445001
माझी उमेदवारी मदन येरावारांना पाडण्यासाठीच, माजी आमदार संदीप बाजोरीयांचा दावा.
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी आमदार संदीप बाजोरिया यांनी उमेदवारी आपल्यालाच मिळणार असून तुतारी चिन्हावरच आपण लढु असा दावा केला आहे. महाविकास आघाडीत तिकीट वाटपाआधीच त्यांनी जाहीरनामा प्रकाशित करून प्रचार देखील सुरू केला आहे. भाजप आमदार मदन येरावार यांनी मतदारसंघ बकाल करून ठेवला, रस्त्यांची दैना झाली, प्रत्येक योजनेत भ्रष्टाचार केला त्यामुळे गुन्हेगारीचा बिमोड करून भयमुक्त वातावरण देऊ असे वचन आपण जनतेला देत असल्याचे संदीप बाजोरिया यांनी सांगितले.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
रत्नागिरी में लोककला अनुदान योजना में भजन कला को शामिल करने की घोषणा
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी..लोककला अनुदान योजनेत भजन कलेचाही समावेश होणार सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची रत्नागिरीमध्ये ग्वाही यामध्ये नमन खेळे, जाखडी, वहीगायन आणि झाडीपट्टी या लोककला प्रकारांचा समावेश लोककला अनुदान योजनेत करण्यात आला आहे; त्याचप्रमाणे येत्या महिनाभरात भजन कलेचाही लोककला अनुदान योजनेत समावेश करणार असल्याची घोषणा राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी रत्नागिरी येथे केली. याशिवाय कोकणात मराठी सिनेमा महोत्सव आयोजित करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. प्रचारासाठी नमन, नमन लोककला रत्नागिरी जिल्हा मातृसंस्था, कोकण नमन कलामंच, रत्नागिरी तालुका संस्था, कलगी-तुरा समाज उन्नत्ती मंडळ, रत्नागिरी जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी मंत्री आशिष शेलार, पालकमंत्री उदय सामंत, आमदार किरण सामंत आदि उपस्थित होते.0
0
Report
नवी मुंबई पोलिस ने हाइड्रो गांजा और कोकेन तस्करी के लिए अंतरराष्ट्रीय रैकेट का पर्दाफाश किया; 6 गिरफ्तारी
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी कक्षाने हायड्रो गांजा आणि कोकेनची तस्करी करणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश केला असून एकूण 6 आरोपीना अटक केलेय. नवी मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने नशा मुक्त भारत अभियानांतर्गत तुर्भे येथील हॉटेल मंडे, मीरा रोड, चेंबूर, घाटकोपर आणि डोंबिवली परिसरात छापेमारी करून ही कारवाई केली आहे. या कारवाईत एकूण 1 किलो 300 ग्राम हायड्रो गांजा, 5 ग्रॅम कोकेन आणि 12 मोबाईल फोन असा एकूण 1 कोटी 33 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. याप्रकरणातील मुख्य आरोपी वृशांग भानुशाली हा थायलंडमध्ये राहून भारतात हायड्रो गांजाचा पुरवठा करत असून पोलिस अधिक तपास करत आहेत.0
0
Report
वर्धा में 12 वर्षीय लड़की की हत्या: खून से लथपथ बाथरूम में चेहरा-पसर गया सच
Wardha, Maharashtra:वर्ध्यात 12 वर्षीय अल्पवयीन मुलीची हत्या वर्ध्याच्या रोठा शिवारातील धक्कादायक घटना रक्ताच्या थारोळ्यात बाथरूम मध्ये पडून होती माझी मुलगी-आई माझ्या मुलीवर आधी अत्याचार केला नंतर हत्या केली-आई0
0
Report
Advertisement
दूध में भेसळ रोकथाम: Shirur लैब में दूध की कड़ी जाँच प्रक्रिया
