445001
माझी उमेदवारी मदन येरावारांना पाडण्यासाठीच, माजी आमदार संदीप बाजोरीयांचा दावा.
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी आमदार संदीप बाजोरिया यांनी उमेदवारी आपल्यालाच मिळणार असून तुतारी चिन्हावरच आपण लढु असा दावा केला आहे. महाविकास आघाडीत तिकीट वाटपाआधीच त्यांनी जाहीरनामा प्रकाशित करून प्रचार देखील सुरू केला आहे. भाजप आमदार मदन येरावार यांनी मतदारसंघ बकाल करून ठेवला, रस्त्यांची दैना झाली, प्रत्येक योजनेत भ्रष्टाचार केला त्यामुळे गुन्हेगारीचा बिमोड करून भयमुक्त वातावरण देऊ असे वचन आपण जनतेला देत असल्याचे संदीप बाजोरिया यांनी सांगितले.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
वाशीम के मंगरूळपीर में शिव कवड़ यात्रा पारंपरिक धुनों के बीच
Washim, Maharashtra:भोलेबाबा शिव कावड यात्रा वाशीमच्या मंगरूळपीर तालुक्यातील तर्हाळा येथे भक्तिमय आणि पारंपरिक वातावरणात पार पडली. विशेष म्हणजे डीजेचा वापर टाळत पारंपरिक वाद्ये, लेझीम आणि डमरूच्या गजरात ही यात्रा काढण्यात आली. पुर येथील पुरातन महादेव मंदिरातून कावड घेऊन आलेल्या यात्रेत भाविकांनी मोठी गर्दी केली होती. आठ आकर्षक सजविलेल्या बैलगाड्यांमधून भगवान शिव-पार्वती आणि विविध संतांच्या वेशभूषा साकारण्यात आल्या होत्या. भक्ती, संतपरंपरा आणि ग्रामीण संस्कृतीचा सुंदर संगम घडविणारी ही कावड यात्रा परिसरात चर्चेचा विषय ठरली.0
0
Report
पंढरपुर कॉरिडोर परियोजना: मंदिर परिसर के पास 65 मीटर भूसंपादन, सुविधाओं का विस्तार
Pandharpur, Maharashtra:तीर्थक्षेत्र पंढरपूर येथे होणाऱ्या संभाव्य कॉरिडॉर प्रकल्पाचे सादरीकरण आज पंढरपूर मध्ये उपजिल्हाधिकारी संतोष देशमुख यांनी केले कॉरिडॉर अंतर्गत मंदिरापासून दोन्ही बाजूला 65 मीटर इतके भूसंपादन केले जाणार आहे यामध्ये देण्यात येणाऱ्या सुविधा घरमालक व्यावसायिक भाडेकरू यांना देण्यात येणारा मोबदला याबातची माहिती देण्यात आली. तसेच हा कॉरिडॉर कसा असेल याचे एक ॲनिमेटेड चित्रफीत तयार केली आहे ती सुद्धा प्रशासनाने नागरिकांच्या साठी पाहण्यास दाखवली आहे यामध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर चंद्रभागा नदीवरील घाट पंढरपूर परिसरामधील वाहन तळ पालखी तळ येथे होणाऱ्या सुविधा रस्त्यांचे रुंदीकरण याचा समावेश आहे0
0
Report
यवतमाढ के आदिवासी बेरोजगार युवाओं के आंदोलन पर केंद्रीय मंत्री ने संकेत दिए
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ मध्ये आदिवासी बेरोजगार युवक आणि विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद कार्यालया समोर गेल्या वीस दिवसांपासून सुरू असलेले ठिय्या आंदोलन मागे घेतले आहे. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी या विद्यार्थ्यांसोबत सविस्तर चर्चा करून त्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मकता दर्शवली, त्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन थांबविले. आदिवासींच्या 12 हजार 500 रिक्त जागांची तात्काळ भरती व्हावी, पेसा व नॉन पेसा पदभरतीत संवर्ग घ्यावे, एमपीएससीच्या गट क मधील तलाठी पदाच्या पेसा व नॉन पेसा जिल्हा निहाय जागा उपलब्ध करून जाहिरात द्यावी, पवित्र पोर्टल प्रणाली द्वारे घेण्यात येत असलेल्या शिक्षक भरतीत पेसा आणि नॉन पेसा जागा उपलब्ध करून द्याव्या या मागण्या मान्य करण्यात आले असून, मुख्यमंत्री त्याबाबत लवकरच निर्णय घेतील असे आश्वासन आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी दिले.0
