445001
माझी उमेदवारी मदन येरावारांना पाडण्यासाठीच, माजी आमदार संदीप बाजोरीयांचा दावा.
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी आमदार संदीप बाजोरिया यांनी उमेदवारी आपल्यालाच मिळणार असून तुतारी चिन्हावरच आपण लढु असा दावा केला आहे. महाविकास आघाडीत तिकीट वाटपाआधीच त्यांनी जाहीरनामा प्रकाशित करून प्रचार देखील सुरू केला आहे. भाजप आमदार मदन येरावार यांनी मतदारसंघ बकाल करून ठेवला, रस्त्यांची दैना झाली, प्रत्येक योजनेत भ्रष्टाचार केला त्यामुळे गुन्हेगारीचा बिमोड करून भयमुक्त वातावरण देऊ असे वचन आपण जनतेला देत असल्याचे संदीप बाजोरिया यांनी सांगितले.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
न Nashik: नदी स्वच्छता पहल, कुंभ के लिए हरित कुंभ का प्रयास
Nashik, Maharashtra:नाशिक *मंत्री गिरीश महाजन, बाईट पॉइंटर* - नदी स्वच्छता उपक्रम करणार - कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हरित कुंभ राबवत आहोत - आज नदी महास्वच्छता करत आहोत *ऑन गोकुळ गीते उमेदवारी* - आधी ह्या कामाला प्राधान्य देईल दुपारी कोण भेटतं कोण रिचेबल आहे कोण नॉट रिचेबल आहे गोकुळ गीते यांची भेट घेणार आहे - तांना सांगणार आहे पुन्हा सांगणार आहे माघार घ्यावी - प्रसाद हिरे गीते दोघांनाही भेटणार आहे दोघेही नॉट रिचेबल होते फोन बंद होता - गोकुळ गीते यांच्यासोबत सकाळी माझं बोलणं झालं होतं पण नंतर ते नोट रीचेबल झाले - पंधरा-वीस मिनिटं बोलणं झालं माघार घेतला असं वाटत होतं परंतु त्यांनी घेतलीच नाही नोट रीचेबल झाले *ऑन बिनविरोध निवड* - 17 पैकी सहा जागा बिनविरोध झालेला आहे त्या जागींवर निवडणूक आहे - 17 पैकी जागा महायुतीच्या निवडून येतील *ऑन राऊत* - त्यांची अति गेली पोती गेली बडबड केल्याशिवाय पर्याय नाही 17 पैकी एखादा तर निवडून आणा तिकडे मेहनत करा ते फक्त बोलण्यावर मेहनत करता - त्यापेक्षा मैदानात या लोकांना मध्ये जा त्यांचे ती मानसिकता नाही त्याच्यामुळे त्यांच्या पक्षाची अतिशय दयनीय अवस्था झाली - महापालिकेत काय झालं नगरपालिकेत काय झालं आता काय झालं पुढे बघत रहा *ऑन गीते माघार* - आमचा प्रयत्न बंडखोरी कुठे होणार नाही सगळे महायुतीत लढू - आज त्यांची भेट घेणार आहे *ऑन जळगाव बडखोरी* - इकडे झाले की तिकडे जाईल - इकडचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला की तिकडचा होईल0
0
Report
गिरीश महाजन के नेतृत्व में नाशिक में कुंभ मेले के लिए स्वच्छता अभियान शुरू
Nashik, Maharashtra:उन्नत नाशिक अभियानाच्या अंतर्गत नाशिकमध्ये पर्यावरण आणि स्वच्छता मोहीम महापालिका प्रशासनाकडून हाती घेण्यात आली आहे. आज नाशिक मधील नंदिनी नदी महास्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे.... कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत नाशिक महानगरपालिका, विविध सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून नदी संवर्धन, पर्यावरण आणि स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे.... कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये मोहिमेच उद्घाटन झालं आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने नाशिकमध्ये हरित कुंभ अभियान राबवले जात आहे. या अभियानात साधू महंत देखील सहभागी झाले आहे. नाशिक - मंत्री गिरीश महाजन , भाषण- नंदिनी नदी स्वच्छ करण्यासाठी आपण आलो आहोत. नाशिक चे नावलौकिक जगभरात आहेत दहा बारा पंधरा हजार स्वयंसेवक आहे. आपली नदी स्वच्छ असावी प्रत्यकाची जबाबदारी. कुंभमेळ्यासाठी जगभरातून लोक येतील त्यांनी कौतुक केले पाहिजे कायम स्वरुपी आपल्याला नाशिक स्वच्छ सुंदर ठेव्याचे आहे. आपल्या हे काम करायचे आहे. पर्यावन दिव्याच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा0
0
Report
जालना में धारदार हथियार के वीडियो बनाकर दहशत फैलाने वाले रीलस्टार की गिरफ्तारी
