icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow3 Oct 2024, 05:25 am

माझी उमेदवारी मदन येरावारांना पाडण्यासाठीच, माजी आमदार संदीप बाजोरीयांचा दावा.

Yavatmal, Maharashtra:

यवतमाळ विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी आमदार संदीप बाजोरिया यांनी उमेदवारी आपल्यालाच मिळणार असून तुतारी चिन्हावरच आपण लढु असा दावा केला आहे. महाविकास आघाडीत तिकीट वाटपाआधीच त्यांनी जाहीरनामा प्रकाशित करून प्रचार देखील सुरू केला आहे. भाजप आमदार मदन येरावार यांनी मतदारसंघ बकाल करून ठेवला, रस्त्यांची दैना झाली, प्रत्येक योजनेत भ्रष्टाचार केला त्यामुळे गुन्हेगारीचा बिमोड करून भयमुक्त वातावरण देऊ असे वचन आपण जनतेला देत असल्याचे संदीप बाजोरिया यांनी सांगितले.

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

नाशिक के खड्डों से एक और मौत, नगरपालिका पर गंभीर आरोप

Nashik, Maharashtra:नाशिक महानगरपालिका क्षेत्रात खड्ड्यांमुळे आणखी एका निष्पाप नाशिक कराचा बळी गेल्याची घटना समोर आली आहे, नाशिक मधील खड्डे अपघातामुळे मृत्यू मुखी पडलेल्या नागरिकांचा आकडा आता 7 वर गेला आहे, दिलीप काळे हे नाशिकचा सातपूर परिसरातील रस्ता क्रॉस करत असताना खड्डा चुकवण्याच्या नादात एका दुचाकीस्वराने दुचाकी अंगावर घातल्याने गंभीर जखमी झाले होते, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याने कुटुंबीयांनी या सगळ्या अपघाताला आणि मृत्यूला नाशिक महानगरपालिका जबाबदार असल्याचा आरोप केला आहे, तर स्थानिक नगरसेवकांनी देखील संबंधित व्यक्तीचा मृत्यू हा खड्ड्यांमुळे झाल्याचा आरोप करत संबंधित व्यक्तीच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्याची मागणी महापालिकेच्या आयुक्तांसह महापौरांकडे लेखी पत्राद्वारे केली आहे... कुटुंबाने देखील यावर प्रतिक्रिया देत खड्ड्यांमुळेच मृत्यू झाल्यास म्हटल आहे... आमच्या घरातला कर्ता पुरुष गेला असल्या कारणामुळे आमचा उदार निर्वाह कसा करावा असा मला प्रश्न पडला आहे त्यांचा भाजी विक्रेता चा व्यवसाय होता आता ते गेल्याने कुटुंब आर्थिक नुकसानामध्ये सापडला आहे त्यामुळे आमच्या घरातील एकाला महापालिकेत नोकरी द्यावी अशी मागणी देखील कुटुंबीयांनी केली है....
0
0
Report

1 सितम्बर से महाराष्ट्र में महात्मा फुले लोकशाही लोकअदालत, तेजी से निपटारे का प्रयास

