकारला काही देणं-घेणं नाही, केवळ मतं घेण्यासाठी शेतकऱ्यांचा वापर करायचा असा भाजप महायुतीच्या सरकारने केलेला आहे On चंद्रकांत पाटील - - चंद्रकांत पाटलांना त्यांचेच ठसे घ्यायला पाहिजे सत्य काय ते आहे पाहायला, तिथे ठुसे मारले आणि ठसे घेता लाज वाटत नाही तुम्हाला, तरुणांना मारण्यासाठी भाजपचे गुंड घातले, - तुमच्या संवेदना संपल्या आहेत, सत्तेच्या गर्दीमध्ये संवेदनाहीन झाल्या आहात, हेच या पक्षाला डुबवणारे ठरवतील हे नवीन सांगण्याची गरज वाटत नाही On अभिजित दिपके - - तरुण लढतो आहे आणि लढणाऱ्याला प्रोत्साहन देणे हे काम आहे, त्यामुळे कोणाविरुद्ध लढत आहे हे सगळं दिसत आहे, काल अभिजीत दिपके म्हणाले पंतप्रधानांना उद्देशून की हे भारत जेवढा चमकला नाही तेवढा पंतप्रधानांचा चेहरा चमकतो आहे,हे हे म्हटल्यावर तरुणांना कळतंय त्यामुळे त्यांना भेटत असतील - या देशात परिवर्तन करायचं असेल तर सर्व विरोधी पक्षाची एकजूट करूनच पुढे जावं लागेल आणि त्याचा नेतृत्व हे सगळ्यांनी एकत्र बसून ठरवून पुढे गेला तर 29 मध्ये कोणी सत्ता परिवर्तन पासून रोखू शकणार नाही आम्हाला विश्वास आहे On भाजप सेना संघर्ष - - कसा आहे की चोर चोर मावस भाऊ असा कारभार सध्या सुरू आहे, सत्तेसाठी सत्तेतून मिळणाऱ्या पैशासाठी ही लढाई सुरू आहे कमिशनसाठी ही लढाई आहे एकमेकांविरुद्ध भांडायचं लढयचं मग आपला हिस्सा घेऊन बाजूला होऊन जायचं - सत्तेच्या सर्वोच्च पदाची महाराष्ट्रातील ते कारण आहे त्यावर अनेकांचा डोळा आहे आणि म्हणून महाराष्ट्राच्या आताच्या परिस्थितीमध्ये खाण्यासाठी आहे यापेक्षा दुसरा अर्थ काढण्याचा गरज नाही असे मला वाटते On अनुराग ठाकूर हक्कभंग - - पंतप्रधानांनी वापरलेल्या भाषेचा अभ्यास केला अनुराग ठाकूर यांनी तर त्याचे उत्तर त्याला मिळेल, पंतप्रधानांना ना शोधणाऱ्या भाषेचा वापर आमच्या नेत्यांवर केला आहे, कितीतरी भाजपचे मंडळी आहेत त्यांनी भाषा वापरली आहे - कंगना राणावत यांनी जे बोलले ते एक महिला म्हणून त्यांना लाज वाटत नव्हती, तसे अनुराग ठाकूरला तेवढेच एक काम राहिलं असेल, मंत्रिमंडळात फार काम राहिले नाही म्हणून हक्क बंग आणायचा आणला आणि राहुल गांधीवर कितीही कटले दाखल केले - राहुल गांधीं कोणालाही भीक घालत नाही On E - 20 पेट्रोल - - मान्य केलं असेल तर विचार करावा, मी ऐकलं नाही मायलेज कमी होतो, पण हे काही इथेनॉल आणि पेट्रोलचे मिश्रण होता त्यावर केंद्राची भूमिका जर अशी असेल तर त्यांनी धोरणाचा पुनर्विचार केला पाहिजे पण सत्य परिस्थिती लोकांपुढे आणले पाहिजे - आता तर E-20 पार्टी काढली आहे त्यामुळे इथेनॉल मिसळवायचे की नाही यावर सरकारची भूमिका क्लियर झाली तो संदेश स्पष्टपणे सरकारने दिला पाहिजे - सध्या रडावर नितीन गडकरी आहेत, ते अमित शहाचे रडारवर आहेत की जनतेच्या रडार वर, कोणीतरी त्यांना रडारवर आणला आहे,त्यामुळे खुर्ची खाली करण्यासाठी तर E20 चा वापर होत नाही ना - रामदेव बाबाचे प्रोडक्टस वापरलं तर खाज होते,केस जातात, जेवढ्या गाई नाही तेवढे रामदेव तूप विकतात, मधमाशी नाही तेवढेच