445001
माझी उमेदवारी मदन येरावारांना पाडण्यासाठीच, माजी आमदार संदीप बाजोरीयांचा दावा.
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी आमदार संदीप बाजोरिया यांनी उमेदवारी आपल्यालाच मिळणार असून तुतारी चिन्हावरच आपण लढु असा दावा केला आहे. महाविकास आघाडीत तिकीट वाटपाआधीच त्यांनी जाहीरनामा प्रकाशित करून प्रचार देखील सुरू केला आहे. भाजप आमदार मदन येरावार यांनी मतदारसंघ बकाल करून ठेवला, रस्त्यांची दैना झाली, प्रत्येक योजनेत भ्रष्टाचार केला त्यामुळे गुन्हेगारीचा बिमोड करून भयमुक्त वातावरण देऊ असे वचन आपण जनतेला देत असल्याचे संदीप बाजोरिया यांनी सांगितले.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
परतूर स्कूल कार्यक्रम में तुर्की गाने पर डांस, पाकिस्तानी बैनर विवाद; सोमया ने निरीक्षण
Jalna, Maharashtra:जालना : परतूर येथील शाळेतील वार्षिक स्नेहसंमेलनातील वादग्रस्त गाण्यावरील डान्स व्हिडीओ आणि पाकिस्तानी दहशतवाद्याचं बॅक ग्राउंड बॅनर प्रकरण भाजप नेते किरीट सोमयांकडून शाळेची पाहणी शाळेला मान्यता नसून शाळेची इमारत पाडणार- किरीट सोमया अँकर- जालना जिल्ह्यातल्या परतूर येथील शाळेतल्या वार्षिक स्नेहसंमेलनात तुर्की गाणे वाजवून त्यावर विद्यार्थ्यांनी डान्स केला होता.या डान्स दरम्यान विद्यार्थ्यांच्या बँक ग्राउंडला पाकिस्तानी दहशतवाद्याचं बॅनर दाखवण्यात आलं होतं.या प्रकरणी भाजप नेते किरीट सोमया यांनी आज या शाळेची पाहणी केली.. परतूर येथील शाळेत तुर्की गाण्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर प्रशासनाने या प्रकरणी गुन्हा दाखल करत संस्थाचालकावर कारवाई केलीये.. मात्र या शाळेला शिक्षण विभागाची कोणतीही परवानगी नसून शाळेची इमारतही ईनामी जागेवर आहे. त्यामुळं या शाळेला सील लावून शाळा पाडणार असल्याचं किरीट सोमया यांनी म्हटलंय बाईट- किरीट सोमया, भाजप नेते0
0
Report
चंद्रपूर महापौर के अधिकार पर भाजप बनाम भाजप संघर्ष, आज की सभा रद्द
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर महानगरपालिकेत आता अधिकृतरित्या भाजप विरुद्ध भाजप संघर्ष सुरू झालाय. आजची आमसभा रद्द करण्याच्या महापौरांच्या अधिकारावरून जोरगेवार गटाच्या नगरसेवकांनी आयुक्त कार्यालयात गोंधळ घातला. काल रात्री देखील आ. जोरगेवार गटाच्या नगरसेवकांनी याच मुद्यावर आयुक्त कार्यालयात ठिय्या आंदोलन केले होते. आज सकाळी आंदोलन पुढे जारी झाले. आयुक्तांच्या काचेच्या दारावर धडका देणारे आ. जोरगेवार गटाचे नगरसेवक आणि आत आयुक्त असा विचित्र प्रकार तासभर सुरू होता. अखेर आयुक्तांनी दार उघडून संवादाची सुरुवात केली. यात कुठल्या नियमन्वये महापौरांना असा अधिकार आहे असा जाब आ. जोरगेवार गटाच्या नगरसेवकांनी विचारला. यावर महापौरांना तसा अधिकार असल्याचे उत्तर देण्यात आले. आजच्या सभेत स्वीकृत नगरसेवकांची निवड होणार असल्याने मर्जीतल्या अर्थात आ. मुनगंटीवार गटातील नगरसेवकांची नावे नसल्याचे पाहून महापौरांनी सभा रद्द केल्याची संतप्त भावना जोरगेवार गटाच्या नगरसेवकांनी व्यक्त केली. महानगरपालिकेत फेब्रुवारीत सत्ता स्थापनेपासून आ. मुनगंटीवार विरुद्ध आ. जोरगेवार गटात टोकाचा संघर्ष आहे. त्यातच आज भाजपच्या नगरसेवकांनीच भाजपच्या महापौर आणि आयुक्तांचा निषेध केल्याचे चंद्रपूरकरांनी पाहिले. आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार आ..जोरगेवार गटाच्या नगरसेवकांनी व्यक्त केला आहे.0
