445001
माझी उमेदवारी मदन येरावारांना पाडण्यासाठीच, माजी आमदार संदीप बाजोरीयांचा दावा.
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी आमदार संदीप बाजोरिया यांनी उमेदवारी आपल्यालाच मिळणार असून तुतारी चिन्हावरच आपण लढु असा दावा केला आहे. महाविकास आघाडीत तिकीट वाटपाआधीच त्यांनी जाहीरनामा प्रकाशित करून प्रचार देखील सुरू केला आहे. भाजप आमदार मदन येरावार यांनी मतदारसंघ बकाल करून ठेवला, रस्त्यांची दैना झाली, प्रत्येक योजनेत भ्रष्टाचार केला त्यामुळे गुन्हेगारीचा बिमोड करून भयमुक्त वातावरण देऊ असे वचन आपण जनतेला देत असल्याचे संदीप बाजोरिया यांनी सांगितले.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
केंद्रीय एजंसियों से कांदा खरीदी का आदेश, फिर भी बाजार समितियों में खरीद शुरू नहीं
Nashik, Maharashtra:शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने ‘नाफेड’ आणि ‘एनसीसीएफ’ या एजन्सींमार्फत १५८० रुपये प्रति क्विंटल दराने थेट बाजार समितीत जाऊन कांदा खरेदी करण्याचे आदेश दिले होते. त्यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी लोकप्रतिनिधींसह ‘नाफेड’ आणि ‘एनसीसीएफ’च्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन सोमवारपासून कांदा खरेदीचे आदेश दिले होते. मात्र, दोन दिवस उलटूनही जिल्ह्यातील एकाही बाजार समितीत या एजन्सींमार्फत कांदा खरेदीला सुरुवात झाली नसून, प्रशासनाच्या आदेशाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय... प्रत्यक्षात नाफेड आणि एनसीसीएस चे एकहीअधिकारी कर्मचारी बाजार समितीमध्ये फिरकत नसल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी केलाय... यासंदर्भात शेतकऱ्यांशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी...0
0
Report
केंद्र की ओबीसी नीति पर नाना पटोले का बवाल, 31 दिन से आंदोलन जारी
Bhandara, Maharashtra:केंद्रातील सरकार ही ओबीसी विरोधी आहे.... नाना पटोले भंडारा येथे मागील ३१ दिवसापासून ओबीसी समाजाचा आंदोलन सुरू आहे... या आंदोलनाला नाना पटोले यांनी भेट देत सरकारवर हल्लाबोल केला आहे... नरेंद्र मोदीच्या सरकारने कॅबिनेट मध्ये निर्णय घेऊन जाहीर केलं की आम्ही येणारी काळात ओबीसीची जात निहाय जनगणना करणार आहोत आणि लोकसभेमध्ये अमित शहाना सुद्धा तेव्हा प्रश्न राहुल गांधींनी विचारला. त्यावेळेस उत्तर सांगितलं की आम्ही आता घरांची जनगणना करतोय आणि जेव्हा जनगणना सुरू होईल लोकांची त्यावेळेस आम्ही ओबीसीची जात निहाय जनगणना करू अशा पद्धतीची भूमिका त्या ठिकाणी मांडलेली होती. सरकारने आपल्या शब्दाचा पालन करायला पाहिजे होतं ते करू शकले नाहीत. आज ३१ दिवसापासून उपोषण सुरू असुन देखील याची दखल घेतली जात नाही.. याचा आम्ही निषेध करतो आणि संपूर्ण ओबीसी समाजाने याची नोंद घेतली पाहिजे की भारतीय जनता पार्टीचे केंद्रातील सरकार हे ओबीसी विरोधी आहे...0
0
Report
मानसून देरी से वाशीम के हल्दी किसान चिंतित, फसल संकट की आशंका