Shirur, Maharashtra:Anc - राज्यात सध्या दूध भेसळीचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठे भेसळ रॅकेट उघडकीस आणल्यानंतर दूध सुरक्षिततेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. मात्र, शेतकऱ्यांकडून संकलित होणाऱ्या दुधात भेसळ झाली आहे की नाही, हे दूध प्रक्रिया उद्योग कसे ओळखतात? दूध स्वीकारण्यापूर्वी कोणत्या तपासण्या केल्या जातात आणि दुधातील भेसळ कशी शोधली जाते? याचाच आढावा आपण आता घेणार आहोत. शेतकऱ्यांकडून संकलित झालेले दूध प्रक्रिया उद्योगात पोहोचल्यानंतर ते थेट उत्पादनासाठी वापरले जात नाही. सर्वप्रथम त्याची प्रयोगशाळेत अत्याधुनिक उपकरणांच्या सहाय्याने तपासणी केली जाते. दुधातील फॅट, एसएनएफ, पाण्याची भेसळ, आम्लता, युरिया, स्टार्च, डिटर्जंट, साखर तसेच इतर रासायनिक भेसळीची चाचणी करूनच दूध स्वीकारले जाते. कोणतीही संशयास्पद बाब आढळल्यास संबंधित दूध तात्काळ नाकारले जाते. ही संपूर्ण प्रक्रिया जाणून घेण्यासाठी आम्ही शिरूर तालुक्यातील अंधळगाव येथील ऊर्जा मिल्क अँड कुतवळ मिल्क फूड्सच्या अत्याधुनिक दूध तपासणी प्रयोगशाळेला भेट दिली. यावेळी उद्योगाचे प्रमुख तथा राज्य सरकारच्या दूध प्रक्रिया उद्योग सल्लागार समितीचे सदस्य आणि राज्य दूध प्रक्रिया उद्योजक कल्याणकारी संस्थेचे सचिव प्रकाश कुतवळ तसेच प्रयोगशाळेतील तज्ज्ञांनी दूध तपासणीची संपूर्ण प्रक्रिया उलगडून सांगितली.0
0
Report
केतन अग्रवाल हत्या: राजस्थान दौरे से जुड़ी नई चौंकाने वाली जानकारी सामने
Varsoli, Maharashtra:केतन अग्रवाल हत्या प्रकरणी नवीन जानकारी समोर येत असून पुणे ग्रामीण पोलिसांचा एक पथक राजस्थान येथे तपासासाठी दाखल झाला आहे. सिया और चेतन यांनी राजस्थानातील विविध ठिकाणी केलेल्या दौऱ्याची माहिती पोलिसांनी गोळा केली आहे. घटनास्थळावरील तपास अंतिम टप्प्यात आहे; सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल फोन रेकॉर्ड व अन्य डिजिटल पुरावे यांची सांगड घालण्यावर जोर देण्यात आला आहे. तपास पथकाच्या माहितीनुसार अभ्यास हत्येच्या दिवसापासून मागील घटनाक्रमाचा मागोवा घेत आहे आणि आरोपींच्या हालचाली व क्रिया याची साखळी जोडली जात आहे. एक पथक राजस्थानला पाठवण्यात आला आहे. सिया आणि चेतन यांच्या राजस्थान दौऱ्याचा या प्रकरणाशी संबंध आहे का, याचा तपास केला जाईल. यापूर्वी पोलिसांनी सांगितले होते की घटनेच्या काही महिन्यांपूर्वी सिया आणि चेतन यांनी गुप्तपणे विवाह केला होता का, याचाही तपास सुरू आहे.兩घांमधील संवादाच्या विश्लेषणातून अशा कथित विवाहाबाबत धागेदोरे मिळाले असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे; विवाह कायदेशीररित्या नोंदणीकृत होता का, याचीही चौकशी केली जात आहे.0
0
Report
बारिश में पालखी महामार्ग से जुड़े वाखरी पुल के पास सर्विस रोड टूट गया
Pandharpur, Maharashtra:संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गाला जोडणारा वाखरी पंढरपूर महामार्ग रस्त्याचा सर्व्हिस रोड पहिल्याच पावसात खचला. वाखरी पुलाजवळ जुन्या रस्त्याचे काम केले आहे. याठिकाणी केलेला डांबरी रस्ता पहिल्याच पावसात खचला आहे. त्यासाठी लावलेले संरक्षक कठडे सुद्धा खचले आहेत. याठिकाणी वापरलेले मुरूम डांबर हे निकृष्ट दर्जाचे असल्याचे समोर आहे. पालख्या जाण्यासाठी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण ठेकदार कडून घाईघाईत काम पूर्ण करताना या कामाचा दर्जा राखला नसल्याचे समोर आले0