0
Report
Advertisement
बारामती में अचानक बारिश, किसानों के लिए राहत की उम्मीद
Rui, Maharashtra:कई दिनों की विश्राम के बाद बारामती शहर और उसके आसपास बारिश मिली। अचानक बारिश ने नागरिकों को चौंका दिया। कुछ दिनों से तेज गर्मी बढ़ी थी, आज सुबह मौसम बदला और दोपहर में बारामती शहर व उसके आसपास बारिश देखने को मिली। बारिश हल्की रही, लेकिन किसानों के लिए भारी बारिश की उम्मीद है।0
0
Report
वाशीम कांग्रेस का ज्ञापन: कोरडा़ दुष्काळ घोषित कराओ, 75 हजार/हेक्टेअर मदद
Washim, Maharashtra:वाशीम जिल्ह्यात मागील महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने खरिपाची पिकं करपून गेली आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देतं निवेदन देण्यात आले. जिल्ह्यात तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना हेक्टरी 75 हजार रुपयांची आर्थिक मदत द्यावी, तसेच शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करावा, अशा प्रमुख मागण्या काँग्रेसने केल्या आहेत. यासोबतच जिल्ह्यात स्मार्ट मीटर बसविण्यास विरोध करत महावितरणच्या अधिकाऱ्यांनाही निवेदन देण्यात आले. यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.0
0
Report
उजनी के मछुआरों का एक दिवसीय लाक्षणिक उपोषण, ई-टेंडर नियम रद्दीकरण की मांग
Rui, Maharashtra:चालीसहून अधिक गावात मच्छीमारांचं एक दिवसीय लाक्षणिक उपोषण..... उजनीतील मासेमारीचा ठेका पद्धत रद्द करण्याची मागणी..... उजनी धरणातील मासेमारीसाठी राज्य सरकारकडून ई-टेंडर प्रक्रिया राबवली जात आहे याला विरोध दर्शवण्यासाठी आज इंदापूर दौंड तालुक्यातील भीमा पट्ट्यात 40 हून अधिक गावात मच्छीमारांनी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केल आहे. शासनाने तात्काळ ही ठेका पद्धत रद्द करावी अशी मागणी मच्छीमारांनी केली आहे.0
0
Report
Advertisement
युगेंद्र पवार के नेतृत्व में सोमेश्वर कारखाने के लिए नई पीढ़ी का पैनल चयन
Rui, Maharashtra:बारामती: युगेंद्र पवार पत्रकार परिषद. पवार साहेबांचे मार्गदर्श आणि अजितदादांच्या कष्टामुळे सोमेश्वर कारखाना चांगल्या पद्धतीने चालला. अजितदादांचा कारखान्यावर वचक होता; गैरप्रकार आढळल्यास तातडीने कारवाई आणि चौकशी केली जात होती. अजितदादा नसले तरी पवार साहेबांनी कारखान्याकडे लक्ष द्यावे, अशी सभासदांची इच्छा आहे. माळेगाव कारखिण्यातील डिस्टिलरी बंद असल्यासारख्या अडचणी निर्माण झाल्या. माळेगांव कारखान्यात प्रशासक नेमण्याची वेळ येत असेल तर सभासदांनी निवडून दिलेल्या संचालकांची भूमिका काय, संचालक मंडळावर प्रभावी वचक आणि योग्य देखरेख असणे गरजेचे. पवार साहेबांना सहकार आणि साखर कारखानदारीचा