शहद रामदेव विकतो, दोन्ही डोळे उघडे करून सांगितलं नाही त्यामुळे लोकांनी विश्वास ठेवला,मूर्ख बनवायचे काम केलं - आज जी महाराष्ट्राची स्थिती झाली होती अत्यंत खोटी आणि फसवणूक केल्याने देशाचं वाटोळं झालं, त्यामुळे कोणी यांच्यावर हे काय बोलतील काय करतील यावर कोणाचा विश्वास राहिलेला नाही, सत्तेतून खाली खेचणार आणि बाजूला करणार तर या देशाची प्रगती होईल नाहीतर पुन्हा हे नव्यान मंदिर-मशीद करत बसतील आणि देशाला लुटत असतील, जेवढे इंग्रजांनी लुटला नाही तेवढं या लोकांनी लोटला इंग्रजांपेक्षा अधिक लुटण्याचा काम केलं आहे On अमित शाह दौरा - - राहुल गांधी-खरगे यांनी तीच भूमिका मांडली की गृह खात्याच्या आदेशाशिवाय त्या तरुणांवर लाठीचार्ज,एके47,अश्रूधुर हे सगळे प्रकार केले गेले होते त्याला अमित शाह जबाबदार होते, त्याला अमित शहा आदेश यांचा आदेश होता - असे तरुणांना बडलून काढणारे, त्यांचे आयुष्य उध्वस्त करणारे गृहमंत्री जर येत असेल तर त्याला काँग्रेस विरोध करणार आणि ती भूमिका काँग्रेसने स्वीकारली आहे On भाजप नगरसेविका गुरुपौर्णिमा कार्यक्रम - पदावर बसत असताना तो कुठल्या लायकीचा आहे, आता यांची ढुंगण धुण्याची लायकी नाही त्यांना नगरसेवक केले, त्यांचे पाय धुण्याचे प्रकार ठेवले तर असे प्रकार होतीलच, अशा लोकांना पदावर बसवल्यावर विद्यार्थ्यांचे भविष्याशी हे खेळतील, विद्यार्थ्यांचा पाय धुऊन घेतील त्या नगरसेविकेला पदावर राहण्याचा अधिकार आहे का - भाजपने त्यांना पक्षातून आणि पदावरून काढून घेतले पाहिजे On ओबीसी आरक्षण - - आम्ही आमचे मुद्दे घेऊन तीन ऑगस्ट पासून पूर्व विदर्भात मंडल यात्रा काढतो आहे, यात ओबीसींची जनजागृती हा मुख्य मुद्दा आहे, फडणवीस सरकारने ओबीसींना काय दिलं सगळंच मराठ्यांना देतात तर आम्हाला आमचं द्या यात आमचा काय chükलं? - आमच्या हॉस्टेलचा अजून पत्ता नाही, आम्हाला स्वतंत्र इमारत नाही, आमच्या लोकसंख्येप्रमाणे निधी मिळत नाही, अनेक विषय आमच्या पुढे आहेत - आमची स्वतंत्र जनगणना झाली पाहिजे, आमची खरी लोकसंख्या लोकांना कळली पाहिजे, अशा अनेक विषयांना घेऊन आम्ही ओबीसींचे 20 विषय घेऊन ही जनजागृती करतो आहे आणि ओबीसींच्या हक्कांचं मागण्यासाठी आमची ही मंडल यात्रा आहे - महायुती तर आम्हाला जबाबदार ठरवत होती स्थानिक स्वराज्य निवडणुका न होण्यासाठी यांना ओबीसी आरक्षण टिकवता आले नाही अशी माहिती सरकारची भूमिका होती - आज चार वर्षे झाले निवडणुका घेत नाही, संपूर्ण जागा रिक्त ठेवण्याचं काम कोणी केलं असेल तर ते भाजप आणि महायुती सरकारने केला आहे, अजूनही याचा निकाल लागत नाही कोर्टात तारीख पे तारीख सुरू आहे हा जर निकाल लागला तर ओबीसींच्या चार-पाच वर्षांनी हे चांगले वकील लावून घेण्याची अपेक्षा होती - निवडणुका लावण्यासाठी सरकार गंभीर नाही हे आता दिसून आले आहे On गोसेखुर्द कॅनॉल वाहून गेला - - व्ही आय डी सी च्या अधिकारी यांनी तो रिपोर्ट देण्याप्रत्ये त्या उंदरांना आता जे आमदार म्हणून आहेत भाजपचे त्या उंदीर घुशी आणि सशेांनी तेच पोखरलं होतं - हे सगळे