Nagpur, Maharashtra:नागपूर बाईट - चंद्रशेखर बावनकुळे, महसूल मंत्री *ऑन महात्मा फुले लोकशाही लोकअदालत* - महाराष्ट्रात एक सप्टेंबरपासून महात्मा फुले लोकशाही लोकअदालत आयोजित करण्याचा विचार महसूल विभागाने केला आहे. शताब्दीनिमित्त हा कार्यक्रम आहे. तहसीलदार, प्रांत अधिकारी, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तांकडे केसेस प्रलंबित आहेत. निपटारा लोकअदालत करून घेण्याचा निर्णय घेतला आहे. वर्षानुवर्षे नागरिक जातात, मात्र त्यांच्या निकाल लागत नाही. तीन-तीन, चार-चार वर्षे प्रलंबित आहेत. पुण्यामध्ये सुद्धा आम्ही मॉडेल तयार केलेले आहे. ११ हजार केसेस काढले आहेत. लोकांना घेणे म्हणजे दोन लोकांचे निपटारे करणे. सर्व प्रांत कार्यालये, जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये लोकअदालत होईल. वर्षानुवर्षे जे केसेस आहेत, ते निघताना होईल. शासन निर्णय होईल. समझोता करून हे निकाली काढता येईल. एक सप्टेंबर ते ३१ मार्च २०२७ पर्यंत - तहसीलदारांकडे सुरू आहेत. जमिनीचे लोकअदालतीच्या माध्यमातून जनतेने सुद्धा पुढाकार घ्यावा. *ऑन उदय सामंत* - उद्योगमंत्री यांनी पुढाकार घेतला आहे. चाकणमधली एमआयडीसी ही मुख्य समस्या होती. नितीन गडकरी यांनी पुणे-चाकण येथील रस्त्यासाठी भरीव तरतूद केली आहे. मला वाटतं की फॅसिलिटी आहे. शरद पवार यांनी सूचना दिल्या. उदय सामंत काम करतील. *ऑन राहुल गांधी परराष्ट्र धोरण टीका* - राहुल गांधींनी टीकेचा धंदा उचललेला आहे. व्यंग करणारे लोक जास्त काळ टिकत नाहीत. व्यंग करून माणूस मोठा होत नाही. *ऑन जमाबंदी कायदा* - काल मी जमाबंदी अधिकाऱ्याकडे गेलो होतो. सातबारा नाही आहे. आदिवासी भागातील, कोकणातील शेतकरी असेल, वेगवेगळ्या कायद्यामध्ये ओळखलेल्या इनाम व्यवस्थेशी शेतकरी, प्रॉपर्टी घाट झालेला नाही. या सर्व शेतकऱ्यांना पीकविमा योजना मिळण्याकरता आम्ही पुढाकार घेत आहोत. मला विश्वास आहे, ६० हजारांचा आकडा पूर्ण केला. पुढच्या एक महिन्यात अनेक लोकांचे काम होणार आहे.मराठवाड्यात निजामाच्या जमिनी आहेत, पश्चिम महाराष्ट्रात देशमुख वतन आहेत. कायद्यात या संदर्भात बदल होणार आहे. - देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना शब्द दिला की, कुठल्याही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही. आदिवासी शेतकऱ्यांना सुद्धा त्यांच्या नावाने शेतकरी जमीन होणार आहे. *ऑन संजय राऊत* - अशा पद्धतीने टीका करून काही मिळणार नाही. आमचे गृहमंत्री अमित शहा या देशाला सुरक्षित करण्यासाठी भूमिका घेत आहेत. संजय राऊत यांच्या वर काय बोलायचं. *ऑन मनोज जरांगे पाटील* - कालच सांगितलं आहे, यावर बोलणं अधिक उचित होणार नाही. ओबीसी संघटनांना माझी विनंती आहे, रस्त्यावरचे मुद्दे आंदोलन करून या राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडणे बरोबर नाही. समाजामध्ये वाद होणे हे बरोबर नाही.ओबीसी संघटनांनी मोर्चा करू नये. *ऑन ओबीसी समाज* - रोज - रोज या विषयावर बोलणं उचित ठरणार नाही. *ऑन रवींद्र चव्हाण बैठक* - सोशल मीडियाचा वापर अधिक झाला पाहिजे. यासाठी कार्यकर्त्यांनी सक्रिय राहणे आवश्यक आहे. हा योग्य सल्ला दिला आहे. अध्यक्षांनी दिलेल्या सूचनांचे पालन करू. *ऑन गुलाबराव पाटील* - भाजप-सेना युती ३० वर्षांपासून भावा-भावासारखी सांभाळलेली आहे. असे वक्तव्य करणे कुठल्या उद्देशाने केले, हे मला माहीत नाही. चर्चा केली जाईल त्याची. *ऑन नागपूर बिल्डरांना इशारा* - नागपुरात इंटरनल नकाशाचे उल्लंघन केले, डीपी प्लॅन केले. नितीन गडकरी यांनी बैठक घेतली, मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली. आवर्जून सांगतो, ज्यांनी लोकांना फसवलं आहे, आम्ही त्यांना सोडणार नाही. छोटे-मोठे डेव्हलपमेंट असेल, ते दूर करू. आम्ही काय बिल्डरला त्रास देत नाही. नागपूरला पूर येतो. अव्वाच्या सव्वा इमारती बांधल्या. पण अधिकृत चार हजार इमारती एकेक करून घेतल्या आहेत. अजूनपर्यंत रजिस्ट्री झाली नाही. नागपूर आता उद्ध्वस्त व्हायला निघाले आहे. दादागिरी आम्ही आता खपवून घेणार नाही. सर्व बिल्डरांना सूचना आहे, जे काही डेव्हलपमेंट केले असेल ते अधिकृत काम करून रजिस्ट्री करा. *ऑन पुणे ओबीसी बैठक* - ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय होणार नाही, मराठा समाजावर अन्याय होणार नाही, याची काळजी सरकारने घेतली आहे. आम्ही आधीच सांगितलं आहे, जे पात्र कुणबी समाजातील लोक आहेत, २२ हजार प्रमाणपत्र दिले आहे. सर्व समाजांना सर्टिफिकेट दिले आहे. मूळ कुणबी दाखला असेल, त्या ठिकाणी वंशावळीमध्ये आला आहे, त्यांना प्रमाणपत्र दिलेलं आहे. पण चुकीच्या पद्धतीने मान्य करत नाही. ओबीसी आपल्या ठिकाणी, मराठा आपल्या ठिकाणी आहे. दोन्ही समाज भावासारखे आहेत. दोन्ही समाजाने भांडण करायचे नाही आहे. कुठल्याही समाजावर अन्याय होणार नाही. *ऑन विद्यार्थी सायकल वाटप* - प्रताप सरनाईक यांच्याशी स्वतः बोललो. एमडीशी बोललो आणि त्या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी बस सुरू केली. किती सायकल पाहिजे या संदर्भात माहिती घेतली आहे. आमच्या ट्रस्ट द्वारे ज्या विद्यार्थ्यांकडे सायकली नाहीत अशा विद्यार्थ्यांना सायकल पुरवणार आहोत.
0
0
Report
Advertisement

