445001
माझी उमेदवारी मदन येरावारांना पाडण्यासाठीच, माजी आमदार संदीप बाजोरीयांचा दावा.
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी आमदार संदीप बाजोरिया यांनी उमेदवारी आपल्यालाच मिळणार असून तुतारी चिन्हावरच आपण लढु असा दावा केला आहे. महाविकास आघाडीत तिकीट वाटपाआधीच त्यांनी जाहीरनामा प्रकाशित करून प्रचार देखील सुरू केला आहे. भाजप आमदार मदन येरावार यांनी मतदारसंघ बकाल करून ठेवला, रस्त्यांची दैना झाली, प्रत्येक योजनेत भ्रष्टाचार केला त्यामुळे गुन्हेगारीचा बिमोड करून भयमुक्त वातावरण देऊ असे वचन आपण जनतेला देत असल्याचे संदीप बाजोरिया यांनी सांगितले.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
नीतिश राणे का भाषण: हिंदुत्व के नारे और प्रशासन पर तीखा हमला
Kolhapur, Maharashtra:नितेश राणे भाषण मुद्दे आज शिवराज्याभिषेक दीन आहे हिंदू साम्राज्य दीन आहे आज सेक्युलर जिहादी वळवळत त्यांनाच शिवाजी कळतात मग तुम्हाला शिवाजी कळतात तर तुम्ही बिळात मागे का बसता आमच्या शिवरायांनी आम्हाला प्रत्येक गोष्ट छाती ठोक पणे करायला सांगितले आहे आमचे रक्त भगव आहे आमच्या बापाचे नाव शिवाजी आहे राज्यात हिंदुत्ववादी विचारांचे सरकार निवडून दिले आहे एक कडवट हिंदुत्ववादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बनवले आम्ही कोणत्याही मोहल्यात मत मागायला गेलो नाही, मी नेहमी वाढीव मताने निवडून आलोय हिरव्या मतांमधे ताकत नाही इथ पहिले हिंदूंचे हित मग बाकीचे जे नियम हिंदुना ते नियम इतरांना ही आहेत, आम्ही कायदा पाळतो ते पाळत नाहीत, का पाकिस्तान आहे का इथे प्रशासनाने कान उघडे ठेऊन ऐका मी देवाभाऊच्या लाडक्या मंत्र्यांमध्ये आहे हे इथल्या प्रशासनाने लक्षात ठेवा सोमवार पासून कसे फटाके वाजतात ते बघा विशाळगडावर त्याचे लालूंचगुल करणाऱ्याची मी नोंद ठेवली आहे आम्ही मंत्रालयात बसलोय तुम्ही चिंता करू नका, मला माहिती आहे कसे त्याचे कार्यक्रम करायचे माझी पाठ फिरल्यावर जर काही घडले तर मंत्रालयाच्या सहाव्या माळ्यावरून फोन येईल गडावर सिमेंट काँक्रिट चे अतिक्रमण कसे चालतात ? जर हे कायद्यात असेल तर मी त्या अधिकाऱ्याचे प्रमोशन करेन वाघजाई देवीच्या मंदिराचे जीर्णोध्दार करण्याची आमची जबाबदारी आता इथून पुढे विशाळगडावर जे येतील ते देवीच्या दर्शनाला येतील इथ लॉज चालतात एवढी हिंमत, जा त्या जामां मशिदीवर करून दाखवा या गडाला मुक्ती मिळणार, आम्ही गप्प बसणार नाही आम्ही डोझोर चालवणारे आहे इथ ही सामननगरी येणार, दाडी वाल्यांना सांगा गेल्या वर्षी हिंदू भावनी इथ फटाके फोडले0
0
Report
विशाळगड अतिक्रमण: सभी धर्मों पर एक समान नियम लागू करने की मांग
Kolhapur, Maharashtra:मंत्री नितेश राणे बाईट मुद्दे ऑन विशाळगड अतिक्रमण आपण सगळे बाबासाहेब आंबेडकर यांचा कायदा आणि संविधानांना नुसार जगणारे नागरिक आपण आहोत.. विशाळगडावरील अतिक्रमण कायदेशीर पद्धतीने काढावेत अशी स्पष्ट भूमिका आहे. जो अधिकारी हिंदूना दिलेत तेच अधिकार मुसलमान आणि ख्रिचन समाजाला म्हणजेच सगळ्यांना दिले आहेत. मग अस असताना एका धर्माला पाहिजे तेव्हढे अतिक्रमण करायला द्यायचे आणि दुसऱ्याला एक टपरी पण उभी करायला द्यायचे