कॉन्ट्रॅक्टर होते ते आता भाजपचे आमदार खासदार आहेत, या सगळ्यांची उच्चस्तरीय चौकशी झाले तर भाजपचे बरेचसे खासदार आणि आमदार तुरुंगात दिसतील - जुने काम बघत झाले ते नव्याने करून देण्याचे आदेशाने त्यांनी नवीन कंपनी स्थापन केली आणि त्या कंपनीच्या नावाने काम करत आहेत आणि जुन्या पापावर पांघरून टाकलं On भिवंडी दुर्घटना - - पावसाळ्यात लोकांचा जीव गेला की सरकार सांगते आम्ही हे करणार ते करणार? महाराष्ट्र सह मुंबईत अनेक धोकादायक बिल्डिंग आहे... त्यांचे स्ट्रक्चर ऑडीट करून घेण्याची जबाबदारी सरकारची आहे.... त्यांना सूचना दिल्या पाहिजे. आज पावसाळ्यात निरअपराध लोकांचा जीव जातो.... याला जबाबदार कोण? संबंधित कार्पोरेशन इंजिनियर यांच्यावर कारवाई झाली पाहिजे...त्या इमारतीची पाहणी झाली होती का? नऊ लोकांचा जीव जातो? जबाबदारी निश्चिती करून कारवाई झाली पाहिजे. स्ट्रक्चरल ऑडिटसाठी सरकारने धोरणात्मक निर्णय घेतला पाहिजे... - सरकारने कुटुंबिया 25 लाख रुपये मदत दिली पाहिजे... हे कुटुंब उघड्यावर पडलेले आहे. राहायला घर नाही, त्यांनी कुठे राहावं आणि कुटुंब सांभाळावं या संकटात कुटुंब आहे. सरकारने त्यांना मदत करावी.0
0
Report
कल्याण बाजार की मुख्य सड़क का हिस्सा ढह गया; मरम्मत की तात्कालिक मांग
Kalyan, Maharashtra:कल्याण मध्ये बाजारपेठेत मुख्य रस्त्याच्या मधोमध काही भाग खचला, कल्याण शहरातील बाजारपेठ परिसरात मुख्य रस्त्याचा काही भाग अचानक खचला याच ठिकाणी यापूर्वीही मोठा खड्डा पडला होता. स्थानिक व्यापाऱ्यांनी या धोकादायक परिस्थितीबाबत महापालिकेकडे वारंवार तक्रारी केल्या होत्या. मात्र, त्यानंतरही कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आल्या नव्हत्या. सध्या महापालिकेने खबरदारीचा उपाय म्हणून खचलेल्या भागाभोवती बैरीकेटिंग केली आहे. मात्र, सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे हा रस्ता आणखी खचण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या मार्गावर सतत वाहतूक सुरू असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी स्थानिक व्यापारी आणि नागरिकांकडून करण्यात येत आहे.0
0
Report
महाराष्ट्र में भारी बारिश: कोयना डैम क्षेत्र में बाढ़ के संकेत
Satara, Maharashtra:सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून काल 24 तासात महाबळेश्वर मध्ये 202 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी समजल्या जाणाऱ्या कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात देखील पावसाचा जोर वाढला असून कोयनेमध्ये 121 मिलिमीटर तर नवजामध्ये 174 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सध्या कोयना धरणात 86 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. त्याचबरोबर अनेक भागात घाटमाथ्यांवर मुसळधार पाऊस कोसळत असल्याने दरडी कोसळण्याचे प्रकार देखील वाढले आहेत. त्याचबरोबर उरमोडी, कण्हेर, धोम धरणातून देखील मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.0
0
Report
Advertisement