मोठा अनुभव. पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सोमेश्वर कारखान्यासाठी शेतकरी पॅनल उभे करण्याचा निर्णय. पॅनलमध्ये उच्चशिक्षित, तरुण, ज्येष्ठ आणि अनुभवी उमेदवारांचा समावेश केला जाणार. स्वच्छ प्रतिमेचे आणि सभासदांच्या प्रश्नांसाठी काम करणारे उमेदवार देण्याचा दावा. मागील १०-१५ वर्षांपासून, काही ठिकाणी ३० वर्षांपासून तेच लोक संचालक असल्याचा आरोप. तरुण सभासदांना आणि नव्या नेतृत्वाला संधी देण्याचा पॅनलचा प्रयत्न. ऊस उत्पादक शेतकरी, सभासद आणि कारखाना कामगारांचे हित केंद्रस्थानी ठेवण्याचा दावा. विद्यमान संचालक मंडळात बदल होणे गरजेचे असल्याचे मत0
0
Report
भाजपा विधायक मंदा म्हात्रे ने पुलिस आत्महत्या समेत अन्य मुद्दों पर कार्रवाई की मांग की
Navi Mumbai, Maharashtra:भाजपा आमदार मंदा म्हात्रे यांनी नवी मुंबई शहरातील विविध प्रश्नांसंदर्भात नवी मुंबई पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांची भेट घेतलेय. या भेटी मध्ये शाळा कॉलेज परिसरात होत असलेली अमली पदार्धांची विक्री, ध्वनी प्रदूषण, वाहतूक कोंडी आणि पोलिस कर्मचाऱ्याने केलेल्या आत्महत्ये प्रकरणी कारवाई करण्याची मागणी करण्यात आलेय. यावेळी शाळा कॉलेज परिसरात पोलिसांची गस्त वाढविण्यात येईल, ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी गणेश मंडळांशी संवाद साधून शहरात डीजे वाजणार नाही याची दक्षता घेतली जाईल, वाहतूक कोंडी वर तोडगा काढण्यासाठी विविध आस्थापनांसोबत चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल तसेच पोलिस आत्महत्या प्रकरणी चौकशी करुन योग्य ति कारवाई करण्याचे आश्वासन पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी आमदार मंदा म्हात्रे यांना दिलेय.0
0
Report
DJ बंदी पर सुजय विखे पाटील का बेरोकटोक जवाब; ग्रामीण क्षेत्र में राहत, शहरी भाग में चुनौतियाँ
Ahilyanagar, Maharashtra:रिपोर्टर- लैलेश बारगजे स्लग- सुजय विखे पाटील फीड 2C सुजय विखे ऑन डीजे बंदी. डीजे बंदी पर विविध स्तरों से प्रतिक्रियाएं व्यक्त हो रही थीं, अब भाजपा के प्रदेश उपाध्यक्ष सुजय विखे पाटील ने भी प्रतिक्रिया दी है. मैं बापटा जैसा मराठी बोल सकता नहीं. वास्तव में हर किसी का ओउटलुक है, हमारे ग्रामीण भाग में DJ का त्रास नहीं है, गांव में बड़े-बड़े इमारत नहीं поэтому DJ बजाकर चल जाता है, पर शहरी भाग में समस्या अलग है—वहां यातायात समस्या, इमारतें, अस्पताल, इसलिए वहां का मुद्दा अलग है. ग्रामीण भाग के नेतृत्व में हमारी युवा DJ बजाते रहने देंगे, ऐसी प्रतिक्रिया सुजय विखे ने दी है. बाईट - सुजय विखे. सुजय विखे ऑन पुणे नाशिक रेल्वे. पूणे नाशिक रेल्वे मार्ग के संगमनेर से शिर्डी मार्ग से पहुँचाने का निर्णय होने के बावजूद कांग्रेस के बालासाहेब थोरात और सत्यजित तांबे ने आंदोलन किया. संगमनेर मार्ग पर मार्ग जाने के लिए लड़ाई चल रही थी, इस बीच भाजप के प्रदेश उपाध्यक्ष सुजय विखे पाटील ने प्रतिक्रिया दी: मैंने साईं बाबा को स्मरण कराया कि शिर्डी से जाने के लिए मैंने कोई प्रयास नहीं किया; पर साईं बाबा की