नाही.. यामुळं येणाऱ्या काळात कायदेशीर पद्धतीने अतिक्रमणे काढावीत. जो नियम हिंदूना लागतो तोच नियम सगळ्या धर्मांना देखील लागतो. त्यामुळे विशाळगड अतिक्रमण मुक्ती होईल असा विश्वास देवाभाऊच्या सरकारच्या वतीने सगळ्यांना देतो. ऑन अधिकारी भूमिका अतिक्रमणासाठी काही कायदे बनविले आहेत, गडकिल्यावर पुरातत्व विभागाच्या परवानगी शिवाय आपण एक दगड पण उभा करू शकत नाही.. मग हे ही लोक कोणत्या अधिकाराने काँक्रिटची घरे बांधत आहेत. वस्ती करत आहेत, दारू विकतात, चिकन विकतात.. मग हेच जरजामा मशीद आणि हाजीअली दरगाह वर केले तर चालेल का ? जो नियम आम्हाला लागतो तोच नियम त्यांना लावा.. त्याच्या तिथे अतिक्रमण चालणार नसतील तर आम्हाला देखील अतिक्रमण चालणार नाहीत ही भूमिका हिंदुत्ववादी सरकारची आहे. जो जो अधिकारी कायद्याचे पालन करत नाहीत, डोळेझाक करतात.. त्यांना कदाचित बिर्याणीवर जास्त प्रेम येत आहे. जो अधिकारी कायद्याचेपालन करत नसतील ते अधिकारी घरचा रस्ता धरेल.. देवभाऊ बुलडोझर इथे कोणी बेकायदेशीर पद्धतीने पोलिसांच्यार जोर जबरदस्ती करत असेल .. लॅन्ड जिहाद च्या निमित्ताने जमीनच सोडायची नसेल तर आमचा देवाभाऊचे बुलडोझर तयार आहेत. ऑइलिंग करायला दिलेत. येतील इथ पर्यंत. ऑन उद्धव ठाकरे दौरा वेळेत गेले असते तर त्याचे खासदार पण गेले नसते. आत्ता उद्धव ठाकरे जे फिरतात... ते ज्या मौलवी यांनी निवडून दिले, त्याला सलाम करण्यासाठी ते फिरत आहेत. मुजको माफ करदो अब्बा हे सांगण्यासाठी फिरत आहेत. आत्ता आलेले खासदार हे बाळासाहेब ठाकरे याच्या विचाराने आलेले आहेत. ऑन विमान प्रवास ते तर कमर्शियल विमान आहे, त्यामूळे एकमेकांना विचारून थोडीच तिकीट काढतो... कधी नाही ते उद्धव ठाकरे यांना घर तरी सोडायला मिळाले असेल तर चांगलीच गोष्ट आहे..0
0
Report
उल्हासनगर के सरकारी अस्पताल में एक दिन में आठ सर्पदंश के मामले, डॉक्टरों ने बचाई जान
Ambernath, Maharashtra:उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात एकाच दिवशी सर्पदंशाचे तब्बल आठ रुग्ण दाखल झाले. डॉक्टरांच्या तत्पर उपचारांनी सर्वांचे प्राण वाचले. उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात दाखल झालेल्या आठ रुग्णांमध्ये तीन महिला, तीन पुरुष आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे. या सर्वांवर तातडीने उपचार करण्यात आले. डॉक्टरांच्या माहितीनुसार, साप चावल्यानंतर 'गोल्डन पिरियड'मध्ये रुग्ण रुग्णालयात पोहोचल्यामुळे त्यांच्या जीव वाचवणं शक्य झालं. या रुग्णांना चावलेल्या सापांमध्ये विषारी आणि बिनविषारी अशा दोन्ही प्रकारच्या सापांचा समावेश होता. त्यामुळे सर्पदंश झाल्यानंतर कोणताही धोका न पत्करता तात्काळ वैद्यकीय उपचार घेणं अत्यंत महत्त्वाचं असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. दरम्यान, पावसाळ्यात सापांच्या बिळांमध्ये पाणी शिरत असल्याने साप सुरक्षित जागेच्या शोधात बाहेर पडतात. त्यामुळे या काळात सर्पदंशाच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याची माहिती सर्पमित्रांनी दिली आहे. नागरिकांनी पावसाळ्यात विशेष खबरदारी घ्यावी आणि सर्पदंश झाल्यास कोणतेही घरगुती उपाय न करता तात्काळ जवळच्या रुग्णालयात जावं, असं आवाहनही करण्यात आलं आहे.0