Washim, Maharashtra:यंदा वाशीम जिल्ह्यात हळदीच्या लागवड क्षेत्रात वाढ झाली असली तरी मान्सूनच्या विलंबामुळे हळद उत्पादक शेतकरी चिंतेत सापडले आहेत.पावसाच्या अपेत्तेने मे महिन्याच्या अखेरीस अनेक शेतकऱ्यांनी लागवड केली होती.वाशिम तालुक्यातील आडोळी परिसरात ५०० एकरांहून अधिक क्षेत्रावर हळदीची लागवड झाली आहे.मात्र अद्याप मान्सूनचा पाऊस न झाल्याने सिंचनाची सुविधा नसलेल्या शेतकऱ्यांच्या शेतातील हळदीचे बेण सुकू लागले असून काही ठिकाणी कंद कुजण्यास सुरुवात झाली आहे.त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवण्याची भीती व्यक्त केली जात आहे.0
0
Report
Advertisement
शिर्डी में प्रसाद दुकानों पर FSSAI छापेमारी: नमूने लैब में भेजे गए
Shirdi, Maharashtra:अन्न आणि औषध प्रशासनाची शिर्डीत पेढा प्रसादाच्या दुकानांसह , उत्पादकांच्या फॅक्टरीवर छापेमारी... अनेक दुकानांतील पेढा प्रसादाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले... राज्यातील सर्वच देवस्थान परिसरातील प्रसादाच्या दुकानदारावर कारवाई होणे गरजेचं...- खा.वाकचौरे. शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खा.भाऊसाहेब वाकचौरे कडून झी 24 तासचे कौतुक... पेढा प्रसादात भेसळ आणि मिलावट असेल तर कठोर कारवाई झाली पाहिजे... धार्मिक स्थळी दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येकाला भक्तांना उत्कृष्ट प्रसाद व्यावसायिकांनी द्यावा... ठाकरे गटाचे खा.भाऊसाहेब वाकचौरे यांची झी 24 तासशी बोलतांना प्रतिक्रिया..0
0
Report
तूफानी हवाओं से केला बाग बर्बाद, किसान सड़क पर धरना, एकड़ मदद मांग
Pandharpur, Maharashtra:सोलापूरच्या माळशिरस तालुक्यात झालेल्या वादळी वाऱ्यामुळे केळी बागांचे मोठे नुकसान झाले आहे. अकलूज टेंभुर्णी मार्गावर शेतकऱ्यांनी रस्ता रोको केला. अद्याप प्रशासनाकडून पंचनामे होत नाहीत. कोणतीही दखल घेतली नाही. यामुळे हे आंदोलन करण्यात आले. प्रति एकर किमान एक लाख रुपयांची मदत द्यावी अशी मागणी करण्यात आली0
0
Report
नागपुर के संवेदनशील स्थानों के तौर पर धमकी भरे ईमेल: पीएमसी पुणे की सुरक्षा बढ़ी
Nagpur, Maharashtra:पुणे पीएमसी को मिले धमकी भरे ईमेल में नागपुर के संवेदनशील स्थानों का भी जिक्र ,नागपुर पुलिस ने ऐतिहातन संघ मुख्यालय ,संघ से जुड़े कार्यालय की गहनता से कि जांच, महाराष्ट्र के पुणे पीएमसी को एक धमकी भरा मेल आया है, उसमे नागपुर के संवेदनशील कुछ स्थानों का भी जिक्र किया गया था, पुणे पुलिस ने नागपुर पुलिस को इसकी सूचना दी ,नागपुर पुलिस तुरंत हरकत में आई एवं तुरंत नागपुर पुलिस ने तमाम सुरक्षा एजेंसी को अलॉट रहकर गहन जांच शुरू की , पीएमसी के मेल में कुछ नागपुर के स्थान का भी जिक्र किया गया था, जिसके बाद नागपुर पुलिस ने संघ मुख्यालय की गहनता से जांच की, मेल किसने भेजा था इसकी जांच चल रही है, प्रिकॉशन के तौर पर यह जांच की गई ,सुबह शाम दोनों टाइम जांच की जाती है, लेकिन आज धमकी के अनुसार