कृपा से रेल्वे वळाली और बाबांचा आशीर्वाद मिला है, इसलिए मैं इनकार नहीं कर सकता. फिर कहा कि केंद्र सरकार से विनंती है कि पहले नाशिक-संगमनेर मार्ग को प्राथमिकता दें—अगर मार्ग नहीं खुले तो हमें दूसरा मार्ग दें. बाईट - सुजय विखे. सुजय विखे ऑन जिल्हा बँक. जिल्हा बँक की चुनाव प्रक्रिया शुरू हुई है. भाजपा के दो नेताओं के बीच संघर्ष दिख रहा है. सुजय विखे कांग्रेस की मदद से अध्यक्ष पद पाने की कोशिश में भी हैं, चर्चा है. भाजपा प्रदेश उपाध्यक्ष एवं पूर्व सांसद सुजय विखे ने स्पष्ट किया: अगर किसी निर्वाचन में नाम आता है, तो मुझे कुछ भी नहीं मिलता. जिल्हा बँक किसानों के लिए महत्वपूर्ण और उनके लिए जिम्मेदारी भरी संस्था है, सहकारी संस्थान चलाने वालों को जिम्मेदारी देनी चाहिए. मेरा नाम इस चक्कर में सहमत है या नहीं, यह सब लोगों को बताना चाहिए; मेरी इच्छा आज भी जिल्हा बँक के पद पर आसीन होना नहीं है, पर जो भी इस खुर्सी पर बैठेगा, वही मुख्यमंत्री फडणवीस बताएँगे—यह सुजय विखे की प्रतिक्रिया है. बाईट - सुजय विखे.0
0
Report
Advertisement
इंदापूर धनगर समाज की मांगों पर सरकार से तत्काल कार्रवाई का आह्वान
Rui, Maharashtra:धनगर समाजाच्या विविध मागण्यांसाठी इंदापूर तहसीलदारांना निवेदन देण्यात आलंय. हुतात्मा वीर शिंग्रोबा धनगर यांच्या नावाने कनेक्टिंग लिंकचं नामकरण करावं, चर्चगेट रेल्वे स्थानकाला राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव द्यावं, तसेच श्री संत बाळूमामा देवस्थानासाठी स्वतंत्र कायदा करावा, अशी मागणी करण्यात आली आहे... यासोबतच धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी तातडीने करावी, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. सरकारने मागण्यांची तातडीने दखल घ्यावी अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे...0
0
Report
नागपुर में कृष्ण जन्माष्टमी शोभायात्रा: तलवारबाज़ी से आत्मरक्षा प्रदर्शन
Nagpur, Maharashtra:विश्व हिंदू परिषदने कृष्ण जन्माष्टमी को विशाल शोभा यात्रा निकाली गई, जिसमें लगभग 60 झांकों का समावेश था. विश्व हिंदू परिषद की शोभायात्रा में विश्व हिंदू परिषद के साथ-साथ बजरंग दल, मातृशक्ति, दुर्गा वाहिनी के कार्यकर्ता हजारों की संख्या में शामिल हुए थे. ढोल, ताश पथक, लेझिम पथक, युद्ध कला का प्रदर्शन करते हुए झांकी निकाली गई. भगवान कृष्णा शोभा यात्रा के मुख्य रथ मयूर रथ पर सवार थे, उसके पीछे-पीछे ढोल नगाड़ों की धुन पर भी विश्व हिंदू परिषद के कार्यकर्ता, बजरंग दल के कार्यकर्ता, दुर्गा वाहिनी की कार्यकर्ता झूमते हुए नजर आए. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भगवान गौतम बुद्ध और डॉक्टर बाबासाहेब अंबेडकर की झांकी बनी आकर्षण का केंद्र. शोभा यात्रा में मुख्य आकर्षण का केंद्र रहा भगवान शिव की बारात.0
0
Report
मराठा आंदोलन के डरावने दांव: 12 सितम्बर को मुंबई में बड़े प्रदर्शन की तैयारी
