icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow27 Sept 2024, 04:50 am

शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ शेतकऱ्यांचा मोर्चा, भाजप आमदार समर्थन

Yavatmal, Maharashtra:

प्रस्तावित नागपूर ते गोवा शक्तीपिठ महामार्गाच्या भुसंपादन प्रकीयेस एकीकडे विरोध होत असला तरी यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी या शक्तीपीठ मार्गाच्या समर्थनार्थ उभे ठाकले आहे. विशेष म्हणजे भाजपा आमदार अशोक उईके यांनी देखील हा महामार्ग होईलच यादृष्टीने प्रयत्न करणार असल्याची भूमिका घेतली आहे. मात्र या महामार्गाच्या भूसंपादनाला शेतकऱ्यांची पूर्ण सहमती आहे. या महामार्गामुळे शेतकरी आत्महत्या ग्रस्त यवतमाळ जिल्हातील सर्व शेतक-यांना आणि युवकांना भविष्यात रोजगार निर्मितीच्या संधी उपलब्ध होतील.

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

नवी मुंबई हवाई अड्डे पर बॉम्ब धमकी: सुरक्षा कर्मियों ने परिसर की कड़ी तलाशी

Navi Mumbai, Maharashtra:अज्ञात व्यक्तिने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचा ईमेल पाठवल्यामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली. नवी मुंबई पोलिसांचे बॉम्ब शोधक व नाशक पथक आणि आयएसएफ बटालियनने तातडीने संपूर्ण विमानतळ परिसर अत्यंत बारकाईने पिंजून काढला. मात्र, विमानतळ परिसरात कोणताही बॉम्ब अथवा संशयास्पद वस्तू सापडली नाही. त्यामुळे उपस्थित सर्व अधिकारी आणि नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला. अज्ञात व्यक्तीने बुधवारी दि.24 जून रोजी सकाळी 7.20 वाजण्याच्या सुमारास नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रोजेक्ट ऑफिसच्या अधिकृत वेबसाईटवर सदर धमकीचा ईमेल पाठवला होता. या ईमेलमध्ये बॉम्ब आधीच आत ठेवण्यात आहे. हा विनोद नाही! लोकांना बाहेर काढा! असा थेट आणि भीतीदायक मजकूर लिहिला होता. बॉम्बच्या धमकीचा ईमेल मिळताच विमानतळ प्रशासनासह सुरक्षा यंत्रणांची एकच पळापळ झाली.
0
0
Report
Advertisement

गडचिरोली में बनावटी प्रशासनिक आदेश से खनिज निधि घोटाला; पुलिस ने जांच शुरू की

Gadchiroli, Maharashtra:गडचिरोली जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नावाने बनावट प्रशासकीय मान्यता आदेश तयार करून प्रसारित करण्यात आल्याचे उघड झाले आहे. या गंभीर प्रकरणी गडचिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी अविशयांत पंडा यांनी स्वतः पोलीस अधीक्षक, गडचिरोली यांना अधिकृत पत्र देऊन या प्रकाराची सखोल चौकशी करून संबंधितांविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. काही अज्ञात व्यक्तींनी जिल्हाधिकारी, गडचिरोली यांच्या स्वाक्षरीचा तसेच जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या अधिकृत लेटरहेडचा गैरवापर करून बनावट प्रशासकीय मान्यता आदेश तयार केले. या बनावट आदेशांमध्ये विविध विकासकामांना प्रशासकीय मंजुरी व निधी वितरण झालेले दर्शविण्यात आले असून संबंधित कागदपत्रे काही व्यक्ती व कार्यालयांकडे प्रसारित करण्यात आली होती. या बनावट आदेशांचा वापर करून आर्थिक व्यवहार, निधी प्राप्त करणे अथवा अन्य लाभ मिळविण्याचा प्रयत्न झाल्याची शक्यता नाकारता येत नसल्याने प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. तक्रारीनुसार, जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नावाने दोन बनावट प्रशासकीय मान्यता आदेश तयार करण्यात आले होते. या आदेशांद्वारे विविध कामांसाठी निधी मंजूर झाल्याचे दर्शवून संबंधित विभागांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र असे कोणतेही आदेश जिल्हा खनिज प्रतिष्ठानकडून जारी करण्यात आले नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, खनिज विकास निधी मंजुरी व वितरणाची अधिकृत कार्यपद्धती सुरक्षित असून सर्व प्रशासकीय मान्यता, निधी मंजुरी व वितरण प्रक्रिया नियमानुसार आणि अधिकृत यंत्रणेद्वारेच केली जाते, असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
0
0
Report