Jalna, Maharashtra:जालना | लूटमार करणाऱ्या रील स्टारला सोशल मीडियावर दहशत पसरवल्याप्रकरणी अटक सोशल मीडियावर धारदार शस्त्रांसह रील बनवणाऱ्या रीलस्टारला कदीम जालना पोलिसांकडून अटक नूतन वसाहत परिसरातून आरोपी ताब्यात दोन तलवारी आणि एक कोयता जप्त आरोपीवर पैशाची लूटमार केल्या प्रकरणीही गुन्हे दाखल या प्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याची चौकशी सुरू आहे. या आरोपीवर यापूर्वीही लूटमारीचे 4 गुन्हे दाखल असल्याची माहिती कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे यांनी दिली आहे.0
0
Report
Advertisement
नंदिनी नदी की सफाई के लिए मंत्री महाजन ने अभियान शुरू किया
Nashik, Maharashtra:जागतिक पर्यावरण दिनानिमित्त उन्नत नाशिक अभियाना अंतर्गत नाशकात पर्यावरण आणि स्वच्छता मोहीम महानगरपालिकेच्या वतीने हातात घेण्यात आली आहे या निमित्ताने मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकची जुनी ओळख असलेल्या नंदिनी नदी परिसरात स्वच्छ केला.... गेल्या अनेक वर्षांपासून नंदिनी नदी परिसरात प्रदूषण आणि अस्वच्छता असल्याचे चित्र पाहायला मिळत होतं... अनेक पर्यावरण प्रेमींनी याबद्दल आवाज उठवून नंदिनी नदीला पूर्वीसारखाच प्रवाहित करावं अशी मागणी करण्यात होत होती... या नंदिनी नदीमध्ये अनेक कंपन्यांचे सांडपाणी मिसळून या नंदिनी नदी पूर्णतः खराब झाल्याचे चित्र पाहायला मिळत होतं... पूर्वीसारखं नंदिनीला स्वरूप मिळावं यासाठी आता प्रयत्न केले जात आहेत.... त्यानिमित्ताने मंत्री गिरीश महाजन यांनी नंदिनी नदी परिसरात उतरून स्वच्छता मोहीम घेतली... यासंदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी....0
0
Report
बेळगाव के तवंदी घाट में भारी बारिश से सड़कें बाढ़, यातायात बाधित
Kolhapur, Maharashtra:बेळगाव जिल्ह्यातील तवंदि घाटात मुसळधार पाऊस झाला आहे. या पावसामुळे घाटामधील रस्ते पाणीच पाणी झाले होते. घाटात पावसाचा जोर इतका होता की रस्त्यावरून नदी वाहते अशी दृश्ये मोबाईल मध्ये कैद झाली आहे. या पावसामुळे काही काळ वाहतूक देखील खोळंबली होती.0
0
Report
चिपळुण में ठंड पेय गाड़ी पर अशुद्ध पानी के आरोप, नागरिक भड़के
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. चिपळुण में परप्रांतीय ठंड पेय की गाड़ी पर नागरिकों का उग्र प्रदर्शन.. अशुद्ध पानी के इस्तेमाल के आरोप, सीधे पुलिस तक धाव! अँकर: चिपळुण में उत्तर प्रदेश से आई ठंड पेय की गाड़ी पर स्थानीय नागरिकों ने तीव्र संतोष व्यक्त किया है.. बाज़ार भाव से सीधे आधे दाम पर यह पेय बेचा जा रहा था. फिर भी इसमें अत्यंत अशुद्ध पानी और दूषित बर्फ़ का इस्तेमाल किया गया था, ऐसा नागरिकों ने आरोप लगाया है.. हा प्रकार उजागर होते ही संतप्त चिपळुणकरों ने सीधे पुलिस में धाव लेने की मांग निवेदन के माध्यम से की है.. मई में गर्मी में लोगों के स्वास्थ्य के साथ खेल रहे इस विक्रेताओं पर अब पुलिस क्या कार्रवाई करेगी, यह सभी की निगाहें लग गई हैं..0
0
Report
Advertisement
सोलापुर विधानपरिषद चुनाव: शिंदे-मोहिते पाटील की बैठक से राजनीतिक हलचल तेज
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापूरात विधानपरिषद निवडणुकीच्या हालचालींना आला वेग, खा. धैर्यशील मोहिते पाटील आज सकाळी घेणार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांची भेट - अनेक नाट्यमय घडामोडीनंतर सोलापूर विधान परिषदेची लढत स्पष्ट - भाजपचे राजेंद्र राऊत विरुद्ध राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे वसंतराव देशमुख यांच्यात होणार थेट लढत - निवडणुकीचे चित्र स्पष्ट होतात खा. धैर्यशील मोहिते पाटील आज घेणार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांची भेट - विधानपरिषद निवडणुकीतून काँग्रेस उमेदवार आदित्य फत्तेपूरकर यांचा अर्ज बाद झाल्यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष चांगलाच ऍक्टिव्ह मोडवर - भाजपाविरुद्ध संधीचे सोने करण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष सज्ज - विधानपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने पालकमंत्री जयकुमार गोरे खा. धैर्यशील मोहिते पाटील यांच्यातील राजकीय संघर्ष वाढण्याची शक्यता - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यात निवडणुकीच्या अनुषंगाने काय चर्चा होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे0