भिवंडी घटना पर विजय वडेट्टीवार: संरचनात्मक ऑडिट और 25 लाख राहत की मांग
Nagpur, Maharashtra:नागपूर विजय वडेट्टीवार, काँग्रेस. भिवंडी घटना पर चर्चा: पावसाळ्यात लोकांचा जीव गेला की सरकार सांगते आम्ही हे करणार ते करणार? महाराष्ट्र सह मुंबईत अनेक धोकादायक बिल्डिंग आहे... त्यांचे स्ट्रक्चर ऑडीट करून घेण्याची जबाबदारी सरकारची आहे.... त्यांना सूचना दिल्या पाहिजे. आज पावसाळ्यात निरअपराध लोकांचा जीव जातो.... याला जबाबदार कोण? संबंधित कार्पोरेशन इंजिनियर यांच्यावर कारवाई झाली पाहिजे...त्या इमारतीची पाहणी झाली होती का? नऊ लोकांचा जीव जातो? जबाबदारी निश्चिती करून कारवाई झाली पाहिजे. स्ट्रक्चरल ऑडिटसाठी सरकारने धोरणात्मक निर्णय घेतला पाहिजे... - सरकारने कुटुंबिया 25 लाख रुपये मदत दिली पाहिजे... हे कुटुंब उघड्यावर पडलेले आहे. राहायला घर नाही, त्यांनी कुठे राहावं आणि कुटुंब सांभाळावं या संकटात कुटुंब आहे. सरकारने त्यांना मदत करावी.0
0
Report
कल्याण पूर्वे में घरफोड़ी: सोना-चाँदी और गैस सिलेंडर चुराने वाले दो चोर गिरफ्तार
Kalyan, Maharashtra:घरफोडी करत सोन्या चांदीचे दागिने फॅन गॅस सिलेंडरसह मोबाईल روکड चोरणारे चोरटे गजाआड नदीम खान, राम गायकवाड दोन चोरटे गजाआड आठ दिवसात गुन्ह्याची उकल करत साडे चार लाखांचा मुद्देमाल हस्तगत ... तक्रारदार कामानिमित्त गावी गेले असताना या चोरट्याने त्यांच्या घराचे कुलूप फोडून घरातील जवळपास सर्व सामान चोरून नेले होते . या दोघांकडून चोरलेला तब्बल साडेचार लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे0
0
Report
Nagpur Political Clash: Uddhav-Dipke-Fadnavis Statements Sparking Farmer Scheme Talks
Nagpur, Maharashtra:नागपूर बाईट परिणय फुके, भाजप नेते ऑन्ग संजय राऊत पुणे अमित शहा 'बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना' अशी गत संजय राऊत यांची आहे. दुसऱ्यांच्या आंदोलनावर वक्तव्य करणे, हे संजय राऊत यांचे कामच झाले आहे. पुण्यामध्ये लोकमान्य टिळक पुरस्कार अजित डोवाल यांना मिळणार आहे. त्याला विरोध होण्याचे काहीच कारण नाही. काहीतरी माध्यमांसमोर बोलण्यासाठी छोट्या-मोठ्या संघटना समोर येत आहेत. अप्रत्यक्षपणे शिवसेनेवर टीका केली आहे. काँग्रेसपेक्षा कॉकरोच जनता पार्टीने इतके मोठे आंदोलन उभे केले आहे. काँग्रेस पक्षामध्ये असंतोषाचे वातावरण आहे. विरोधी पक्षाची स्पेस संपुष्टात येत आहे. देशात छोटे-छोटे मुद्दे कॉकरोच, आम आदमी पार्टी उचलत आहे. काँग्रेसमध्ये असुरक्षिततेचे वातावरण आहे. उद्धव ठाकरे विचारपूस अभिजीत दिपके. उद्धव ठाकरे यांनी अभिजित दिपके यांची चौकशी करण्यापेक्षा आदित्य ठाकरे यांच्या लग्नाची अधिक चौकशी करावी. उद्धव ठाकरे यांनी अभिजित दिपके कृष्णाच्या अवतार असतील, तर उद्धव ठाकरे हे कंसाच्या अवतार आहेत, असा भास त्यांना होत असेल. सध्या अभिजित दिपके यांच्या मामाची भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतली आहे. शेतकरी कर्ज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केलेल्या