0
Report
Advertisement
TET पेपर लीक: छात्रों का विश्वास डगमगाया, सरकार जांच की मांग तेज
Shirdi, Maharashtra:शिक्षण तज्ञ हेरंब कुलकर्णी बाईट ऑन TET पेपर फुटी प्रकरण पॉइंटर नीट पाठोपाठ आता TET चा पेपर फुटला.. माध्यमांनी बातम्या शोधायच्या आणि तज्ञांनी मत मांडायची.. समाजाने वैतागायच आणि सरकारने चौकशीची भाषा बोलायची.. आणि विद्यार्थ्यांनी पुन्हा अभ्यास करायचा हे किती चालणार.. यामुळे विद्यार्थांचा परीक्षेवरचा विश्वास उडतोय हा गंभीर प्रश्न.. स्पर्धा परीक्षा हे एकच माध्यम तरुणांसाठी उपलब्ध.. कितीही घटना घडल्या तरी जबाबदारी निश्चित होत नाही.. इतके आंदोलन होऊन केंद्रीय शिक्षणमंत्री अजून राजीनामा देत नाही.. केवळ रेल्वे अपघात झाला तर लालबहादुर शास्त्रींनी राजीनामा दिला होता.. त्यामुळे प्रतिक्रिया न देणे हीच मोठी प्रतिक्रिया ठेवावी अस माझं मत..0
0
Report
आषाढ़ी एकादशी के मौके पर मिरज से पंढरपूर के लिए तीन विशेष रेलगाड़ियों की घोषणा
Sangli, Maharashtra:आषाढी एकादशीसाठी मिरजेतून पंढरपूरसाठी तीन विशेष रेल्वे गाड्या जाहीर.. अँकर - आषाढी एकादशी निमित्ताने सांगलीच्या मिरजेतून पंढरपूरसाठी तीन विशेष रेल्वे गाड्या जाहीर करण्यात आल्या आहेत.एकादशी निमित्ताने आपल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या वारकऱ्यांची वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने तीन गाड्या अधिकच्या जाहीर केल्या आहेत.यामध्ये नागपूर-मिरज, कोल्हापूर-कुर्डूवाडी आणि पुणे-मिरज या मार्गावरील विशेष गाड्यामुळे मिरज,सांगली, कोल्हापूर,पुणे,सांगोला आणि पंढरपूर परिसरातील भाविकांची सोय होणार आहे. त्यामुळे आषाढी वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना मोठा दिलासा ठरणार आहे.0
0
Report
स sili में बैलबंडी पलटने से किसान सेवदेव माकडे की मौके पर मौत
Bhandara, Maharashtra:भंडारा तालुक्यातील सिल्ली येथे बैलबंडी उलटून शेतकरी सेवदेव वासुदेव माकडे (५१) यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली असून खरीप हंगाम तोंडावर असताना झालेल्या या घटने कुटुंबावर दुःखचा डोंगर कोसळला आहे. सेवदेव हे स्वतःच्या शेतावरून जनावरांसाठी तणस भरून बैलबंडीने घरी परत येत होते. शेत शिवार रस्त्यावर अचानक बैल बिचकल्याने बंडी अनियंत्रित झाली आणि उलटली. यात सेवदेव मृत्यमुखी पडले. अपघातानंतर बराच वेळ कोणीही तिकडे न गेल्याने घटनेची माहिती घरच्यांना उशिरा मिळाली. त्यांच्या सोबतचा एक बैलही फाशी लागलेल्या अवस्थेत आढळला. त्याला वाचविण्यात यश आले. मयत सेवदेव यांच्या मागे पत्नी, दोन मुले, आई-वडील असा परिवार आहे. खरीप हंगामाच्या कामासाठी ते शेतात गेले होते. कुटुंबियांना आर्थिक मदत मिळावी अशी गावकऱ्यांची मागणी आहे. घटनेची नोंद कारधा पोलिस ठाण्यात करण्यात आली.0
0
Report
Advertisement
टीईटी पेपर फटने से शिक्षकों में आक्रोश, SIT जांच की मांग