0
Report
मराठा नेता मनोज जरांगे पाटील अस्पताल से छुट्टी लेकर शहगड के घर रवाना
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयातून सुट्टी देण्यात झाली आहे. गेल्या पाच दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयातून घरी जाण्याची परवानगी दिली. डिस्चार्जनंतर मनोज जरांगे पाटील हे छत्रपती संभाजीनगरहून त्यांच्या शहगड येथील निवासस्थानी रवाना झाले. दरम्यान, डॉक्टरांनी त्यांना पुढील आठवडाभर पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.0
0
Report
हिंगोली में 15 पुलिस अफसरों के तबादले, कानून-व्यवस्था मजबूत
Hingoli, Maharashtra:हिंगोली जिल्ह्यातील 15 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत, या बदल्याचे आदेश पोलीस अधीक्षक निलाभ रोहन यांनी काढले असून बदली झालेल्या अधिकाऱ्यांनी तातडीने बदलीच्या ठिकाणी रुजू होण्याच्या आदेश देण्यात आले आहेत जिल्ह्यामध्ये पोलीस प्रशासनाने कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी पोलीस अधीक्षक यांनी हिंगोलीत मोठे फेरबदल केले आहेत.0
0
Report
Advertisement
नागफणी पॉइंट पर बारिश की उम्मीद, पुणे-ठाणे में मौसम का बदला मिजाज
Shirur, Maharashtra:राज्यात यंदा उन्हाचा तडाखा मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला असून, अनेक भागांत तापमान ४५ अंशाच्या पार गेलं होतं. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक घामाघूम झाले होते. मात्र, आता सर्वांनाच वेध लागलेत ते पावसाचे पुणे आणि ठाणे जिल्ह्याच्या सरहद्दीवर असलेले नागफणी पॉईंट वर सध्या पावसाची चाहूल लागल्याचं पाहायला मिळत आहे. या ठिकाणी ढग दाटून आले असून, लवकरच पावसाचं आगमन होईल असं वातावरण तयार झालंय. समुद्रसपाटीपासून सुमारे ३ हजार फूट उंचीवर असलेल्या या नागफणी पॉईंटवरून निसर्गाचा एक विलोभनीय नजारा पाहायला मिळतोय. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी...0
0
Report
येवला के पुरणगाव इलाके में बिबटिए ने पशुओं पर हमला, एक गाय की मौत
Yeola, Maharashtra:येवला तालुक्यातील पुरणगाव या परिसरामध्ये ठोंबरे वस्तीवर बिबट्याने शेतात बांधलेल्या पाळीव प्राण्यांवर मध्यरात्रीच्या सुमारास हल्ला करून एक गाय ठार केली आहे. मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास पाळीव प्राण्यांचा आरडा ओरडा झाल्याने शेतकरी जागे झाले, त्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे. शेतकरी विठ्ठल ठोंबरे यांचे यात नुकसान झाले आहे. दरम्यान परिसरात बिबट्याच्या पावलांचे ठसे आढळल्याने शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.0
0
Report
कुल्हापुर में पिता की हत्या, बेटे ने दोस्त के साथ मिलकर वारदात किया
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील एका धक्कादायक घटनेत वडिलांचा खून करून मृतदेह विहिरीत टाकल्याप्रकरणी मुलगा आणि त्याच्या मित्राला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस तपासात ही घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिरोज मुजावर हे दारूच्या नशेत पत्नी व मुलाला वारंवार मारहाण करत असल्याचा आरोप आहे. या प्रकाराला कंटाळून त्यांचा मुलगा रेहान मुजावर याने मित्र विरपाशा सैदुलाल जहाँगीरदार याच्या मदतीने कट रचल्याचे तपासात समोर आले आहे. या दोघांनी 29 मे च्या रात्री साडेअकराच्या सुमारास फिरोज मुजावर यांना घराच्या मागील बाजूस नेले. त्यानंतर त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला.. या हल्ल्यात फिरोज मुजावर यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह मोटारसायकलवरून नेऊन एका विहिरीत टाकले. त्यानंतर संशय टाळण्यासाठी रेहान मुजावर याने शिरोली पोलिस ठाण्यात वडील बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, पण बेपत्ता प्रकरणाचा तपास करताना पोलिसांना तक्रारीतील काही बाबी संशयास्पद वाटल्या. त्यानंतर पोलिसांनी सखोल चौकशी सुरू केली. चौकशीदरम्यान दोघांच्या जबाबात विसंगती आढळून आली. पोलिसांनी कसून तपास केल्यानंतर रेहान मुजावर आणि विरपाशा जहाँगीरदार यांनी गुन्ह्याची कबुली दिली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून कौटुंबिक वादाचे पर्यवसान थेट वडिलांच्या खुनात झाल्याने नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. शिरोली पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.0
0
Report
Advertisement
चिपळूण नगरपरिषद पर शिंदे सेना की तेज़ धावा, सागर शेडगे पर कार्रवाई की मांग
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. चिपळूण नगरपरिषदेवर शिंदे सेनेची धडक.. सागर शेडगे यांच्यावर कारवाईची जोरदार मागणी.. काही दिवसांपूर्वी नगराध्य उमेश सकपाळ यांनी केबिनमध्ये बोलावून घेत अपशब्द वापरून धमकी दिल्याची तक्रार मलमत्ता पर्यवेक्षक सागर शेडगे यांनी केली होती.. त्या तक्रारीचा विरोध करत आक्रमक झालेले शिंदे सेनेचे नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी पालिकेत मुख्य अधिकाऱ्यांच्या दालनावर धडक दिली.. या प्रकरणात चिपळूण शहराची बदनामी झाली आहे. मालमत्ता विभागाचे पर्यवेक्षक सागर शेडगे यांनी नगराध्यक्षांवर केलेले आरोप सिद्ध करावे अन्यथा शहरातील भर चौकात त्यांनी माफी मागेल तसे न केल्यास शिवसेना स्टाईल नें त्यांना धडा शिकवू असा इशारा शिंदे सेनेचे नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी दिला..0
0
Report
आयडिया: कांदा खरीद दर बढ़ाने से किसान खुश but मांग है 25 रुपये प्रतिकिलो
Lasalgaon, Maharashtra: कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने अवघ्या एका आठवड्यात दोन महत्त्वाचे परिपत्रक जारी केले आहेत पहिल्या परिपत्रकाद्वारे शासकीय कांदा खरेदी दरात प्रतिकिलो ३ रुपये ४५ पैशांची वाढ करून १५ रुपये ८० पैसे दराने खरेदी करण्याचे निर्देश देण्यात आले त्यानंतर दुसऱ्या परिपत्रकात कांदा खरेदी प्रक्रियेमधील काही जाचक अटी शिथिल करण्यात आल्या आहेत मात्र, शासनाच्या या निर्णयांनंतरही कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे समाधान झालेले नाही उत्पादन खर्च आणि सध्याची बाजार परिस्थिती लक्षात घेता शासकीय खरेदी केंद्रांवर थेट बाजार समित्यांमधून क kiman २५ रुपये प्रतिकिलो दराने कांदा खरेदी करण्यात यावा, अशी मागणी शेतकरी सातत्याने करत आहे0
0
Report
दिल्ली के होटल- लॉज में आग सुरक्षा संकट: 1999–2026 में सिर्फ 51 NOC
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:दिल्ली येथे हॉटेलला आग लागून २१ जणांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली. या घटनेनंतर छत्रपती संभाजी नगर शहरातील सर्व लॉजिंगच्या अग्नीशमन एनओसीचा गंभीर प्रश्न उपस्थित झाला. १९९९ पासून २०२६ पर्यंत फक्त ५१ लॉजिंग चालकांनी एनओसी घेतल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. विशेष बाब म्हणजे शहरात लहान-मोठे मिळून किमान ५०० पेक्षा अधिक लॉज आहेत. बहुतांश लॉज या कोणत्याही सुरक्षेविना रामभरोसे सुरू आहेत. त्यामुळे महापालिकेच्या अग्नीशमन विभागाने तीन वेगवेगळ्या पथकांतर्फे हॉटेल, लॉजची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. महत्त्वाचं म्हणजे ज्या ५१ जणांनी अंतिम एनओसी घेतली ते नंतर पुननोंदणीसाठी आले नाहीत. महापालिकेच्या अग्नीशमन विभागाकडून अंतिम एनओसी घेण्याची पद्धत मागील काही वर्षात बंद झाली आहे. दिल्ली येथील घटनेनंतर पुन्हा एकदा हॉटेल, लॉजमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.0
0
Report
Advertisement