योजनेमुळे लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. महाराष्ट्राच्या तिजोरीतून ही योजना राबवली जाणार आहे. बाकीच्या योजना या केंद्र सरकार पुरस्कृत योजना आहेत. दोन्ही सरकारांच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचणार आहेत. नमो सन्मान योजनेचे पैसे शेतकऱ्यांना मिळणार आहेत. शेतकऱ्यांच्या पैशांवर कुठलीही कात्री लागणार नाही. जिल्हा परिषद निवडणूक आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सकारात्मक आश्वासन मिळाले असून, लवकरात लवकर जिल्हा परिषदांच्या प्रलंबित निवडणुका पूर्ण होतील.0
0
Report
Advertisement
जिले में भारी बारिश, ऑरेंज अलर्ट जारी, जलाशयों में पानी का स्तर बढ़ा
Shirdi, Maharashtra:अहिल्यानगर जिल्ह्यात पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली असून हवामान खात्याने संपूर्ण जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.पहाटेपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शिर्डी, राहता,अकोले, संगमनेर, कोपरगाव, नेवासा आणि राहुरी तालुक्यांत मुसळधार पाऊस कोसळत आहे.धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही जोरदार पाऊस सुरू असल्याने भंडारदरा, मुळा आणि निळवंडे धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे.भंडारदਰਾ धरण 96%, निळवंडे 90% तर मुळा धरण 70% भरले असून भंडारदरा आणि निळवंडे धरणातून प्रवरा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला.दरम्यान, खरिप पिकांच्या पेरणीनंतर झालेल्या या समाधानकारक पावसामुळे बळीराजाला मोठा दिलासा मिळाला है.मुसळधार पाऊस परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी...0
0
Report
Satara: Day valley rockslides block the route as rains intensify
Satara, Maharashtra:कराड, सातारा साताऱ्यातील पाटण तालुक्यातील दिवशी घाटात दोन ठिकाणी दरड कोसळली असल्याने ढेबेवाडी- नवारस्ता हा मार्ग वाहतूकीसाठी बंद झाला आहे. गेल्या पंधरा दिवसात तिसऱ्यांदा दिवशी घाटात दरड कोसळण्याचा प्रकार घडला आहे. दिवशी घाटातील दत्त मंदिर परिसरात एका झाडासह दरड कोसळली आहे. तर सुतारवाडी येथे दरड कोसळली आहे. पाटण तालुक्यात पावसाचा जोर वाढला असल्याने साताऱ्यातील पश्चिम घाट परिसरात पावसाचा जोर वाढला असून नदी, नाले, अोढे भरून वाहू लागले आहेत. कोयना नदीवरील जुन्या संगमनगर धक्का पूल पाण्याखाली गेला आहे. तर पाटण शहराजवळील मुळगाव पूलाला पाणी टेकले असून काही वेळात पूलावरून पाणी जाण्याची शक्यता आहे. कुसवडे येथे एका घराची संरक्षक भिंत कोसळली आहे. तर लुगडेवाडी, नेरळे- मोरगिरी रस्त्यावर पाणी आले आहे.0
0
Report
गडचिरोली में पूर: कम ऊँचाई वाले पुल पर यात्रा जोखिम भरी, दोपहिया बह गया
Gadchiroli, Maharashtra:गडचिरोली जिले में पूर के कारण कम ऊँचाई वाले पुल पर यात्रा जोखिम भरी है; चामोर्शी तालुक्यात़ आष्टी परिसर में सोनापूर नाले पर 2 दोपहिया वाहन पूर के पानी में बह गए। पूर से भरे नाले को पार करते समय नदी प्रवाह के बीच आ जाने पर दोपहिया सवारों ने अपने जीवन की रक्षा के लिए वाहन छोड़ दिया। अंततः उन्होंने खुद को बचा लिया; वीडियो अब वायरल हो रहा है।0