भी जांच भी कि गई, नागपुर के डीसीपी राहुल मदने ने बताया कि नागपुर पुलिस ने संघ मुख्यालय के साथ साथ सभी संवेदनशील स्थानो कि जाँच कि, बम स्काँट कि टीम ने उसकी जांच की , लेकिन वहां पर कुछ मिला नहीं है, जो धमकी भरा मेल आया था उसके हिसाब से यहां पर चेकिंग की गई, ये इनफॉरमेशन ओरली पुणे पुलिस से नागपुर पुलिस को मिली है, उसके आधार पर चेकिंग की गई है , संघ के वाइटल इंस्टॉलेशन की भी जाच कि जा रही है, पुणे पुलिस ने जो इनफॉरमेशन नागपुर पुलिस को दिया था, उसके आधार पर आरएसएस मुख्यालय कि चैकिंग की गई , पुणे पुलिस जांच कर रही है, पीएमसी पुणे को जो मेल आया है उस मे संघ मुख्यालय का भी जिक्र किया गया है, मेल के आधार मानकर जाँच कि गई,0
0
Report
Advertisement
यवतमाल के किसानों ने पिक बीमा और दो लाख कर्ज माफ़ी की मांग पर आंदोलन
Yavatmal, Maharashtra:यवतमाळमध्ये शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी हल्लाबोल आंदोलन केले. संविधान चौकातून निघालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. जिल्हाधिकारी व पालकमंत्री यांच्या चुकीमुळे शेतकरी पिक विम्यापासून वंचित राहिला, या सर्व शेतकऱ्यांना विम्याची मदत तत्काळ घ्यावी तसेच सर्व शेतकऱ्यांना सरसकट दोन लाख रुपयांची कर्जमाफी जाहीर करावी, अशी मागणी करण्यात आली. हातात मागण्यांचे फलक व बॅनर घेऊन शेतकऱ्यांनी घोषणाबाजी करत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.0
0
Report
अनिकेत तटकरे ने मंत्री भरत गोगावले से मुलाकात की; चर्चा अभी अस्पष्ट
Chendhare, Maharashtra:आ. अनिकेत तटकरे यांनी घेतली मंत्री भरत गोगावले यांची भेट अनिकेत तटकरे विधान परिषदेवर बिनविरोध निवडून आल्यानंतर गोगावले यांच्या भेटीला गोगावले यांच्या रूची या शासकीय निवासस्थानी घेतली भेट पुप्पगुच्छ देत गोगावले यांनी केल अनिकेत तटकरे यांचं स्वागत मात्र गोगावले आणि अनिकेत तटकरे यांच्यात काय चर्चा झाली हे समजू शकले नाही0
0
Report
जालना में गोदावरी नदी में डूबी बोट: दो महिलाओं की मौत, चारों ओर शोक
Jalna, Maharashtra:जालना ब्रेकिंग चाळीस प्रवासी घेऊन जाणारी बोट गोदावरी नदीत बुडाली,दोन महिलांचा मृत्यू जालना जिल्ह्यातल्या गोळेगाव येथील घटना गोळेगावहून बिड जिल्ह्यातील पुरुषोत्तमपुरी येथे जातानाची घटना घटनास्थळी डाॅक्टरांचं पथक दाखल जालना जिल्ह्यातल्या गोळेगाव येथे चाळीस प्रवासी घेऊन जाणारी बोट गोदावरी नदीत बुडाल्याची घटना झालीये..या घटनेत दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. गोळेगाव येथून पुरुषोत्तम पुरीला जाताना ही घटना घडलीये.. वाळु उपसा करणाऱ्या बोटीतून प्रवासी वाहतूक होत होती. यावेळी क्षमतेपेक्षा जास्त लोक या बोटीत बसल्याने बोट गोदावरी नदीच्या पाण्यात बुडाली . याठिकाणी प्रशासनासह डाॅक्टरांचं पथक दाखल झालं आणि जखमींवर तातडीने उपचार करण्यात आले. मात्र पाण्यात बुडून या घटनेत दोन महिलांचा मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त होत आहे.तर जखमींवर तातडीने उपचार करण्यात आले0