Kolhapur के Survenagar में एक महीने के बच्चे की दूध पिलाते समय मौत

Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर शहर के सुर्वेनगर में मन को छू लेने वाली घटना घटी है. अवघ्या एक महिन्याच्या बाळाचा दूध पिताना ठसका लागून दुर्दैवी मृत्यु झाला. आईच्या डोळ्यासमोरच ही घटना घडल्याने मालवणकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आर्विक अमोल मालवणकर… अवघ्या एक महिन्याच्या या चिमुकल्याचा दूध पिताना ठसका लागून मृत्यू झाला. मालवणकर कुटुंबीय मूळचे पुण्याचे. आर्विकचे वडील अमोल मालवणकर हे सॉफ्टवेअर इंजिनिअर असून, काही दिवसांपूर्वी ते कुटुंबासह कोल्हापूरात आले होते. एक महिन्यापूर्वीच आर्विकच्या आगमनाने कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. आई-वडील आपल्या चिमुकल्याच्या भविष्याची स्वप्नं रंगवत होते. मात्र, हे आनंदाचे क्षण अचानक दुःखात बदलले. बाळाला वरचे दूध पाजत असताना अचानक ठसका लागला. बाळाचा श्वास अडकल्याने आईने त्याला सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही क्षणांतच आर्विकने श्वास सोडला. त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले; मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. आईच्या डोळ्यासमोर दूध पाजताना बाळाचा मृत्यू झाल्याने आई-वडिलांना मोठा धक्का बसला आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर बाळाला दूध पाजताना पालकांनी नेमकी कोणती काळजी घ्यावी, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. विशेषतः वरचे दूध देताना बाळाची पोझिशन, दूध देण्याची पद्धत आणि ठसका लागल्यास काय करावे, याबाबत पालकांनी माहिती घेणे गरजेचे आहे. इतकच नाही तर नवव्या महिन्यातच ब्रेस्टफीड कसं करावे याची देखील माहिती जाणकारांकडून घेण्याची आवश्यकता आहे. बाळाला दूध पाजताना ठसका लागला तर अनेकदा घरगुती उपाय केले जातात. करंगळी दाबणे, टाळूवर फुंकर मारणे अशा पद्धतींचा अवलंब केला जातो. मात्र, अशा उपायांपेक्षा वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितलेल्या प्रथमोपचाराची माहिती पालकांना असणे महत्त्वाचे आहे. बाळाला दूध पाजताना त्याचे डोके आणि मान योग्य स्थितीत ठेवणे, दूध देताना बाळाला पूर्णपणे आडवे न झोपवणे आणि दूध पाजल्यानंतर ढेकर देणे, या साध्या पण महत्त्वाच्या गोष्टींकडे पालकांनी लक्ष देणे आवश्यक आहे. बाळाचा श्वास अडखळत असेल, आवाज निघत नसेल तर ही गंभीर परिस्थिती असू शकते. अशावेळी चुकीचे घरगुती उपाय करण्याऐवजी तातडीने वैद्यकीय मदत घेणे अत्यंत महत्त्वाचे हे मालवणकर कुटुंल्बीयावर कोसळलेल्या दुःखाच्या डोंगरनंतर स्पष्ठ झाले आहे. त्यामुळे नवजात बाळांना दूध पाजताना पालकांनी अधिक काळजी घेण्याची गरज अधोरेखित झाली आहे...
0
0
Report

