Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

माझी उमेदवारी मदन येरावारांना पाडण्यासाठीच, माजी आमदार संदीप बाजोरीयांचा दावा.

Oct 03, 2024 05:25:00
Yavatmal, Maharashtra

यवतमाळ विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी आमदार संदीप बाजोरिया यांनी उमेदवारी आपल्यालाच मिळणार असून तुतारी चिन्हावरच आपण लढु असा दावा केला आहे. महाविकास आघाडीत तिकीट वाटपाआधीच त्यांनी जाहीरनामा प्रकाशित करून प्रचार देखील सुरू केला आहे. भाजप आमदार मदन येरावार यांनी मतदारसंघ बकाल करून ठेवला, रस्त्यांची दैना झाली, प्रत्येक योजनेत भ्रष्टाचार केला त्यामुळे गुन्हेगारीचा बिमोड करून भयमुक्त वातावरण देऊ असे वचन आपण जनतेला देत असल्याचे संदीप बाजोरिया यांनी सांगितले.

0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AKAMAR KANE
Dec 10, 2025 07:52:27
Nagpur, Maharashtra:वनमंत्री गणेश नाइक (पारडी क्षेत्र में बिबटिया हमले की घटना पर जखमी लोगों की विचारपुष्टि के बाद वनमंत्री गणेश नाइक का बयान) बिबटों की संख्या बढ़ गई है; एक तर्क यह है कि जंगल से निकलने वाले बिबटों के जन्म और क्षेत्र का विस्तार इसका कारण है। बिबटों के प्रभाव को रोकने के लिए वन विभाग की मशीनरी काम कर रही है। लोगों को कम से कम नुकसान पहुंचे, इसका उद्देश्य है। नागपूर और आसपास के क्षेत्रों में लोगों को सावधान करने वाली व्यवस्था लागू होगी, और इस हिस्से से बिबट जंगलों में चले जाएँगे इसकी देखरेख होगी। विभिन्न राज्यों में ऐसी समस्या बनी है; केंद्र और राज्य मिलकर इस पर काम कर रहे हैं। इस भाग में आगे भी बिबट आ सकते हैं; वन विभाग के अधिकारी सतर्क हैं; अन्य विभागों की भी मदद ली जाएगी ताकि जनसामान्य पर नुकसान न हो। आज की रेस्क्यू टीम को आवश्यक हथियार और उपकरण देने के आदेश दिए गए हैं। अगर रेस्क्यू टीम समय पर पहुंचने में देरी करती है, तो इसकी जांच होगी; भविष्य में समय पर पहुंचने की व्यवस्था की जाएगी। घायल लोगों का पूर्ण उपचार खर्च सरकार उठाएगी; मजदूरों के रोजगार पर बिबट के आतंक से प्रभाव पड़ा तो उन्हें नुकसान भरपाई देने का प्रयास किया जाएगा।
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Dec 10, 2025 07:19:53
Gadchiroli, Maharashtra:गडचिरोली पुलिसांसमोर ११ जहाल नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण, पोलीस महासंचालक रश्मि शुकला यांच्या उपस्थितीत खाली ठेवली शस्त्रे ( अँकर:- महाराष्ट्रातील नक्षली चळवळीला आणखी एक धक्का बसला आहे. पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यासमोर ११ जहाल नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. या आत्मसमर्पित नक्षल्यांवर महाराष्ट्र शासनाने एकत्रितपणे ८२ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. ) आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षल्यात---- • ०२ डिव्हीसीएम (DVCM) दर्जाचे वरिष्ठ नक्षली • ०३ पीपीसीएम (PPCM) दर्जाचे नक्षली • ०२ एसीएम (ACM) दर्जाचे नक्षली • ०४ सदस्य पदावरील नक्षली यांचा समावेश आहे. १) रमेश ऊर्फ भिमा ऊर्फ बाजु गुड्डी लेकामी (DVCM - भामरागड दलम) २) भिमा ऊर्फ सितु ऊर्फ किरण हिडमा कोवासी (DVCM / पश्चिम बस्तर डिव्हीजन कमिटी सदस्य) ३) पोरीये ऊर्फ लक्की अडमा गोटा (PPCM / सेक्शन कमांडर PLGA