मोहाड़ी पंचायत समिति में सत्ता परिवर्तन: नया अध्यक्ष-उपाध्यक्ष कौन होंगे, दस महीने बचे

Bhandara, Maharashtra:मोहाडी पंचायत समितीत सत्तांतर निश्चित...सभापती जगदीश शेंडे व उपसभापती देवा चकोले यांच्यावरील अविश्वास ठराव मंजूर. दस महिनेासाठी सत्तेचा नवा चेहरा कोण? राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले. मोहाडी पंचायत समितीच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवत सभापती जगदीश शेंडे आणि उपसभापती देवा चकोले यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्ताव गुरुवारी मंजूर झाला. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय घडामोडींना अखेर निर्णायक वळण मिळाले असून पंचायत समितीतील सत्तासंवर्धन पूर्णपणे बदलली आहेत. सत्ताधारी गटातील सदस्यांच्या बंडखोरीमुळे विरोधी गटाचे संख्याबळ वाढले आणि अविश्वास प्रस्तावाला बहुमत मिळाले. गेल्या वीस दिवसांपासून राजकीय चर्चांचा केंद्रबिंदू ठरलेल्या या प्रकरणाचा शेवट सत्तांतराने झाला आहे. मतदान प्रक्रियेनंतर सभागृहात एकच खळबळ उडाली. आता पंचायत समितीचा कार्यकाळ संपण्यासाठी अवघे दहा महिने शिल्लक असताना नवीन सभापती आणि उपसभापती कोण होणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. पुढील काही दिवसांत नव्या नेतृत्वाच्या निवडीसाठी हालचाली वेगाने सुरू होण्याची शक्यता आहे.
0
0
Report
Advertisement

चंद्रपूर के सावली तालुक्य में मछुआरे की डुबकी से मौत, आसोला तालाब में घटना

Chandrapur, Maharashtra:टायटल:--- चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यात मासेमारी डोंगा उलटून मच्छिमाराचा मृत्यू, आसोला तलावातील घटना अँकर:-- चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील आसोला तलावात मासेमारीसाठी गेलेल्या एका मच्छिमाराचा डोंगा उलटल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाला. मृतकाचे नाव गुरुदास जयराम मेश्राम( 37) रा. आसोला -चक असून तो नेहमीप्रमाणे आसोला तलावात मासेमारी करण्यासाठी गेला होता. मात्र अचानक त्यांचा डोंगा उलटला आणि तो खोल पाण्यात बुडाला. घटनेची माहिती मिळताच पाथरी पोलीस ठाणे पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने रात्री उशिरापर्यंत तलावात शोधमोहीम राबविण्यात आली, मात्र रात्रीचा अंधार वाढल्याने शोधकार्य थांबवावे लागले होते. सकाळी पुन्हा एकदा पाथरी पोलीस आणि स्थानिकांनी संयुक्तपणे शोधमोहीम सुरू केली. अखेर सकाळच्या सुमारास गुरुदास मेश्राम यांच्या मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात यश आले. पाथरी पोलिसांनी अकस्मिक मृत्यूचा गुन्हा नोंदवून मृतदेह शवविच्छेदनासाठी मूल उपजिल्हा रुग्णालयात पाठविला आहे.
0
0
Report

भाजपा नेता मकरंद देशपांडे ने नगर भूमापन कार्यालय में ठिय्या प्रदर्शन किया

Sangli, Maharashtra:सांगलीच्या मिरजेत नगर भूमापन कार्यालयाच्या कारभाराविरोधात भाजपचे वरिष्ठ नेते व माजी सभापति मकरंद देशपांडे यांना आंदोलन करावे लागले. नगर भूमापन कार्यालयात देशपांडे यांनी ठिय्या आंदोलन करत कार्यालयाच्या कारभाराचा निषेध नोंदवला. मिरजेत नगर भूमापन कार्यालयात अधिकारी जागेवर नसल्याने नागरिक कागदपत्रांसाठी तासंतास ताटकळत राहावे लागत, असण्याच्या तक्रारी होत्या. याचा फटका मकरंद देशपांडे यांनी कार्यालयात गेल्यावर बसला, त्यामुळे संतप्त झालेल्या देशपांडे यांनी कार्यालयात ठिय्या मारत जिल्हाधिकारी यांनी नगर भूमापन कार्यालयाच्या अनागोंदी कारभार निदर्शनास आणून देत, करवाईची मागणी केली.
0
0
Report
0
0
Report
Advertisement