0
Report
लातूर में मनसे का स्मार्ट मीटर विरोध; प्रदर्शन तेज, रद्द करने की मांग
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज.... लातूर जिल्ह्यात मनसे आक्रमक... स्मार्ट वीज मीटरची प्रतीकात्मक होळी... किल्लारीच्या महावितरण कार्यालयासमोर घोषणाबाजी... स्मार्ट मीटरविरोधात मनसेचे आंदोलन.... स्मार्ट मीटर रद्द करण्याची मागणी....0
0
Report
Advertisement
इन-कैमरा छापेमारी में अकोला के मुद्रांक अधिकारी के घर से 2.94 करोड़ रुपये का माल जब्त
Akola, Maharashtra:लाचखोरीप्रक्रणी अटकेतील अकोला येथील मुद्रांक जिल्हाधिकारी किरण चौधरी यांच्या घरी काल रात्री नाशिक आणि जळगाव एसीबीच्या पथकाकडून 'इन-कॅमेरा' झाडाझडती घेण्यात आली. या आधी आरोपीने घराचं सील तोडून दस्तावेज गायब करण्याचा प्रयत्न केला होता मात्र पोलिसांनी घरात घुसलेल्या काही जणांना रंगे हात अटक केली होती. घरात मोठं धबाड असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता त्यानंतर काल रात्री पुन्हा घराची झडती घेण्यात आली होती.या कारवाईत दीड कोटींची रोख रक्कम, ७२ लाखांचे सोन्या चांदीचे दागिने व ६२ लाखांची मालमत्ता असलेली कागदपत्रे अशी एकुण २ कोटी ९४ लाख ६४ हजार ८४७ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या आठ ते दहा अधिकाऱ्यांचे पथकाकडून काल रात्री उशिरापर्यंत इन-कॅमेरा' ही तपासणी करण्यात आली आहे. नेमकं काय काय सापडलं या कारवाईत.. या कारवाईत १ कोटी ५३ लाख ८४ हजार ६३० रुपयांची रोख रक्कम, ६० लाख ५७ हजार १३५ रूपयांचे ४२२.१०० ग्रॅम सोन्याचे दागिने, ३१ हजार ४१६ रुपयांचे १५४.५०० ग्रॅम चांदीचे दागिने, ११ लाख ५२ हजार ७४५ रुपयांच्या सोने खरेदी केल्याच्या पावत्या, ६ लाख २५ हजार ५४५ रुपयांच्या घरातील वस्तु, ६२ लाख १३ हजार ३७६ रू. किं. चे वेगवेगळ्या ठिकाणी आरोपी व त्यांचे कुटुंबियांचे नावे प्रॉपर्टी असल्याचे कागदपत्रे असा एकुण २ कोटी ९४ लाख ६४ हजार ८४७/- रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आला असुन तो जप्त करण्यात आला आहे.. अकोला येथील मुद्रांक जिल्हाधिकारी किरण चौधरी यांना १० हजारांची लाच घेताना अटक करण्यात आली होती..0
0
Report
नालासोपारा में भारी बारिश से मुख्य मार्ग पानी में डूबे, यातायात प्रभावित
Vasai-Virar, Maharashtra:अवघ्या तासाभराच्या पावसात नालासोपारा जलमय तुंबल्यामुळे कामावर जाणाऱ्या नागरिक आणि वाहनचालकांना करावा लागतोय मोठ्या गैरसोयीचा सामना ANC: नालासोपारा शहरात सकाळी झालेल्या मुसळधार पावसाने नालासोपارا रेल्वे स्थानक पूर्वीच्या तुळींज ब्रिज ते अलायन्स हॉस्पिटलकडे जाणारा मुख्य रस्ता पाण्याखाली गेला आहे . विशेष म्हणजे काल रात्रीपासून सुरू असलेल्या रिमझिम आणि अधूनमधून जोरदार सरी कोसळत होत्या परंतु पहाटे पर्यंत या मार्गावर पाणी साचले नव्हते, मात्र त्यानंतर तास भर झालेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण परिसर जलमय झाला. परिसरात पाणी तुंबल्यामुळे कामावर जाणाऱ्या नागरिक आणि वाहनचालकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत असून, शहरातील. वाहतूकही संथ गतीने सुरू आहे.0