Jalna, Maharashtra:अंतरवाली सराटी-जालना मनोज जरांगे पाटील PC सरकार जाणून बुजून हलगर्जीपणा करत आहे मराठा संपवण्यासाठी जाणून बुजून हलगर्जीपणा 29 ऑगस्टला मला उपोषणाची वेळ येऊ देऊ नका म्हणून सांगितले होत,मार्च एप्रिलला प्रसाद लाड म्हणाले होते की देवेंद्र फडणवीस आरक्षणावर 100 टक्के मार्ग काढणार आहे पण तसं झालं नाही आम्ही मुंबईकडे निघालो की आमच्यावर हल्ला करायचा हा सरकारचा प्लान-जरांगे यांचा आरोप मराठ्यांना काही मिळत नाही ही फडणवीस, शिंदे यांची मिलीभगत आहे ही खात्रीलायक माहिती आहे मराठ्यांवर हल्ला करायला तुमच्या बापाची पेंड है का.? मुंबईला जाताना हल्ला झाला तर आपल्याला मिळालेली माहिती खरी आहे म्हणून समजा 12 सप्टेंबरला सगळ्या मराठ्यांनी अंतरवालीत बैठकीसाठी या,सगळ्या मराठ्यांनी येणं गरजेचं आहे सांगली ,सोलापूर,पुणे,कोल्हापूर, सातारा,सिंधुदुर्ग,रत्नागिरी, मुंबई, नवी मुंबईतील मराठ्यांनी जिल्ह्यातील 12 सप्टेंबरच्या बैठकिला अंतरवालीत यावं नगर,नाशिक,जळगाव,नागपूर,धुळे, बुलडाणा, यवतमाळ, वाशीम जिल्ह्यातील सर्वपक्षीय मराठ्यांनी या बैठकीला यावे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील गावा-गावातील मराठ्यांनी 12 सप्टेंबर रोजी अंतरवालीत यावं 12 सप्टेंबर रोजी मुंबई आंदोलनाचा निर्णय होणार बैठकीत जी तारीख मुंबई आंदोलनाची ठरेल त्या तारखेला सर्वांनी मुंबईत यायचं *मुंबई आंदोलना दरम्यान एकाही मराठ्याच्या डोक्याचं रक्त पडलं तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद झाला पाहिजे,जाम झाला पाहिजे* पोलिसांनी मुंबई आंदोलना दरम्यान मराठ्याना कितीही त्रास दिला तरी मराठ्यांनी त्यांना त्रास देऊ नये मराठ्यांनी सायलेंट आंदोलन करावे,जर पोलिसांनी फडणवीस यांचं ऐकून काही केलं तर पोरांनी पळू नये.चेंगराचेंगरी होईल,।दबा धरा सरकारनेच कायदा हातात घेतला तर आम्हाला नाईलाज असेल त्यांनी शांततेत मुंबईत येऊ दिले तर आम्ही शांततेत मुंबईत जाऊ : दिवसाच काय रात्रीही आंदोलन करा,रात्रीही शांततेत आंदोलन करता येतात पोलिसांनी मराठ्यांना काही केलं तर हा फडणवीस शिंदे यांचा दोष असेल *महाराष्ट्रातील जनता यांचा माज का उतरवत नाही,12 तारखेला यांचा माज उत्तरवणार* *फडणवीस राजकारण्यांमागे ED लावत आहे,कारखानदार मागे ED लावत आहे.हा मग्रूर शासक राज्याला परवडणार नाही* अजित दादांचं काय झालं कुणालाही माहीत नाही,कधी रिपोर्ट येणार आहे.शरद पवारांनी मराठ्यांसाठी काय केलं असं विचारतात तुम्ही काय केलं तुम्ही दिलं पण उडवलं त्यांनी दिलं नाही त्यांनी आमचं वाटोळंच केलं. पण तुम्ही मराठ्यांना भाकर देऊनही औषध टाकून दिली. मराठ्यांनो तुमचे डोके सडले का,माझा जीव मि कुणासाठी जाळतोय.? सावध व्हा महायुती महाविकास आघाडी तुमच्या पोरांना भाकरी खाऊ घालणार नाही. जाणून बुजून मराठ्यांच्या लेकरांचा अवमान होत असेल तर राजकारणाच्या आहाराला जाऊ नका सरकारला मराठयांच वाटोळे करायचे असेल तर मराठ्यांना सुद्धा जिद्द पाहिजे अत्याचारी राज्यकर्त्यांची खोडच मोडणार, जरांगे यांनी दिलं रामायण महाभारताच उदाहरण मराठयांनो तुमचे डोके सुपीक करा,जरांगेंचं मराठयांना आवाहन मराठ्यांनी शत्रच्या मानगुटीवर तलवारी फिरवल्या तेव्हा समाज सुखी झाला-जरांगे माझा नेता माझा नेता