केंद्रीय मदद के बावजूद प्याज खरीदी लक्ष्य से दूर, किसानों का खुला बाजार रुख तेज

Yeola, Maharashtra:केंद्रीय सरकार की कीमत स्थिरीकरण निधि के अंतर्गत इस वर्ष नाफेड और एनसीसीएफ के माध्यम से 2 लाख मीट्रिक टन प्याज खरीदने का लक्ष्य रखा गया है। अभी सरकारी प्याज खरीद केंद्रों पर 1,730 रुपये प्रति क्विंटल पर प्याज खरीदी जा रही है। लेकिन आज लासलगाव कृषि उत्पन्न बाजार समिति में ए ग्रेड प्याज 2,627 रुपये प्रति क्विंटल और बी ग्रेड प्याज 2,100 रुपये प्रति क्विंटल पर मिला, जिससे सरकारी दर से 897 रुपये अधिक मिल रहे हैं। इससे किसान खुले बाजार की ओर आकर्षित हो रहे हैं और पिछले डेढ़ महीने में नाफेड ने सिर्फ 1,150 मीट्रिक टन जबकि एनसीसीएफ ने 1,300 मीट्रिक टन प्याज खरीदी है; कुल खरीद 2,450 मीट्रिक टन तक पहुंची है। 30 जून तक 2 लाख मीट्रिक टन खरीदने का लक्ष्य है, लेकिन वर्तमान खरीद अत्यल्प है, इसलिए यह लक्ष्य पूरा होगा या नहीं, यह सवाल पैदा हो रहा है और खरीद योजना को 2–3 महीने की और_extension_ लगाने की मांग की जा रही है।
0
0
Report

चिपळूण महावितरण कार्यालय में मनसे का जोरदार प्रदर्शन, अभियंता को केबिन में रोका

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. चिपळूण महावितरण कार्यालयात राडा.. मनसे कार्यकर्त्यांनी कार्यकारी अभियंत्याला २ तास केबिनमध्येच रोखले!.. अँकर चिपळूणमध्ये विनापरवानगी स्मार्ट मीटर बसवल्याच्या आणि अव्वाच्या सव्वा वीज बिल आल्याच्या तक्रारीवरून मनसे पदाधिकारी कमालीचे आक्रमक झाले आहेत.. मनसेच्या कार्यकर्त्यांनी थेट महावितरण कार्यालयात धडक देत, चिपळूण तालुका कार्यकारी अभियंता धनंजय दुर्गादास भामरे यांना त्यांच्याच केबिनमध्ये तब्बल दोन तासांपासून रोखून धरले आहे.. चिपळूण ग्रामीण आणि शहरी भागात ग्राहकांना कोणतीही पूर्वकल्पना न देता जुने मीटर काढून नवीन स्मार्ट मीटर बसवण्यात आले आहेत.. या मीटरच्या टेस्टिंगमध्ये मोठा 'गोडबंगाल' असल्याचा आरोप मनसेने केला असून, या नवीन मीटरमुळे सर्वसामान्यांना भरमसाठ वीज बिलं येत आहेत.. ​"लोकांची फसवणूक करून पाठवलेली ही अव्वाच्या सव्वा वीज बिलं तात्काळ मागे घ्यावीत," या मागणीसाठी मनसे आक्रमक झाली आहे.. गेल्या दोन तासांपासून कार्यकारी अभियंत्यांच्या केबिनमध्येच मनसे पदाधिकाऱ्यांनी ठिय्या मांडल्यामुळे च Chipळून महावितरण कार्यालयात सध्या कमालीचा तणाव निर्माण झाला आहे..
0
0
Report

संजय पाटील और नारायण राणे के बयानों से उद्धव सरकार घबराई?