0
Report
अण्णा हजारे ने नियमों में बदलाव के कारण आंदोलन स्थगित किया
Ahilyanagar, Maharashtra:ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पाच जुलै रोजी पुकारलेलं आंदोलन स्थगित केला आहे माहिती अधिकार कायद्यातील नियमांमध्ये बदल केल्यामुळे अण्णा हजारे यांनी उपोषणाचा इशारा दिला होता. मात्र काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमविधिमंडळ निवेदन करत नियमांमध्ये केलेल्या बदलांना स्थगिती दिल्याचं जाहीर केलं त्यामुळे अण्णा हजारे यांनी आपलं आंदोलन देखील स्थगित केलं असल्याचं म्हटलं आहे मात्र माहिती अधिकार कायदा हा जनतेसाठी असून लोकशाही जिवंत राहण्यासाठी अशा कायद्यातील बदलांना तरुणांनी आणि जनतेने विरोध करायला हवा असं म्हटलं आहे सोबतच सरकारने केवळ नियमांना स्थगिती न देता नवीन नियम रद्द करावेत अन्यथा पुन्हा आंदोलन करावे लागेल असे देखील अण्णा हजारे यांनी म्हटले आहे0
0
Report
Advertisement
नारियल के पेड़ से टकराने वाले हादसे में राहुल अशोक पाटिल की मौत
Mira Bhayandar, Maharashtra:मिरा-भाईंदर के राय गाँव में धावती मोटरसाइकिल पर नारियल के पेड़ के गिरने से हादसे में गंभीर रूप से घायल राहुल अशोक पाटील (उम्र 35) नामक मोटरसाइकिल सवार की आज अस्पताल में उपचार के दौरान मृत्यु हो गई। दो दिन पहले भारी बारिश के दौरान सड़क पर चलते समय अचानक यह भीषण दुर्घटना हुई थी। दुर्घटना के बाद स्थानीय लोगों ने तेजी से उसे पेड़ के नीचे से बाहर निकाल कर तुरंत ICU में भर्ती कराया। लेकिन डॉक्टरों की कोशिश के बावजूद उसकी मृत्यु हो गई है, जिससे क्षेत्र में गहरा शोक है।0
0
Report
भंडारा में पेपरफुटी के विरोध में विद्यार्थियों का आक्रोश; जिल्हाधिकारी कार्यालय पर NCP प्रदर्शन
Bhandara, Maharashtra:भंडाऱ्यात पेपरफुटी विरोधात विद्यार्थ्यांचा एल्गार... जिल्हाधिकारी कार्यालयावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) ची धडक. या परीक्षां घोटाळ्यांच्या विरोधात आणि प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) आणि पीडित विद्यार्थ्यांच्या वतीने भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक आंदोलन करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी फाळके यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.0
0
Report
पहली बारिश में भंडारा शहर की सड़कों पर गडडे, नागरिक बेहाल