नागपुर में अखंड भारत संकल्प दिवस पर 5 हजार विद्यार्थियों का सामूहिक वंदे मातरम्

Nagpur, Maharashtra:नागपूर नागपुरात आज १४ ऑगस्टला राष्ट्रजागृती प्रतिष्ठान द्वारे अखंड भारत संकल्प दिनानिमित्य सामूहिक वंदे मातरम गायन सोहळा होतोय मध्य नागपुरातील ५ हजार विद्यार्थी करणार राष्ट्रभक्तीचा जागर केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी व पोलीस आयुक्त श्री विश्वास नांगरे पाटील यांची विशेष उपस्थिती वंदे मातरम राष्ट्रगानाला १५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आणि अखंड भारत संकल्प दिनानिमित्त अयाचित मंदिर बस स्टॉप, ल ३४ शाळेतील ५ हजार शालेय विद्यार्थ्यांचा सामुहिक वंदे मातरम् गायनाचा हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. शालेय विद्यार्थ्यांना व युवा पिढीला भारताचा गौरवशाली इतिहास माहिती व्हावा व अखंड भारताविषयी जागरूकता निर्माण होऊन राष्ट्रप्रेम जागृत व्हावे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. हा कार्यक्रम भव्य प्रमाणात आयोजित केला गया असून सुमारे धनुष कोटी ते श्रीलंका येथे समुद्र जलतरण २९ किमी अंतर ११.१५ तासात पूर्ण केल्याच्या विश्वविक्रमाची नोंद केलेल्या नागपूरची सुपुत्री कु ईश्वरी कमलेश पांडे हिचा केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांचे हस्ते सन्मान केला जाईल. या कार्यक्रमाला अध्यक्ष स्थानी व प्रमुख वक्ता म्हणून भारत सरकारचे केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी मार्गदर्शन करतील. याप्रसंगी विशेष अतिथी म्हणून नागपूरचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील उपस्थित असतील.
0
0
Report
Advertisement