0
Report
Advertisement
मोदी सरकार के 12 वर्ष: कोटमगाव में जगदंबा महाआरती, समीर समदडीया शामिल
Yeola, Maharashtra:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाले केंद्रात भाजप प्रणित सरकारला बारा वर्षे पूर्ण झाले असून बारा वर्षाच्या कार्यकाळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक लोकाभिमुख योजना राबवल्या आहेत यापुढेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दीर्घायुष्य लाभो, देशावर कायमस्वरूपी भारतीय जनता पार्टीची सत्ता राहो यासाठी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष समीर समदडीया यांच्या नेतृत्वामध्ये साडेतीन शक्तीपीठांचा दर्जा असलेल्या श्री क्षेत्र कोटमगाव या ठिकाणी जगदंबा मातेची महाआर्ती करण्यात आली भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित पदाधिकारी उपस्थित होते0
0
Report
सावंतवाड़ी में महंगाई के विरोध में कांग्रेस का मोर्चा, केसरकर के विरोध में हंगामा
Oras Bk., Maharashtra:इंधन दरवाढ व वाढती महागाई विरोधात सावंतवाडीत काँग्रेसने मोर्चा काढला. जिल्हाध्यक्ष अरविंद मोंडकर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. यावेळी सावंतवाडीचे शिवसेनेचे आमदार दिपक केसरकर यांच्याविरोधातही जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. केंद्र व राज्य सरकार महागाई रोखण्यात अपयशी ठरली असून भाजप सरकारने राजीनामा दिला पाहीजे अशी मागणी यावेळी करण्यात आली.0
0
Report
सिंधुदुर्ग में ड्रग माफियाओं के खिलाफ शिवसेना के बड़े आरोप, मामला गर्म
Oras Bk., Maharashtra:सिंधुदुर्ग- विनायक राऊत बाईट- *ऑन वैभव नाईक 'एसीबी' चौकशी-* वैभव नाईक यांना सध्याच्या सत्ताधाऱ्यांकडून एसीबीच्या (ACB) माध्यमातून त्रास देण्याचे जाणीवपूर्वक षड्यंत्र रचले जात आहे. गेल्या दोन वर्षांपासून ज्या एका मुद्द्याची चौकशी सुरू आहे, ती चौकशी पूर्णपणे संपलेली असतानाही पुन्हा एकदा नवीन नोटीस पाठवायची, असं घाणेरडं षड्यंत्र सत्ताधारी पक्षांकडून सुरू आहे. पण वैभव नाईक त्याला बळी पडणार नाहीत आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी उभा राहील. वेळ पडल्यास कोर्टातही त्यांची बाजू मांडली जाईल. *ऑन बाळा माने यांची उमेदवारी-* या मतदारसंघातील सर्व जिल्हाप्रमुख आणि मान्यवर नेत्यांची बैठक आम्ही साधारण २६ मे रोजी बोलावली होती. पण तत्पूर्वीच बाळा माणे यांनी पक्षप्रमुखांच्या मागे लागून 'माझी उमेदवारी जाहीर करा, मुहूर्त आहे, माझ्या गुरुजींनी या मुहूर्ताला जाहीर करायला सांगितले आहे' असे सांगत घाईघाईने उमेदवारी जाहीर करून घेतली. अन्यथा आम्ही पदाधिकाऱ्यांची बैठक २६ तारखेला आयोजित केलीच होती. शिवसेना नेहमीच निष्ठावंतांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आहे, म्हणूनच आज संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हा प्रमुखपद वैभव नाईक यांच्याकडे सुपूर्द केले आहे. *ऑन