बटालियन क्र. ०१) ४) रतन ऊर्फ सन्ना ماسु ओयाम (PPCM कंपनी क्र. ०७) ५)कमला ऊर्फ रागो इरिया वेलादी (PPCM कंपनी क्र. ०७) ६) पोरीये ऊर्फ कुमारी भिमा वेलादी (ACM कान्हा भोरमदेव दलम, MMC झोन) ७) रामजी ऊर्फ मुरा लच्छु पुंगाटी (ACM, कुतूल एरिया कमिटी) अशी त्यांची नावे आहेत. गडचिरोली पोलीस आणि सीआरपीएफच्या एकत्रित प्रयत्नांमुळे सन २०१५ पासून आतापर्यंत एकूण ११२ नक्षल्यानी आत्मसमर्पण केले आहे. २००५ पासून जाहीर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे आणि पोलीस दलाने केलेल्या पुनर्वसनामुळे आजपर्यंत एकूण ७८३ नक्षल्यानी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे. या सोहळ्यादरम्यान सी-६० अधिकारी व जवानांचा DGP रश्मि शुक्ला यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला 'प्रोजेक्ट उडान' पुस्तकाचे अनावरण यावेळी गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने संकलित करण्यात आलेल्या 'प्रोजेक्ट उडान- वेध विकासाचा शासकीय योजना मार्गदर्शिका' या पुस्तकाचे अनावरण करण्यात आले. या पुस्तकामुळे दुर्गम भागातील नागरिकांना शासकीय योजनांची माहिती मिळण्यास मदत होणार आहे. बाईट १) रश्मी शुक्ला, पोलीस महासंचालक,महाराष्ट्र आशीष अम्बाडे झी मीडिया गडचिरोली
103
comment0
Report
SNSWATI NAIK
Dec 10, 2025 07:19:13
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबईमध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये अपहरणच्या घटना समोर येत आहे. यामध्ये सर्वात जास्त अल्पवयीन मुली, लहान मुलांचा समावेश आहे. याच पार्श्वभूमीवर आता नवी मुंबई पोलीस प्रशासन सतर्क झाले आहेत. तर गेल्या वर्षभरात अल्पवयीन मुले-मुली अपहरण झाल्याचे ४८३ गुन्हे दाखल झाले आहेत. तर त्यापैकी ४४२ गुन्हे उघड करण्यास पोलिसांना यश मिळाल आहे. तर उर्वरीत गुन्हे उघडकीस आणण्याचे काम सुरू आहे. तर यामध्ये अपहरणचे गुन्हे कमी असून घर सोडून गेलेले मुल मुली जास्त आहेत. पालक रागवल्याने, मैत्रिणीकडे गेले, फिरायला गेले, खेळायला गेले असताना अपहरण झाले, अशा प्रकारे गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे मुलांच्या पालकांनी देखील आपल्या मुलांना समज देणे , त्यांच्यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे असे आवाहन देखील नवी मुंबई पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलेले आहे.
102
comment0
Report
PNPratap Naik1
Dec 10, 2025 07:15:11
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिलेतील पेठवडगाव मध्ये स्ट्रॉंग रूम समोर लावलेले खाजगी कॅमेरे प्रशासनाने काढून घेतले. त्यानंतर संतप्त झालेल्या लोकांनी स्ट्रॉंग रूम समोर धाव घेऊन प्रशासनाच्या संदर्भात संताप व्यक्त केला. याचेच रिपोर्टिंग करण्यासाठी माध्यमांचे प्रतिनिधी गेले असता पेठवडगावचे पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींना उदटपणे वागणूक दिली. त्याचबरोबर यांच्यावर कारवाई करा असं बोलत कारवाईची धमकी दिली.. त्याचबरोबर अरे तुरे ची भाषा देखील वापरली.. माध्यम आपलं काम करत असतात.. प्रशासन देखील आपली जबाबदारी निभावत असतात, पण प्रशासनातील अधिकारी स्पॉटवर रिपोर्टिंग करत असेल तर अशा पद्धतीने उद्धट वागत असतील तर वरिष्ठांनी या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करायला पाहिजे..