0
Report
Advertisement
उजनी धरण से पानी छोड़ने का आदेश: बार्शी में खरीफ फसलों को राहत
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - उजनी धरणातून बार्शी उपसा सिंचन योजनेत पाणी सोडण्याचे आदेश, बार्शीकरांना मोठा दिलासा बार्शी उपसा सिंचन योजनेत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे पाणी सोडण्याचे आदेश.. सोलापूर विधानपरिषद आ. राजेंद्र राऊत यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली होती मागणी राधाकृष्ण विखे पाटील यांनी यासंदर्भात अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन बार्शीसाठी चार दिवसात पाणी सोडण्याचे आदेश दिले. भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रणवीर राऊत यांनी रिधोरे येथील पंप हाऊस येथे जाऊन पाहणी केली. उजनी धरणातून पाणी सोडल्यामुळे बार्शी तालुक्यातील खरीप हंगामातील पिकांना दिलासा मिळणार आहे0
0
Report
अकोला–खंडवा ब्रॉडगेज के काम से किसानों के खेत पानी में डूबे, आंदोलन तेज
Akola, Maharashtra:अकोला–खंडवा ब्रॉडगेज रेल्वे मार्गाच्या कामातील हलगर्जीपणाचा फटका आता शेतकऱ्यांना बसत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. योग्य निचऱ्याची व्यवस्था न केल्यामुळे हिवरखेड परिसरातील अधिग्रहण न झालेल्या तब्बल 300 हून अधिक एकर शेतीत पावसाचे पाणी साचले असल्याचा आरोप आहे. अनेक ठिकाणी 3 ते 4 फूट पाणी साचल्याने शेती पूर्णपणे जलमय झाली असून पिकांसह सुपीक जमिनीचेही मोठे नुकसान झाले आहे. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने कोणतीही ठोस उपाययोजना न केल्याने संतप्त शेतकऱ्यांनी आज जलसमाधी आंदोलन करत प्रशासनाचा निषेध नोंदविला. हिवरखेड परिसरातील शेतकऱ्यांनी नैसर्गिक पाण्याचा निचरा अडवला गेल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. परिणामी, पावसाचे पाणी शेतांमध्ये साचून शेकडो एकर शेती पाण्याखाली गेली आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात आजही 3 ते 4 फूट पाणी साचल्याने शेती करणे अशक्य झाले आहे. पिकांचे नुकसान तर झालेच, शिवाय जमिनीच्या सुपीकतेवरही परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रशासन आणि संबंधित विभागाकडे अनेकदा निवेदने देऊनही कोणतीही दखल न घेतल्याने शेतकऱ्यांनी शेतात साचलेल्या पाण्यात उतरून जलसमाधी आंदोलन केले. या आंदोलनातून तातडीने पाण्याचा निचरा करावा, नुकसानीचे पंचनामे करून योग्य नुकसानभरपाई द्यावी आणि या प्रकरणातील जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.या आंदोलनात परिसरातील अनेक शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. प्रशासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशाराही आंदोलकांनी दिला आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामुळे हिवरखेड परिसरातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.0
0
Report
Nandurbar में भारी बारिश की दुआ: किसानों की मुश्किलें हलाने की उम्मीद