मुंबईतील नालेसफाई-* मुंबईतील नालेसफाईची जी अवस्था यावर्षी झाली आहे, ती पाहता मुंबईची अत्यंत दयनीय अवस्था होणार हे स्पष्ट दिसत आहे. मागच्या अनेक वर्षांपासून नालेसफाई करण्याचा प्रामाणिक प्रयत्न शिवसेना करत होती. मात्र यावर्षी कंत्राटदारांचे खिसे भरण्यासाठी हजारो कोटी रुपयांचे टेंडर दिले गेले आहे. काही अंशी असंही म्हटलं जातंय की ते टेंडर अदानीने घेतलेलं आहे. केवळ थातूरमातूर नालेसफाई करून मुंबईकरांना पुराचा सामना करावा लागणार असून, या दयनीय अवस्थेला भाजपची सत्ता जबाबदार आहे. *ऑन शक्तीपीठ महामार्गाला विरोधात शेतकरी मोर्चा-* कोणत्याही परिस्थितीमध्ये आधी कोकणातला 'मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग' पूर्ण करा, मग शक्तीपीठाकडे जा, हीच आमची भूमिका आहे. केवळ आणि केवळ धनदांडग्यांसाठी कोकणातील सुपीक बागायती आणि शेतजमिनी हडप करायच्या आणि त्यांच्या फायद्यासाठी शक्तीपीठ महामार्ग तयार करायचा, या धोरणाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा तीव्र विरोध आहे. जसा पश्चिम महाराष्ट्रात याला विरोध झाला, तसाच कोकणातही या महामार्गाला तीव्र विरोध होईल. *ऑन मुंबई-गोवा महामार्ग नितीन गडकरी डेडलाईन-* नितीन गडकरी साहेबांच्या कर्तृत्वावर मला शंका नाही, मला त्यांचा आदर आहे. परंतु, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या बाबतीत त्यांनी अनेकवेळा वायदेबाजार केले आणि कोकणवासीयांची माफी मागितली. अख्ख्या देशातले रस्ते पूर्ण होतात, मग तुमचा मुंबई-गोवा महामार्ग का पूर्ण होऊ शकला नाही? हे गडकरी साहेबांचे आणि भारतीय जनता पक्ष तसेच गद्दार गटाच्या सरकारचे अपयश आहे. कोकणवासीयांच्या जिवाशी खेळण्याचे पाप सध्याचे सरकार करत आहे. *ऑन सिंधुदुर्ग जिल्हा ड्रग्स माफियांचा अड्डा-* आज संपूर्ण महाराष्ट्रात अवैध धंदे, तस्करी आणि ड्रग्स माफियांचे केंद्र म्हणजेच सिंधुदुर्ग जिल्हा झाला आहे. हे सर्व पोलिसांच्या आशीर्वादानेच सुरू आहे. गोव्यातून येणारा खूप मोठ्या प्रमाणावर ड्रग्स आधी सिंधुदुर्गात येतो आणि तिथून तो अख्ख्या महाराष्ट्रात पसरतो. सिंधुदुर्गचे पोलीस हे रोखण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहेत की त्यांचा याला पाठिंबा आहे, हा संशोधनाचा विषय आहे. *ऑन निलेश राणे आरोप-* पालकमंत्री नितेश राणे यांची केवळ आणि केवळ बकवासगिरी सुरू असते. नितेश राणे स्वतःला हिंदू समाजाचा मसिहा समजतात आणि सिंधुदुर्गच्या विकासाचा बडेजाव मारतात. त्यांनी गाजावाजा करून सुरू केलेली रो-रो सेवा विजयदुर्गमध्येच फसली. आता चिपी विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ अशी 'फ्लाय ९१' (Fly91) च्या माध्यमातून विमानसेवा सुरू करण्याचा प्रयत्न केला जातोय. पण तुमचे खासदार आहेत, तुम्ही मंत्री आहात, मुख्यमंत्री आहेत, मग केंद्र सरकारच्या नागरी विमानवाहतूक मंत्रालयाशी (Civil Aviation Department) संपर्क साधून तुम्ही 'सिंधुदुर्ग ते मुंबई' अशी सरकारी विमानसेवा का सुरू करू शकला नाही? याचे उत्तर आधी त्यांनी द्यावे. बाईट- विनायक राऊत माजी खासदार feed on desk0