157
comment0
Report
AAASHISH AMBADE
Dec 10, 2025 07:00:25
Chandrapur, Maharashtra:टायटल:-- चंद्रपूर जिल्ह्यातल्या तेलंगणा राज्याशी सीमा प्रकरणी वादग्रस्त ठरलेल्या 14 गावांसंदर्भात तेलंगणाची मुजोरी कायम, महाराष्ट्र सरकारचा कमकुवतपणाही तसाच, उद्या या भागात होणार ग्रामपंचायत निवडणुका, तेलंगणाने केली तयारी अँकर:--चंद्रपूर जिल्ह्यातल्या तेलंगणा राज्याशी सीमा प्रकरणी वादग्रस्त ठरलेल्या 14 गावांसंदर्भात तेलंगणाची मुजोरी कायम आहे. सोबतच महाराष्ट्र सरकारचा कमकुवतपणाही तसाच आहे. उद्या या भागात ग्रामपंचायत निवडणुका होत असून तेलंगणाने तयारी पूर्ण केली आहे. 14 गावांचा हा प्रश्न 1956 च्या भाषिक राज्य पुनर्रचनेनंतर सर्वोच्च न्यायालयात निकाली निघाला होता. 1997 साली ही गावे महाराष्ट्रात समाविष्ट असल्याबाबत निकाल आला. मात्र तेलंगणा सरकारने या गावांवरचा ताबा सोडला नाही. परिणामी इथली 14 गावे दोन्हीकडे मतदान करतात. याशिवाय या चौदा गावांमध्ये दोन्ही राज्यांच्या मूलभूत सुविधा उभारल्या गेल्या आहेत. महाराष्ट्र सरकारने वारंवार ही गावी आपलीच असल्याचा दावा केला. यंदाही जुलै 2025 मध्ये महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत बैठक घेत ठोस भूमिका घेतली. मात्र तरीही उद्या होणाऱ्या निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्र सरकारचे दावे फोल ठरल्याचे दिसत आहे。
121
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Dec 10, 2025 06:51:44
64
comment0
Report
AAASHISH AMBADE
Dec 10, 2025 05:49:18
Chandrapur, Maharashtra:विकलांगों के लिए वैश्विक पहचान पत्र प्रस्तुत न करने के मामले में चंद्रपुर जिला परिषद के 12 कर्मचारियों को निलंबित किया गया है. चंद्रपुर जिला परिषद के मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह ने यह कार्रवाई की है. निलंबित किए गए कर्मचारियों में दस शिक्षक और दो अभियंता शामिल हैं. दिव्यांग विभाग के प्रधान सचिव तुकाराम मुंडे ने दिव्यांग कर्मचारियों के प्रमाणपत्रों की जाँच के निर्देश दिए थे. इसके अनुसार चंद्रपुर जिला परिषद ने दिव्यांग कर्मचारियों के प्रमाणपत्रों की जाँच प्रक्रिया शुरू की थी. इस प्रक्रिया के दौरान बार-बार अवसर देकर भी वैश्विक पहचान पत्र प्रस्तुत न करने वाले बारह कर्मचारियों पर यह कार्रवाई की गई है. निलंबित 12 कर्मचारियों के अलावा वैश्विक दिव्यांग पहचान पत्र न प्रस्तुत करने वाले अन्य कर्मचारी भी संदेह के घेरे में हैं.
98
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 10, 2025 05:49:00
193
comment0
Report
PSPramod Sharma
Dec 10, 2025 05:19:15
104
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Dec 10, 2025 04:18:34
93
comment0
Report
Advertisement
Back to top