Chendhare, Maharashtra:टीईटी परीक्षा का पेपर फटने से शिक्षकों में आक्रोश है। राज्य के शिक्षकों के संगठनों ने भी इस मुद्दे पर आक्रामक रुख अपनाया है। केंद्रीय शिक्षण संघटना ने तीव्र शब्दों में निंदा की है और इस प्रकरण की SIT से जांच कराए जाने की मांग की है। शिक्षण क्षेत्र में शुरू होने वाली सभी अनियमितताओं की जांच की मांग को लेकर विधानसभा के चालू मॉनसून सत्र में मोर्चा निकाला जाएगा।0
0
Report
पत्रकारों को धमकी देने वाले शिवसेना सांसद संजय दिना पाटील के खिलाफ कार्रवाई की मांग
Yeola, Maharashtra:मुलाखत घेण्यासाठी गेलेल्या पत्रकारांना अरेरावीची भाषा करून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या शिवसेनेच्या संजय दिना पाटील या खासदारावर गुन्हा दाखल करून कारवाई करावी या मागणीसाठी येवला तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने शहर पोलिसांना निवेदन देण्यात आले तसेच पत्रकारिताकरत असताना अनेक वेळा पत्रकारांना धमकी देणे असे प्रकार सातत्याने होत असतात त्याकरता पत्रकार संरक्षण कायदा लागू करावा अशी मागणी देखील याप्रसंगी करण्यात आले येवला तालुका मराठी पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते0
0
Report
रत्नागिरी में बारिश सक्रिय, किसान खुश, बुवाई और जुताई में रफ्तार बढ़ी
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. पावसाने घेतली उसंत..शेतीच्या कामांना वेग.. जिल्ह्यात पाऊस सक्रिय झाला असे वाटत असताना मागील 24 तासात पावसाने उसंत घेतली.. अँकर जिल्ह्यात पाऊस सक्रिय झाला असे वा वाटत असतानाच मागील 24 तासात पावसाने उसंत घेतली आहे.. जिल्हाभरात अवघा सरासरी १३.६१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.. तीन-चार दिवसांतील पावसामुळे पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटला असल्याचं दिसतं असून पेरणी केलेल्या बियाणानेही आता तग धरली असून नांगरणीच्या कामाला वेग आला आहे..0
0
Report
Advertisement
चीन की पाबंदियों से कैलास यात्रा में फंसे 52 भारतीय भक्त, मदद के लिए भारत सरकार से गुहार
Shirur, Maharashtra:पुण्यातील तब्बल ५२ भाविक सध्या नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये अडकून पडले आहेत. मोक्षप्राप्तीची आणि अत्यंत पवित्र मानली जाणारी 'कैलास-मानसरोवर यात्रा' करण्यासाठी ये भाविक घराबाहेर निघाले, परंतु अब त्यांच्या यात्रेवर अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले आहे. चीन प्रशासनाच्या आडमुठेपणामुळे आणि अनागोंदी कारभारामुळे या ५२ शिवभक्तांचा पुढील प्रवास रखडला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, चीन सरकारने या भाविकांना प्रवासासाठी आवश्यक असणारे 'परमिट' जारी केले, प्रवासाचे पैसेही उकळले, मात्र ऐनवेळी त्यांचा 'व्हिसा' रोखून धरला आहे! गेल्या ४ दिवसांपासून हे सर्व भाविक काठमांडूमध्ये व्हिसाच्या प्रतीक्षेत असून, आता त्यांनी थेट भारत सरकारकडे मदतीची आर्त हाक दिली आहे. पुढे: पुणे जिल्ह्यातील शिरूर आणि परिसरातील जवळपास ५२ भाविक अत्यंत श्रद्धेने कैलास-मानसरोवर यात्रेसाठी घराबाहेर पडले. नेपाळमार्गे तिबेटमध्ये प्रवेश करून कैलास पर्वताचे दर्शन घेण्याचे त्यांचे स्वप्न होते. यासाठी लागणारे व्हिसा ॲप्लिकेशन, पासपोर्ट आणि इतर सर्व आवश्यक कायदेशीर दस्तऐवज या भाविकांनी वेळेत पूर्ण केले होते. चीन सरकारने त्यांना परवानगी