Bhandara, Maharashtra:पहिल्याच पावसात भंडारा शहरातील रस्त्यावर पडले खड्डे... नागरिक जीव मुठीत घेऊन करतात प्रवास.... Anchor :- पहिल्याच पावसात राष्ट्रीय महामार्गाचे पितळ उघडे पडले आहे... भंडारा शहरातून जाणाऱ्या शीतलामाता मंदिर ते खांबतलाव रस्त्यावर खड्डे पडले आहे.. भंडारा शहरातील खामतलाव चौकात मोठ मोठे खड्डे पडले असून त्यात पाणी साचून आहे.. या रस्त्यासाठी आधी सुद्धा आंदोलन करण्यात आले होते. पण गेली अनेक वर्षापासून हा रस्ता काही बनत नाही आहे.. राष्ट्रीय महामार्गाकडे रस्ता असल्याने नगर परिषद देखील दुर्लक्षित करत आहे. या खड्ड्यात पडून एखाद्याचा कीव गेल्यावर प्रशासनाला जाग येणार का हा प्रश्न उपस्थित होत आहे.... याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रवीण तांडेकर यांनी wkt - प्रविण तांडेकर0
0
Report
Advertisement
अकोला में प्लास्टिक मुक्त दिवस पर कपड़े की थैली के उपयोग का आह्वान
Akola, Maharashtra:आज, ३ जुलै हा आंतरराष्ट्रीय प्लাস্টिक कॅरीबॅग मुक्त दिन म्हणून साजरा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर अकोल्यातील माय वसुंधरा विकास संस्थेच्या वतीने नागरिकांना प्लास्टिक पिशव्यांऐवजी कापडी पिशवीांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. संस्थेने आतापर्यंत ४४ हजार ३०० मोफत कापडी पिशव्यांचे वितरण केले असून, प्लास्टिकमुक्त समाजासाठी जनजागृती सुरू ठेवली आहे. पावसाळ्यात प्लास्टिक कॅरीबॅगमुळे नाले तुंबणे, पाण्याचा निचरा अडणे आणि पर्यावरणासह नागरिकांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होत असल्याने प्लास्टिकचा वापर टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पालीवाल दांपत्य हे अभिनव उपक्रम गेल्या पंधरा वर्षांपासून राबवित आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये सुद्धा जनजागृती होत असून अनेक जण आता प्लास्टिकच्या कॅरीबॅग ऐवजी कापडी पिशवी वापरत असल्याचा आनंदही आज त्यांनी व्यक्त केला आहे. अकोला शहरातील विविध भागात ही दांपत्य आणि त्यांचे सहकारी नागरिकांना मोफत कापडी पिशव्यांचे वितरण करीत असतात.0
0
Report
नागपुर के पंचशील चौक में स्कूल वैन और नगरपालिका बस की टक्कर, 4 घायल
Nagpur, Maharashtra:नागपुर के पंचशील चौक पर घटना घटित हुई। स्कूल वैन को महापालिका की आपली बस सेवा की बस ने धक्का दिया। इस दुर्घटना में चार विद्यार्थी घायल हुए जिन्हें प्राथमिक उपचार के लिए पास के निजी अस्पताल में भर्ती कराया गया है। स्कूल वैन से ट्यूशन क्लास के विद्यार्थी जा रहे थे। घटना सुबह सात से सवा सात के बीच हुई।0
0
Report
लांजा में खड्डे के पास कंटेनर दुर्घटना, चालक गंभीर घायल
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी -लांजा लांजा तालुक्यातील अंजनारी घाटाच्या तीव्र उतारावर मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरला अपघात झाला. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात हा कंटेनर कलंडला. अपघातामध्ये चालक गंभीर जखमी झाला आहे. अपघातामुळे महामार्गाची एक बाजू पूर्ण बंद आहे. लांजा पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल असून जेसीबीच्या सहाय्याने कंटेनर बाजूला करण्याचे आणि अडकलेल्या चालकाला बाहेर काढण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत.0
0
Report
Advertisement