0
Report
Advertisement
गडचिरोली: चामोर्शी में ग्रामसेवक शराबी हालत में, वायरल वीडियो से हंगामा
Gadchiroli, Maharashtra:टायटल:--- गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातल्या माडे-आमगाव ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसेवक आढळला मद्यधुंद, वायरल व्हिडिओ नंतर ग्रामस्थांची कारवाईची मागणी अँकर:-- गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील माडे -आमगाव ग्रामपंचायततील ग्रामसेवक सुरेश पुंगाटी हे कार्यालयीन वेळेत दारूच्या नशेत तर्र असल्याचे व्हिडिओ आणि छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. ग्रामसेवक सुरेश पुंगाटी हे ग्रामपंचायत कार्यालयात मद्यधुंद अवस्थेत आढळून आले. या घटनेचे काही व्हिडिओ आणि फोटो गावकऱ्यांनी चित्रीत केले. या प्रकारामुळे ग्रामपंचचायतचे कामकाज ठप्प झाल्याची नाराजी नागरिकांनी व्यक्त केली आहे. ग्रामसेवक नियमितपणे कार्यालयात उपस्थित राहत नसल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे. विविध शासकीय योजनांबाबतची कामे, दाखले आणि इतर प्रशासकीय कामांसाठी येणाऱ्या आदिवासी, शेतकरी, मजूर व सर्वसामान्य नागरिकांशी अरेरावीची वागणूक दिली जात असल्याची तक्रारही ग्रामस्थांनी केली आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रशासन याकडे काय भूमिका घेते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.0
0
Report
ऑपरेशन टायगर पर बयान के बीच ठाकरे गट के सांसद भाऊसाहेब वाकचौरे की प्रतिक्रिया
Shirdi, Maharashtra:खासदार भाऊसाहेब वाकचौरे ऑन ऑपरेशन टायगर - ऑपरेशन टायगर विषयी मला काही माहीती नाही... मी एकनाथ शिंदे यांना भेटलो नाही , कोणते खासदार भेटले याचीही मला कल्पना नाही... मला या विषयी काही बोलायच नाही... मतदारसंघाच्या कामासाठी मंत्र्यांना भेटलो म्हणजे लगेच पक्ष सोडणार या चर्चा निरर्थक... तुम्ही मला त्या पक्षात ढकलायच्या विचारात आहात का ? माध्यमांना हात जोडतो तुम्ही यावर काही विचारू नका... ठाकरे गटाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांची प्रतिक्रिया... ऑन चंद्रकांत खैरे विधान - चंद्रकांत खैरे माझ्याविषयी काय बोलले हे त्यांनाच विचारा... शिर्डीतील मेळाव्याच्या वेळी मी पार्लमेंटरी कमिटीसोबत पंजाब येथील अभ्यास दौ-यावर होतो... खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांची प्रतिक्रिया ...0
0
Report
नवी मुंबई मंदिरों में पीएम मोदी 12 वर्ष पूरे, गणेश नाइक ने की आरती
Navi Mumbai, Maharashtra:देश के पंतप्रधान नरेंद्र मोदी की पंतप्रधान कारकीर्दी के 12 वर्ष पूरे होने के अवसर पर नवी मुंबई के विविध मंदिरों में आज आरती की गई। इस अवसर पर राज्य के वनमंत्री गणेश नाइक ने भी अपने बोनकोडे गाँव के विठ्ठल रखुमाई मंदिर में आरती की और उनके अच्छे जीवनमान की कामना की गई।0
0
Report
Advertisement