मराठ्यांनी करू नये *फडणवीस यांनी राज ठाकरेंकडून निवडणूकीत भाषण करून घेतलं आणि त्याचंच पोरग पाडलं* *फडणवीस सांगेल तस शिंदे करतो.,जरांगे यांनी केली शिंदे ची चष्मा वर करण्याची नक्कल* *22 तिकिटे अशी आहेत फडणवीस यांनी सांगितलं आणि शिंदेंनी तिकीट दिली,पक्ष शिंदेंचा. भाजपकडून तिकीट देण्याऐवजी शिंदेंना तिकीट द्यायला लावले* उध्दव ठाकरेंना त्यांनीच संपवलं,तसं मराठ्यांना संपवलं जात आहे एकनाथ शिंदे म्हणायचं आता मला लाज वाटते.पण शिरसाठयाच सांगून यांना मराठ्यांचा तळतळाट घेतला.सर्व नेते आणि जनतेने उठुन उठाव करा *मला फडणवीस म्हणाले होते,हैद्राबाद गॅझेट निघाल्यानंतर मराठवाड्यातील एकही मराठा आरक्षणापासून वंचित ठेवणार नाही. मग आमचे प्रमाणपत्र रद्द का केले गॅझेट का लागू केले नाही याचं तू मला उत्तर दे* 2-4 जणांनी ओबीसींच्या इज्जतीचा कचरा केला या नेत्यांनी इकडे बसू नये.घरीच तुकडे मोडत बसावे. *हैद्राबाद गॅझेटीयरमध्ये जेवढी लोकसंख्या आहे तेवढ्यांना आरक्षण देतो असं फडणवीस म्हणाले होते फडणवीस असं म्हणाले होते हे त्यांना माहीत असेल तर त्यांनी 1व सप्टेंबर प्रयत्न आमच्या मागण्यांची अंमलबजावणी करावेसे अन्यथा मि मुंबईत आलोच म्हणून समजा धनगरांचं ऐकून मराठ्यांनी देवेंद्र फडणवीस यांना मतदान केलं दिलं का आरक्षण.? ज्यांना केसेस होण्याची भीती वाटते त्यांनी मुंबई आंदोलनात आमच्यासोबत येऊ नये-जरांगे लाडकी बहीण योजना शिंदेंनी सुरू केली म्हणून फडणवीस त्यांना पैसे देत नाही,फडणवीस यांना लखपती दीदी बनवायच्या आहेत लाडकी बहीण योजना शिंदेंनी सुरू केली म्हणून फडणवीस त्यांना पैसे देत नाही,फडणवीस यांना लखपती दीदी बनवायच्या आहेत मुंबईत जाताना शांततेने जायचं.एरवीही आता पिकं कामातून गेली आहेत. त्यामुळे पोटात तुटायला लागलं आहे.पण एकाही शेतकऱ्यानं आत्महत्या करायची नाही मुंबईत जाताना शांततेने जायचं.एरवीही आता पिकं कामातून गेली आहेत. त्यामुळे पोटात तुटायला लागलं आहे.पण एकाही शेतकऱ्यानं आत्महत्या करायची नाही. . मुंबईला जाताना जाळपोळ करायची नाही शांततेत जायचं, कुणीही मुंबईल जाताना जाळपोळ दगडफेक कुणी करू नये आम्हाला जेलमध्ये टाकलं तर खूप मजा येईल,माझ्यासह सर्वजण आपण जेलमध्ये मजा करू.ज्या गोष्टींना सामोरे जायची वेळ येईल त्याला सामोरे जाऊ *मि फक्त आरक्षण मागत नाही, समाजाचं संकट अंगावर घेऊन दुष्मण्या अंगावर घेतो* तुम्ही 6 कोटी मराठे मला आधार द्या मि तुमचा मुलगा म्हणून तुम्हाला खंबीर आधार देईन मराठ्यांना मि प्रत्येक संकटाचा सामना करू लागतो. आमच्या समाजात कुणीही सुखी नाही,मला मराठे सुखी करायचेत म्हणून आपण एकत्र आलो *3 वर्षात सरकारने काहीच केलं नाही यांना आता 5 दिवसात काय होणार आहे? हे आपली मजा बघत आहे आता मुंबईत जाऊन आपन यांचा माज उतरवायचा* *आमचा मोरचा आझाद मैदानावर जाणार नाही.वर्षावरच जाणार आम्हाला कोण रोखतो ते मला बघायचं आहे* राज्यात मायक्रो ओबीसी सुखी नाही,मारवाडी सुखी नाही.फडणवीस यांनी आता स्मार्ट मीटर आणलं आहे.