दौंड तालुक्यात साड़ी फंसी, महिला की मौत: ट्रैक्टर-फवारणी यंत्र हादसा
Rui, Maharashtra:दौंड तालुक्यात खडकी स्थित तुकाईनगर परिसर में ट्रैक्टर से जुड़ी दवा छिड़काई मशीन में साड़ी फंसने से 40 वर्षीय महिला मीना बाई हरि काळे की दुर्भाग्यपूर्ण मृत्यु हुई। ट्रैक्टर से जुड़ी फवारणी यंत्र की टंकी में कितनी दवा बची है, यह देखने के लिए मीना बाई काळे वहीं गई थीं। वह मशीन के पास खड़ी होकर टंकी में दवा की मात्रा देख रही थीं कि उनकी साड़ी का पल्ला ट्रैक्टर व फवारणी यंत्र से जुड़ी घूमती शाफ्ट में फंस गया और यह घटना हो गई।0
0
Report
रोहित पवार ने हितेंद्र ठाकूर से मुलाकात कर ठाणे बैंक पर विजय का जश्न मनाया
Vasai-Virar, Maharashtra:राष्ट्रवादीचे रोहित पवार यांनी घेतली हितेंद्र ठाकूर यांची भेट, ठाणे जिल्हा बँकेत विजय मिळवल्याबद्दल अभिनंदन करण्यासाठी घेतली भेट... सोशल मीडियावर रोहित पवारांनी पोस्ट केल भेटीचे कारण. ठाणे पालघर जिल्ह्यात भाजपाला धोबीपछाड देत बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांनी ठाणे ठाणे बँकेवर आपलं वर्चस्व कायम राखल्यामुळे आमदार रोहित पवार यांनी हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली.. वसई-विरार शहराला विकासकामांच्या माध्यमातून एक आकार देणारे ज्येष्ठ नेते आणि बहुजन विकास आघाडीचे प्रमुख मा. हिंतेंद्र ठाकूर साहेब यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. तसंच जिल्हा बँकेवर सत्ता आणल्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं. यावेळी माजी. आ. क्षीतिज ठाकूर माजी. आ. सुनील भुसारा उपस्थित होते...अशी पोस्ट रोहित पवारांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवर केली आहे ...0
0
Report
पोलादपूर-अंबेनळी घाट में दराड़ गिरा; मार्ग मलबे से अवरुद्ध, प्रशासन सतर्क
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी ब्रेकिंग स्लग : पोलादपूर-आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली; बावळी टोक परिसरात रस्ता मलब्याखाली रायगड जिल्ह्यात रेड अलर्ट जाहीर करण्यात आला असून गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. पोलादपूर तालुक्यातील आंबेनळी घाटातील बावळी टोक परिसरात पुन्हा एकदा दरड कोसळल्याची घटना घडली आहे. सततच्या पावसामुळे डोंगराचा काही भाग खचून मोठे दगड आणि मातीचा मलबा रस्त्यावर कोसळला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, घाट परिसरात वारंवार दरडी कोसळण्याच्या घटना घडत असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. प्रशासनाने नागरिक आणि वाहनचालकांना अत्यावश्यक काम असल्यासच आंबेनळी घाटमार्गाचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. तसेच हवामानाची परिस्थिती आणि सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यकतेनुसार घाटमार्ग तात्पुरता बंद करण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे. प्रशासनाकडून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात असून संबंधित विभागांची पथके घटनास्थळी तैनात करण्यात आली आहेत.0
0
Report
Advertisement