0
Report
Advertisement
यवतमाळ में पिछले दो दिनों में भारी बारिश से खेत जलमग्न, फसलें खतरे में
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ में पिछले दो दिनों में भारी बारिश से खेत जलमग्न, फसलें खतरे में0
0
Report
शिंदे समिति के काम से सरकार ने कई योजनाएं फिर से शुरू कीं, आंदोलन की आशंका कम
Shirdi, Maharashtra:मराठा उपसमितीचे अध्यक्ष पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील पत्रकार परिषद मुद्दे - सरकारने वेळोवेळी केलेल्या कार्यवाहीमुळे जरांगे यांना आंदोलन करण्याची वेळ येणार नाही.. महाविकास आघाडीच्या काळात काही निर्णय रद्द झाल्याने समाजाचे मोठे नुकसान झाले.. मात्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर पुन्हा मोठे निर्णय घेतले.. शिंदे समितीने मोठ काम केलं.. 58 लाख नोंदी शोधण्याचं काम झालं असून अजूनही काम सुरूच.. विद्यार्थ्याची शिष्यवृत्ती सुरू केलीय.. आंदोलनात मरण पावलेल्या कुटुंबियांना नोकरी दिलीय.. ज्या योजना बंद झाल्या होत्या त्या पूर्ववत सुरू केल्या आहेत.. वैधता प्रमाणपत्राची मुदत देखील वाढवून दिलीय.. सारथीसाठी देखील जागा वाढविल्या आहेत.. हैद्राबाद गॅझेट च्या अंमलबजावणीसाठी देखील सतत आढावा सुरू असून कोणाला अडचण येणार नाही अशा सूचना दिल्या आहेत.. शिंदे समितीला 2027 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली.. निर्णयाची अंमलबजावणी करण्यात शासन कमी पडले नाही.. काही अडचणी असतील तर त्या दूर केल्या जातील.. फडणवीसांनी जी भुमिका घेतली अशी भूमिका आतापर्यंत कोणत्याच मुख्यमंत्र्याने घेतली नाही सरकार अतिशय सकारात्मक.. त्यांची भावना योग्य असली तरी आंदोलनाची वेळ येणार नाही जरांगे यांना सविस्तर अहवाल पाठवणार असून त्याचं समाधान होईल अशी खात्री कोणी धमकी दिली ते नाव सांगावे... संसदेत विद्यार्थ्यासाठी कायदा देखील झाला.. मात्र काँग्रेस केवळ आंदोलनाच्या आडून राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहे.. सरकारची भूमिका योग्य असताना दीपकेनी अशी वक्तव्य करणे चुकीचे... संदिग्धता निर्माण करण्यात अर्थ काय... राजकीय पक्षाकडून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न.. ज्यांचा जनाधार गेलाय ते आंदोलनाच्या माध्यमातून राजकारण करताना दिसत आहे0
0
Report
टीटंबा आश्रम शाळे विषबाधा: सेंट्रल किचन पर घातपात का आरोप
Amravati, Maharashtra:टीटंबा आश्रम शाळे विषबाधा प्रकरणाला नवे वळण; आश्रम शाळेत घातपात झाल्याचा सेंट्रल किचनचा आरोप, घातपाताचे सर्व पुरावे पोलिसांना दिले. सेंट्रल किचनच्या या आरोपाने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. टीटंबा आश्रम शाळेचा अध्यक्ष आम्हाला त्याच्याकडून साहित्य घेण्यासाठी दबाव टाकून धमकावत होता मात्र त्याच्याकडून आम्ही साहित्य न घेतल्याने त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकतील असे म्हणत वारंवार धमक्या दिल्या मात्र तरीही सेंट्रल किचनने त्याच्याकडून साहित्य न केल्याने तो हा घातपात घडवून आणला आहे. या घातपाताचे सर्व पुरावे आम्ही पोलिसांना सादर केले आहे.0