याच बिल आपल्या उत्पन्नापेक्षा जास्त येत ज्यांना मुंबईला यायचं त्यांनी मुंबईला या ज्यांना यायचं नाही त्यांनी शिवार सांभाळा *फडणवीस यांनी मराठ्यांच्या सगळ्यांच्या गॅझेटियरची अंमलबजावणी करावी महाराष्ट्रात दंगली होतील असं काही करू नये अस्थिर होईल असं काही करू नये.एखादया वेळी लोकांचे डोके बिघडले तर लोक दिल्लीकडे सुद्धा जाण्याची शक्यता आहे.एखादी लाट उसळली तर हे कुठेही जाऊ शकते* *यंदा 25 ते 22 पट मुंबईतील आंदोलन मोठे होणार.तीन कोटींपेक्षा अधिक मराठे आंदोलनात येणार* मुंबईला जाण्यासाठी आजपासून कामाला लागावे कुणबी आणि मराठा बांधवांनी 12 सप्टेंबर रोजीच्या बैठकिला यावे आपण आरक्षण कसं घ्यायचे ते घेऊ. *फडणवीस जाणुन बुजून मराठ्यांना खुन्नस देत आहे.सगळ्यांनी आता सज्ज व्हावे.आंदोलन शांततेत होणार.* *ऑन विखे बैठक* *ग्रामपंचायतवर नोंदी लावा* ही त्यांची सगळ्यांची मिलीभगत आहे.मराठयांच आंदोलन कसे कोलमडेल हे त्यांना पहायचे आहे.म्हणून मराठ्यांना मि सावध केले आता आपली ताकद किती सरकारची ताकद हे बघायचे आहे.तो काहीही करू शकत नाही.विखेना काय रोग आला काय.? हैद्राबाद गॅझेटीयर नुसार आम्हाला जात प्रमाणपत्र पाहिजे. ते हे करत नाही. कोणत्या मागण्या सरकारने मान्य केल्या त्याचे जीआर द्या आंदोलनात सुरुवात फडणवीस करतील आमच्याकडून सुरुवात होणार नाही. राज्य अस्थिर करण्याचा फडणवीस यांचा डाव आहे0
0
Report
Advertisement
मराठा आंदोलन: 12 सितंबर की राज्य स्तरीय बैठक से मांगों पर ठोस संकेत
Jalna, Maharashtra:जालना : मुंबई आंदोलनाची तारीख ठरवण्यासाठी 12 सप्टेंबर रोजी अंतरवालीत होणार मराठा समाजाची राज्य स्तरीय बैठक, गावातील मराठ्यांनी उपस्थित राहण्याचं जरांगे यांचं आवाहन, मुख्यमंत्री फडणवीसांनाही जरांगेंचा ईशारा (पॅकेज) मुकाम: मुंबई आंदोलनाची तारीख ठरवण्यासाठी 12 सप्टेंबर रोजी अंतरवालीत मराठा समाजाची राज्य स्तरीय बैठक पार पडणार आहे. राज्यातील गावा-गावातील मराठ्यांनी उपोषणाला नाही आलात तरी चालेल पण या बैठकीला उपस्थित राहण्याचं आवाहन जरांगे यांनी केलंय. दरम्यान मुंबई आंदोलना दरम्यान एकाही मराठ्याचं डोकं फोडल्यास 10 मिनिटात महाराष्ट्र बंद करण्याचं आवाहन करत जरांगे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांनाही ईशारा दिलाय. पाहुयात हा स्पेशल रिपोर्ट. येत्या 12 सप्टेंबर रोजी अंतरवालीत राज्यातील मराठा समाजाची राज्य स्तरीय बैठक पार पडणार आहे. सध्या सुरू असलेल्या उपोषणाला हजेरी लावण्यासाठी मराठ्यांनी नाही आलं तरी चालेल पण 12 सप्टेंबर रोजीची बैठक चुकवू नका असं सांगत मराठ्यांनी आपल्या मुला-बाळाचं भविष्य ठरवण्यासाठी या बैठकीला आवर्जून उपस्थित राहण्याचं आवाहन केलंय. मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी 3 वर्षांपूर्वी मराठा आंदोलन सुरु झालं.इतक्या वर्षात सरकारला मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करता आल्या नाहीत.