Dhule, Maharashtra:नंदूरबार जिल्ह्यात दमदार पाऊस व्हावा यासाठी मुस्लिम बांधवांची सामूहिक प्रार्थना केली. शहादा शहरातील सरकार कलंदर शाह बाबा दर्ग्यावर हजारो बांधवांनी पावस पडण्याची प्रार्थना केली. जिल्ह्यात दुष्काळाचे सावट टळावे म्हणून मुस्लिम बांधवांच्या वतीने अल्लाकडे लवकर पाऊस पडण्याची प्रार्थना केली. जिल्ह्यात पाऊस नसल्यामुळे शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ येणार आहे. नंदूरबार जिल्ह्यात पावसाळ्याचे जवळपास दोन महिने उलटूनही समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने शेतकरी आणि नागरिकांची चिंता वाढली आहे. खरीप हंगाम संकटात सापडला असून दुष्काळाची भीतीही व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर शहादा शहरातील हजारो मुस्लिम बांधवांनी कुकडेल येथून सरकार कलंदर शाह बाबा यांच्या दर्ग्याकडे पायी जात पावसासाठी विशेष सामूहिक दुआ केली. लवकर चांगला पाऊस पडावा, शेतकऱ्यांवरील संकट दूर व्हावे आणि सर्व धर्मीयांच्या जीवनात सुख-समृद्धी नांदावी, अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली.0
0
Report
Advertisement
कडेगांव में तुकाराम मुंडे के समर्थकों का मोर्चा, बदली रुकवाने और कार्यकाल मांग
Sangli, Maharashtra:सखल समाचार: कडेगाव में तुकाराम मुंडे के समर्थन में मोर्चा निकाला गया। अन्न औषध प्रशासन विभाग के आयुक्त तुकाराम मुंढे के समर्थन में सांगली के कडेगाव में मोर्चा काढा गया। राज्यमंत्री के अनुसार तुकाराम मुंडे की धडक कार्रवाई का स्वागत किया गया है; उनकी बदली न करके तीन वर्ष का स्थिर कार्यकाल दिया जाए और उनके कार्य की शासन द्वारा गौरवित किया जाए, ऐसी मांग किसानों और नागरिकों ने तहसील कार्यालय पर मोर्चा निकालकर ठेखी। यह मोर्चा शेतकरी संघठन के नेता रघुनाथदादा पाटील के भी शरीक होने से संगठित हुआ।0
0
Report
नंदूरबार के शहादा में होल मोहिदा गांव में बिबट्या घर में घुसा; चार घायल
Dhule, Maharashtra:शहादा तालुक्यातील होळ मोहिदा गावातील भरवस्तीत बिबट्याचा शिरला. होळ मोहिदा गावातील एका घरात बिबट्या शिरल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. बिबट्याच्या हल्ल्यात चार जण गंभीर जखमी झाले असून, शहादा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एक व्यक्ती स्वतः जखमी असतानाही चिमुरड्याचा जीव वाचवण्यासाठी ग्रामस्थाने बिबट्याला घरातच कोंडले. घरात शिरलेल्या बिबट्याचा थरारक व्हिडिओ समोर आला आहे. जवळपास तीन तास घरात जेरबंद असलेल्या बिबट्याला पकडण्यात वन विभागाला यश आले. घराच्या दरवाजासमोर पिंजरा लावून वन विभागाने बिबट्याचे यशस्वी रेस्क्यू केले. होळ मोहिदा गावात बिबट्या शिरल्याने एकच खळबळ असून, बिबट्याच्या रेस्क्यूदरम्यान घटनास्थळी ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली होती.0
0
Report
मंदिर परिसर में VIP दर्शन को लेकर विवाद, नेताओं के समर्थक भिड़े; प्रशासन हैरान