कोल्हापुर में एक महीने के बच्चे की दूध पिलाते वक्त मौत, परिवार शोक में

Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर:- कोल्हापूर शहरातील सुर्वेनगर मध्ये मनाला चटका लावणारी घटना समोर आली आहे. अवघ्या एक महिन्याचा बाळाचा दूध पिताना ढसका लागून मृत्यू झालाय. आईच्या डोळ्यासमोरच ही घटना घडल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आर्विक अमोल मालवणकर असं मृत झालेल्या एक महिन्याच्या बाळाचे नाव आहे. मालवणकर कुटुंबीय मूळचे पुण्याचे आहे. आईचे माहेर कोल्हापूरातील सुर्वे नगर असून बाळाचे वडील अमोल मालवणकर सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत. ते काही दिवसापूर्वी कोल्हापुरात आले होते. त्यांच्या कुटुंबात एक महिन्यापूर्वीच चिमुकल्या बाळाचे आगमन झाल्याने आनंदाचे वातावरण होते. आई - वडील बाळाच्या भविष्याचे गोड स्वप्न रंगवत होते. पण बाळाला वरचे दूध पाजत असताना अचानक ठसका लागला आणि बघता बघता बाळाचा श्वास अडकला. बाळाची अवस्था पाहून आईच्या जीवाची घालमेल झाली तिने बाळाला सावरण्याचा प्रयत्न केला, पण बघता बघता बाळाचा काही क्षणात श्वास रोखला गेला. तातडीने एक महिन्याच्या आर्विकला जवळच्या रुग्णालयात देखील नेलं, पण तोपर्यंत आर्विकने श्वास सोडला होता.. आईच्या डोळ्यासमोरच दूध पीत असताना आर्विकचा मृत्यू झाल्याने आई-वडिलांना मोठा धक्का बसला आहे तर कुटुंबीयांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
0
0
Report

वन्य सूअर के हमले से दो किसान घायल, ग्रामीण दहशत में

Bhandara, Maharashtra:रानडुकरानी दोन वेगवेगळ्या ठिकाणी शेतकऱ्यावर हल्ले.... एक शेतकरी जखमी. Anchor : गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा तालुक्यातील उमरी व धादरी येथे खरीप पिकाच्या कामात व्यस्त असलेल्या उमरी येथील एका शेतकरी महिलेवर व धादरी येथे एका शेतकऱ्यावर रानडुकरानी अचानक हल्ला केल्याने दोन्ही शेतकरी गंभीर जखमी झाले आहेत. कलाबाई मोहारे, इशुदयाल पटले असे जखमींची नाव आहेत. रानडुकरानी अचानक हल्ला केल्याने गंभीर जखमी झाले असुन त्यांच्या कुटुंबीयांनी व ग्रामस्थानी तातडीने त्यांना शासकीय उपजिल्हा रुग्णालय तिरोडा येथे दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. डॉक्टरांच्या माहितीनुसार त्यांच्या शरीरावर खोल जखमा झाल्या असून त्यांना चार ते पाच टाके लावण्यात आले आहेत. 15 दिवसा नंतरची ही दुसरी घटना असून या घटनेने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे शेतात काम करताना वन्य प्राण्यांच्या हल्ल्याचा धोका वाढत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. आता वनविभागाने उपाययोजना करावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत....
0
0
Report

मुंबई में भाजपा के नेतृत्व में तिरंगा यात्रा, मुख्यमंत्री फडणवीस समेत मंत्री शामिल

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:मुंबई आणि पुण्यानंतर आज छत्रपती संभाजी नगर मध्ये भाजपच्या वतीने तिरंगा यात्रेचा आयोजन करण्यात आले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खास उपस्थितीत ही तिरंगा यात्रा असेल दुपारी २ वाजता महात्मा फुले चौकातून सुरू होणारी ही यात्रा क्रांती चौकात पोहोचेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, मंत्री गिरीश महाजन यांच्यासह विविध मंत्री व वरिष्ठ नेते यात्रेत सहभागी होणार आहेत. सुरक्षेच्या उपाययोजना म्हणून दुपारी १२ वाजेपासून यात्रा संपेपर्यंत क्रांती चौक ते गोपाल टी आणि गोपाल टी ते क्रांती चौक हे दोन्ही मार्ग सर्व वाहनांसाठी बंद राहिल. नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. क्रांती चौकात यात्रेचा समारोप झाल्यानंतर मुख्यमंत्री - फडणवीस यांची जाहीर सभा होईल
0
0
Report
Advertisement