त्या मागण्या सरकार 5 दिवसांत काय पूर्ण करेल असा सवाल जरांगे यांनी राज्य सरकारला करत मुंबईत आझाद मैदानावर नाही तर थेट मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासाजवळच आंदोलन करणार असल्याचा ईशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलाय. मुम्बईत मराठे शांततेत आंदोलन करतील. पण एकाही मराठ्याच्या डोक्याचं रक्त सांडल्यास मराठयांनी 10 मिनिटात महाराष्ट्र बंद करावा असं सांगत राज्य अस्थिर करण्याचा फडणवीस यांचा डाव आहे याची सुरुवात फडणवीस यांच्या कडून होईल. मात्र दंगली होणार नसतील तर आंदोलन कुठेही जाऊ शकते असा ईशारा देखील राज्य सरकारला दिलाय. दरम्यान आज जरांगे पाटलांच्या उपोषणाच्या 10 व्या दिवशी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अंबादास दानवे आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नांदेड मधील आमदार प्रतापपाटील चिखलीकर यांनीही भेट दिली. यावेळी दानवेंनी राज्य सरकारने जरांगे यांच्या मागण्यांकडे लक्ष न दिल्यास गावोगावी आंदोलन होतील असं सांगलंय. तर चिखलीकर यांनीही जरांगे यांच्या आंदोलनावर प्रतिक्रिया देत जरांगे यांची तब्बेत खलावल्याच सांगत राज्य सरकारने लवकरात लवकर तोडगा काढण्याची मागणी केलीय. मराठा समाजाच्या मागण्यांवर 12 सप्टेंबर पर्यत तोडगा काढला नाही तर जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत जाणाऱ्या मराठा आंदोलनाची टांगती तलवार सरकारच्या डोक्यावर असणार हे नक्की. त्यामुळे सरकार या उपोषणावर तोडगा काढणार की सरकार समोर आंदोलनाचा तिढा वाढणार हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल हे नक्की0
0
Report
चंद्रपुर में दहीहंडी पर कांग्रेस-भाजपा के बीच सियासी टकराव तेज, धानोरकर-वादेट्टीवार की हरकतें सामने
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेसच्या अंतर्गत राजकीय दहीहंडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ब्रह्मपुरी मतदार संघाच्या ब्रह्मपुरी दहीहंडी कार्यक्रमात काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर उपस्थित होत्या, तर सावली शहरात विजय वडेट्टीवार यांनी दहीहंडी आयोजित केली. काँग्रेसच्या दोन दिग्गज नेत्यांच्या वेगवेगळ्या कृतीने पक्षातील आगामी काळातील संघर्षाची नांदी झाल्याचे बोलले जात आहे. प्रतिभा धानोरकर यांनी ब्रह्मपुरी मतदार संघातून मला निमंत्रण येत होतं आणि त्यामुळे मी दहीहंडीच्या सार्वजनिक कार्यक्रमाला होकार दिल्याचं स्पष्ट केलंय. सावली उपविभागात विजय वडेट्टीवार यांनी दहीहंडी आयोजित केली. भाजपने आयोजित केलेल्या कार्यक्रमात मंचावर वडेट्टीवार यांच्या विरोधकांनी टीका केली.0
0
Report
मराठवाडा में मराठा आरक्षण नोंदी: गाव-ग्राम स्तर पर प्रमाणपत्र प्रक्रिया तेज
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:कुणबी नोंदी आणि हैदराबाद गॅझेटिअरनुसार मिळालेल्या नोंदी गाव पातळीवर लावण्याबाबत आज राधाकृष्ण विखे पाटील यांनी आढावा बैठक घेतली, मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यातील अधिकारी आणि विभागीय आयुक्त या बैठकीत होते... गाव पातळीवर सगळ्याच ठिकाणी नोंदी लावण्याबाबतच्या सूचना राधाकृष्ण विखे पाटील यांनी बैठकीत दिल्या आहेत.. जरांगे यांचे उपोषणाचा दहावा दिवस सुरू आहे त्यामुळे सरकारचे ही चांगलीच धावपळ सुरू असल्याचं या निमित्ताने आपल्याला म्हणता येईल..0
0
Report
Advertisement