Pandharpur, Maharashtra:Anchor - श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये व्हीआयपी दर्शना वरून गोंधळ, भाजपनेते सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत आलेल्या लोकांना व्हीआयपी दर्शन नाकारले तर मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासोबत असलेल्या शिवसेनेच्या पदी अधिकाऱ्यांनी व्हीआयपी दर्शन बंदीचा आदेश झुगारून मंदिर समितीच्या अधिकाऱ्यांसमोरच या आदेशाचा फज्याउडाल्याचे आपल्याला पाहायला मिळाला आहे. यावर सुधीर मुनगंटीवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली मंदिरांनी महसूल प्रशासनामध्ये समन्वयाचा अभाव आहे. तर जे बीव्हीजी चे कमांडो आहेत त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल सुद्धा नाराजी व्यक्त केली यानंतर गुलाबराव पाटील यांच्यासोबत आलेल्या कार्यकर्त्यांना दर्शन देण्यात आलं पाटील म्हणाले की मला असा अनुभव आलाय माझ्यासोबत आलेल्या सगळ्यांना सोडलं त्यामुळे मंदिरामध्येच व्हीआयपी दर्शनावरून सुरू असलेला गोंधळ दिसून झाला0
0
Report
Advertisement
डोंबिवली-ठाकूर मार्ग की लोकल डब्बे में सीट विवाद से मारपीट, दो घायल
Kalyan, Maharashtra:डोंबिवली ठाकूरच्या दरम्यान रेल्वेच्या लगेच डब्यामध्ये दोघांनवर प्राण घातक हल्ला. सीएसटी वरून अंबरनाथ कडे जाणाऱ्या लोकलच्या लगेज डब्यामध्ये सीटवर बसण्यावरून आपआपसाद वाद झाला वादाचे रूपातर हाणामारी झाल्याने यामध्ये राजू वाघे, साहिल संदारे हे दोघेजण जखमी झाले असून दोघांना कल्याणच्या रुक्मिणी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते मात्र दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने सायन हॉस्पिटलला हलवण्यात आले आहे याप्रकरणी कल्याणच्या लोहमार्ग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.0
0
Report
सीएम फडणवीस ने छत्रपति संभाजीनगर की पानी योजना में देरी पर नाराजगी जताई
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगरच्या नवीन पाणीपुरवठा योजनेच्या कामातील दिरंगाईवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मुंबईत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत कंत्राटदार कंपनी आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची त्यांनी चांगलीच खरडपट्टी काढली. योजना पूर्ण करण्यासाठीचा तपशीलवार माहिती पुढील दहा दिवसांत लेखी स्वरूपात सादर करण्याचे आदेश देत, शहरवासीयांना नवीन योजनेचे पाणी लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यासाठी सर्व अडचणी युद्धपातळीवर सोडविण्याच्या स्पष्ट सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. ही बैठक महापौर समीर राजूरकर यांच्या तक्रारीनंतर घेण्यात आली असून, यामध्ये मंत्री, लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.0
0
Report
जायकवाड़ी बांध में पानी की आवक फिर से बंद, जीवंत जलभंडार 31.42%
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:जायकवाडीत पाण्याची आवक पुन्हा बंद; धरणातील जिवंत पाणीसाठा ३१.४२ टक्क्यांवर ANC : जायकवाडी धरणातील पाण्याची आवक पुन्हा एकदा थांबली आहे. १५ जुलै २०२६ रोजी मध्यरात्रीपर्यंतच्या नोंदीनुसार धरणाची पाणीपातळी १५०६.३५ फूट असून, धरणात सध्या ६८२.०४ दलघमी म्हणजेच ३१.४२ टक्के जिवंत पाणीसाठा उपलब्ध आहे. यंदाच्या पावसाळ्यात १ जूनपासून आतापर्यंत धरणात एकूण २६.१७३ दलघमी पाण्याची आवक झाली आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी याच दिवशी धरणातील उपयुक्त पाणीसाठा ७६.४० टक्के होता. त्यामुळे आगामी काळात गोदावरीच्या उगम व पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस होणे अत्यावश्यक असल्याचे चित्र आहे.0
0
Report
Advertisement