0
Report
Advertisement
उल्हासनगर पुलिस की बड़ी कार्रवाई: 19 वर्षीय वाहनचोर गिरफ्तार, चार मोटरसाइकिलें बरामद
Ambernath, Maharashtra:उल्हासनगर गुन्हे शाखेची मोठी कारवाई, १९ वर्षीय वाहनचोर अटकेत, चार दुचाकी जप्त उल्हासनगर गुन्हे शाखेला गुप्त माहिती मिळाली होती की, वाहनचोरी करणारा एक तरुण उल्हासनगर-१ येथील अमरडाय कंपनीजवळून उल्हास नदीकडे जाणाऱ्या मार्गावर येणार आहे. या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश गज्जल यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक श्रीरंग गोसावी यांच्या पथकाने सापळा रचून फैज शेख याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपीच्या सांगण्यावरून मध्यवर्ती पोलीस ठाणे हद्दीतील दोन, अंबरनाथ पोलीस ठाणे हद्दीतील एक आणि डोगरी पोलीस ठाणे हद्दीतील एक अशा एकूण चार चोरीच्या मोटारसायकल्य जप्त करण्यात आल्या. पोलिसांनी सर्व वाहने ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.0
0
Report
सीसीटीव्ही फुटेज के आधार पर उल्हासनगर में घरफोड़ चोर गिरफ्तार
Ambernath, Maharashtra:सीसीटीव्ही मुळे सराईत गुन्हेगार गजाआड विठ्ठलवाडी पोलिसांकडून घरफोडीचा संपूर्ण मुद्देमाल जप्त उल्हासनगरमध्ये घरफोडीच्या गुन्ह्याचा विट्ठलवाडी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे छडा लावत सराईत चोराला अटक केली आहे. आरोपीकडून चोरीचा संपूर्ण मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव विजय शंकर रामसिंघानी असून तो अंबरनाथमधील वडोल गावचा रहिवासी आहे. फिर्यादीच्या घराचा दरवाजा उघडा असल्याचा फायदा घेत आरोपीने घरात प्रवेश केला आणि एचपी कंपनीचा लॅपटॉप तसेच मोटोरोला G62 5G मोबाईल फोन चोरी करून फरार झाला. मात्र, आरोपीची ही संपूर्ण चोरीची घटना घराबाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. या फुटेजच्या आधारे विट्ठलवाडी पोलिसांनी आरोपीची ओळख पटवत त्याला अटक केली. पोलिसांच्या चौकशीदरम्यान आरोपीने चोरीची कबुली दिली. त्यानंतर त्याच्या ताब्यातून चोरीचा संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला.0
0
Report
गोंड राजा जयंती पर आदिवासी जल्लोष; मंत्री अशोक उईके का डांस
Nagpur, Maharashtra:*गोंड राजा जयंतीत रंगला आदिवासी जल्लोष; मंत्री डॉ. अशोक उईके यांनी धरला ठेका* आदिवासी संस्कृतीच्या तालावर मंत्री डॉ. अशोक उईके यांचा डान्स - नागपूरात मंत्री अशोक उईके यांचा आदिवासी मुलांसोबत नृत्य - गोंड राजे बक्त बुलंदशहा यांच्या जयंती निमित्त काल नागपुरात साजरी झाली - नागपुरचे संस्थापक गोंड राजाची मोठ्या उत्साहात जयंती साजरी - यावेळी नागपूर भाजपचे अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांचीही उपस्थित0
0
Report
Advertisement