म्हणजेच परमिटही दिले. मात्र ऐनवेळी चीन प्रशासनाने खोडा घातला आहे. पैसा लेकरही व्हिसा का दिया जाता है? असा संतप्त सवाल आता हे भाविक उपस्थित करत आहेत. गेल्या ४ दिवसांपासून हे सर्व लोक काठमांडूमध्ये अडकून पडले आहेत, त्यांच्या राहण्याचा आणि खाण्याचा खर्चही वाढत चालला आहे. या ५२ लोकांमध्ये ज्येष्ठ नागरिकांचाही समावेश आहे. केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाने, देशाचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी या अडकलेल्या भाविकांनी केली आहे. चीनच्या या अशा वागणुकीमुळे दरवर्षी अनेक भारतीय पर्यटकांना मनस्ताप सहन करावा लागतो. प्रश्न: पैसे आणि परमिट देऊनही चीनने ऐनवेळी व्हिसा का रोखला? या ५२ निष्पाप भाविकांची सुटका करण्यासाठी सरकार किती तत्परतेने पावले उचलते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.0
0
Report
TET पेपर फोड़ने वालों को मौत की सजा, शिक्षक-विधायक विक्रम काळे की प्रतिक्रिया
Dharashiv, Maharashtra:धाराशिव TET चा पेपर फोडणाऱ्यांना मृत्यू दंडाची शिक्षा सुनावली पाहिजे . सखोल चौकशी करून केस फास्टट्रॅक कोर्टात चालवा रद्द केलेली परीक्षा त्वरित घेण्यात यावी आणि संबंधितांना योग्य ती शिक्षा व्हावी हि घटना वेदना देणारी व शिक्षकांच्या भविष्यावर घाला घालणारी आहे TET पेपर फुटीवर शिक्षक आमदार विक्रम काळे यांची प्रतिक्रिया.0
0
Report
TET और NEET पेपर लीक: महाराष्ट्र सरकार पर उंगली, दानवे बोले घोटाला
Washim, Maharashtra:उद्या होणाऱ्या TET चा पेपर फुटला. या अगोदर ही NEET चा पेपर फुटला होता. त्या तील आरोपी जेल मध्ये आहेत. NEET पेपर फुटीचे केंद्र महाराष्ट्र आहे. हे सरकार गुड गव्हर्नन्स झिरो टोलरंस ची बाता मारते. या सरकारचाच हात पेपर फुटी मध्ये असल्याचा घणाघात UBT नेते अंबादास दानवे यांनी केलाय. ते वाशिम इथ UBT पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कार्यकर्ता संवाद मेळाव्या साठी आले असता बोलत होते.0
0
Report
Advertisement
दानवे का वाशिम दौरा: निधि वितरण और राम मंदिर पर कठोर टिप्पणी
Washim, Maharashtra:अँकर:शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी वाशिम येथे विविध राजकीय मुद्द्यांवर भाष्य करत सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली.पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यानिमित्त ते वाशिम येथे आले असता त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.दानवे म्हणाले, "मला अद्याप कोणतीही कायदेशीर नोटीस मिळालेली नाही.नोटीस मिळाल्यानंतर कायदेशीररित्या योग्य ते उत्तर देईन. मला कोणालाही नोटीस पाठवण्याचा अधिकार नाही.यावेळी त्यांनी यवतमाळ-वाशिम मतदारसंघाबाबतही भूमिका स्पष्ट केली. हा मतदारसंघ कोणाच्या बापाचा नसून तो शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या विचारांचा मतदारसंघ आहे," असे ते म्हणाले.विकास निधीच्या मुद्यावर बोलताना दानवे म्हणाले की, "निधी मंजूर करण्याची एक ठरलेली शासकीय प्रक्रिया असते. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या स्तरावर निर्णय होतात आणि त्यासाठी अनेक महिने लागतात. एखाद्या व्यक्तीमुळेच निधी मिळाला, असा दावा करणे म्हणजे जनतेची दिशाभूल करणे आहे. राज्याच्या निधी वाटपाचे धोरण ठरलेले असून त्यानुसारच आमदार-खासदारांना निधी दिला जातो.स्वतःचे अपयश लपवण्यासाठी काहीजण जनतेची दिशाभूल करत आहेत. त्यामुळे मला कोणताही पुरावा देण्याची गरज वाटत नाही.राम मंदिराच्या मुद्द्यावरही त्यांनी प्रतिक्रिया देत सांगितले की, राम मंदिरासाठी शिवसेनेने संबंधित न्यासाला मदत केली होती. त्या निधीचा हिशोब संबंधित न्यासाने द्यावा. तसेच राम मंदिरातील कथित चोरी आणि सुरक्षेच्या मुद्द्यावर नितेश राणे यांनीही आपली भूमिका स्पष्ट करावी. हिंदुत्वाच्या नावावर राजकारण करणाऱ्यांनी या मुद्द्यांवरही बोलले पाहिजे. बाईट:अंबादास दानवे, UBT नेते0
0
Report
केतन हत्या केस: सिया के माता-पिता से दो घंटे की पूछताछ शुरू
Varsoli, Maharashtra:केतन अग्रवाल हत्या प्रकरणात आतापर्यंत 10 जणांचे जबाब नोंदवण्यात आले होते. त्यात काल सिया चा भाऊ साहिल याची कसून चौकशी पोलिसांनी केली. तर आज सिया चे आईवडील यांचा जबाब नोंदविण्यात येणार आहे. मागील 2 तासांपासून सिया च्या आई वडिलांची चौकशी करण्यात येणार आहे. याच संदर्भात उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोनपे यांच्याशी संवाद साधला आहे आमच्या प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर यांनी... 121 with गजानन टोनपे, DYSP (file no.01) ग्राफिक्स : *सियाच्या आई-वडिलांना चौकशीत कोणत्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागणार?* - सिया आणि चेतन मित्र होते, त्यांचे प्रेम संबंध होते. याची तुम्हाला कल्पना होती का? - सियाने चेतनशी लग्न करण्याचा हट्ट धरला होता का? - सियाच्या संमतीने केतनशी लग्न जुळवलं होतं का? - सियाला केतनचा स्वभाव पटत नव्हता का? - सियावर केतनशी लग्न करण्यासाठी जबरदस्ती केली जात होती का? - लग्न ठरल्यानंतर ही सिया नेहमी चेतनशी भेटत होती, याची तुम्हाला माहिती नव्हती का? - साहिल आणि चेतन मित्र आहेत, हे पण तुम्हाला माहित नव्हतं का? - लोहगडावर ते तीन वेळा गेले होते, त्यावेळी सियाने काय कारणं सांगितली होती? - केतनच्या हत्याेचा कट रचला जात होता? याबाबत तुम्हाला कल्पना होती का?0
0
Report
धाराशिव में ओमराजे के शिंदे प्रवेश के बाद नया राजनीतिक समीकरण
Dharashiv, Maharashtra:ओमराजेंची दुहेरी कोंडी; ठाकरे गटाचा थेट हल्ला, भाजपचीही नवी रणनीती! उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वी शिवसैनिकांची मोर्चेबांधणी; भावी खासदार'च्या बॅनरने राजकीय चर्चांना उधाण! शिंदे सेनेत प्रवेशानंतर धाराशिवच्या राजकारणात नवे समीकरण; ओमराजे निंबाळकर यांच्यावर मित्र की मित्रपक्ष प्रतिस्पर्धी? धाराशिव हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनाचा बालेकिल्ला असल्याचा दावा करत शिवसैनिक ओमराजेंना राजकीय उत्तर देण्याच्या तयारीत आहेत. आगामी सभेला शक्तिप्रदर्शनाचे स्वरूप देण्याचा प्रयत्न सुरू असून, ओमराजेंच्या पक्षांतराचा मुद्दा सभेच्या केंद्रस्थानी राहण्याची शक्यता आहे. धाराशिवमध्ये ठाकरे गटाने गावोगावी बैठका सुरू करत संघटनात्मक ताकद दाखवण्यास सुरुवात केली आहे.0
0
Report
Advertisement