Oras Bk., Maharashtra:सिंधुदुर्ग, माजी आमदार वैभव नाईक ऑन संजय पाटील ( पत्रकार धमकी ) --- संजय पाटील यांची भाषा उद्धव ठाकरे साहेबांसोबत असताना कशी होती आणि आता कशी आहे. *सत्तेची मगरुरी कशी येते हे संजय पाटील यांच्या वागण्यावरून दिसून येते.* त्यांनी खोके घेऊन पक्ष प्रवेश केला आणि ते पत्रकारांनी निदर्शनास आणले ह्याचा राग संजय पाटील काढत आहेत. *राज्यात कायदा व्यवस्था आहे असं वाटतं असेल तर मुख्यमंत्र्यांनी संजय पाटील यांच्यावर कारवाई करावी.* ऑन नारायण राणे ( धमकी ) ---- नारायण रानेंनी ह्यापूर्वी अनेक वेळा धमकी दिलीय. ज्यांनी त्यांना निवडून दिले त्यांनाच ते धमकी देतात. *जैतापूर प्रकल्पाच्या वेळी सुद्धा भर सभेत त्यांनी धमकी दिली होती आणि त्याचे निवडणुकीत झालेले परिणाम नारायण राणे विसरलेत. पण जनता विसरली नाही तुम्ही अशा धमक्या देऊन प्रकल्प आमच्या माथी कसे लादता ते आम्ही बघतो* -- वैभव नाईक यांचा नारायण रानेना ईशारा ऑन नारायण राणे ( उद्धव ठाकरे पैसे घेतले ) ---- उद्धव साहेबांना बदनाम करण्याशिवाय भाजपने नारायण रानेना दुसरं काम दिलेले नाही. वरिष्ठ नेत्यांना खुश करण्यासाठी आणि प्रसिद्धी साठी ते अशी वक्तव्ये करत आहेत. *नारायण राणे केवळ धमकी देण्यासाठीच जिल्ह्यात येतात का ?* ऑन एकनाथ शिंदे ( दिलगिरी व्यक्त ) ---- *दिलगिरी व्यक्त करताना एकनाथ शिंदे यांनी संजय. पाटील यांच्या ऐवजी संजय राऊत यांनाच बोलण्याचं काम केल ही दिलगिरी म्हणजे जनतेच्या डोळ्यांत धुळफक आहे आणि पत्रकारानीं आवाज उठविल्यानंतर त्यांनी केलेला हा ड्रामा आहे* byte --- वैभव नाईक, माजी आमदार, उबाठा feed on desk
0
0
Report
Advertisement

ठाकरे गट के आरोप: डोंबिवली में संजय दिना पाटील के भड़काऊ बयानों के खिलाफ शिकायत

Kalyan, Maharashtra:बॉम्ब और पाच हत्या के वक्तव्यों की चौकसी करा; खासदार संजय दिना पाटील के विरुद्ध कल्याण डोंबिवली में ठाकरे गट ने डोंबिवली पुलिस में शिकायत दर्ज कराई है. पत्रकारों को धमकी, शिवसैनिक विरोधी वक्तव्य और बॉम्ब के उल्लेख के कारण ठाकरे गट आक्रामक है. गृह मंत्री देवेंद्र फडणवीस से भी कारवाई की मांग की गई. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष के कल्याण लोकसभा जिल्हाप्रमुख अभिजीत सावंत ने डोंबिवली पुलिस थाने में लिखित शिकायत दर्ज कराई है. इस शिकायत में संजय दिना पाटील ने 'बॉम्ब से उड़वून टाकू' जैसे उल्लेख किए जाने का आरोप लगाते हुए कहा है कि बॉम्ब कहाँ से लाए गए, क्या उनका आतंकवादी संघटन से संबंध है, इसकी जांच हो. तथा संजय दिना पाटल ने पांच जनों की हत्या का उल्लेख किया है; यह दावा किया गया कि वे प्रकरण दबाए गए, और किसका क्या योगदान था, इसकी जांच हो. पत्रकारों के बारे में आक्षेपार्ह और धमकी भरी भाषा के प्रयोग का ठाकरे गुट ने कड़ा विरोध किया. हमारा न्याय-व्यवस्था और पुलिस पर भरोसा है, इसलिए हमने कायदेशीर मार्ग से शिकायत दी है; अगर शिवसैनिक पर हाथ डाला गया तो हम भी उत्तर देंगे. राज्य के गृहमंत्री देवेंद्र फडणवीस से पूरे प्रकरण पर उचित कार्रवाई की मांग ठाकरे गट ने की है.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top