मनसे ने भावेश कावरे के कार्यालय के पीछे कोंबड़ी पाँव की माला पहनाकर विरोध किया

Mumbai, Maharashtra:भावेश कावरे यांच्या कार्यालयाच्या पाठीला कोंबडींच्या पायाचा हार मनसेने घालत निषेध केला नॉन व्हेज वरून झालेल्या वादावरून प्रॉपर्टी एजेंट भावेश कावरे याच्यावर जोरदार टीका होत आहे.अश्यातच आता मनसे या मुद्द्यावर आक्रमक झाली आहे. एकीकडे मनसेच्या वतीने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केलेली असताना आता कांजूरमार्ग येथील दामजी शामजी इमारती मधील त्याच्या कार्यालयावर मनसेने मोर्चा आणला आहे व भावेश कावरे यांच्या कार्यालयाच्या पाठीला कोंबडींच्या पायाचा हार घालून जाहीर निषेधकेला
0
0
Report

नागपूर में स्वास्थ्य व्यवस्था सुदृढ़, भांडा फोड़ वाले मामले और संजय राउत पर तंज

Nagpur, Maharashtra:नागपूर - पंकज भोयर (गृहराज्यमंत्री) - देशात आणि राज्यात आरोग्य व्यवस्था बळकट करण्याचे काम सुरु. मागील दीड वर्षात आरोग्य विभागासाठी महत्वाचे निर्णय घेतले गेले. भंडारा संदर्भात काही तक्रार मला प्राप्त झालेली आहे. पाहणी करून कारवाई केली जाईल. आरोग्य सेवा रुग्णाला सेवा देण्यासाठी..विश्वास ठेवून लोक सेवा घेण्यासाठी येतात..तिथे हलगर्जीपणा होत असेल तर कारवाई होईल. On Gadchiroli - खाजगी अनुदानित शाळेची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली आहे.. त्या संस्थेत चौकशी करून कारवाई केली जाईल. On संजय राऊत - प्रकाश झोतात राहण्यासाठी संजय राऊत असे चुकीचे वक्तव्य करतात.. अशीच चुकीचे वक्तव्य न करता गंभीरतेने देशाच्या आणि राज्याच्या परिस्थितीकडे बघितले पाहिजे.. - कोण पंतप्रधान होणार हे भाजपचे पदाधिकारी ठरवतील..हे ठरवण्याचे अधिकार संजय राऊत यांना कोणी अधिकार दिले नाहीत..
0
0
Report
Advertisement

मुंबई FDA ने डोमिनोज़ पर छापा, आउटलेट का लाइसेंस निलंबित

Mumbai, Maharashtra:मुंबई में फूड एंड ड्रग एडमिनिस्ट्रेशन (FDA) ने डोमिनोज पर बड़ी कार्रवाई की। बॉरिवली, विठेपार्ले और घाटकोपर के प्रसिद्ध आरसिटी मॉल में स्थित डोमिनोज के आउटलेट पर FDA ने छापा मारा। घाटकोपर के आउटलेट का खाद्य व्यवसाय परमिशन निलंबित किया गया। खाद्य प्रतिष्ठानों में स्वच्छता और सेनेटेशन की उचित व्यवस्था नहीं, कीट प्रादुर्भाव पाया गया, खाद्य पदार्थों के साठवण में आवश्यक सावधानियाँ नहीं, खाद्य पदार्थों के साथ आने वाले पदार्थों के आवश्यक कागдерж पत्र उपलब्ध नहीं, कर्मचारियों की व्यक्तिगत स्वच्छता, वैद्यकीय जाँच, टीकाकरण, ग्लब्ज़, एपरन आदि का न होना, आवश्यक प्रमाणपत्र उपलब्ध न होना और ग्राहक शिकायत निवारण की प्रभावी व्यवस्था नहीं होना—ये कारण दिए गए और FDA ने यह कार्रवाई की। इसका अवलोकन हमारे प्रतिनिधि Amol Pednekar ने किया।
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top