icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow27 Sept 2024, 04:50 am

शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ शेतकऱ्यांचा मोर्चा, भाजप आमदार समर्थन

Yavatmal, Maharashtra:

प्रस्तावित नागपूर ते गोवा शक्तीपिठ महामार्गाच्या भुसंपादन प्रकीयेस एकीकडे विरोध होत असला तरी यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी या शक्तीपीठ मार्गाच्या समर्थनार्थ उभे ठाकले आहे. विशेष म्हणजे भाजपा आमदार अशोक उईके यांनी देखील हा महामार्ग होईलच यादृष्टीने प्रयत्न करणार असल्याची भूमिका घेतली आहे. मात्र या महामार्गाच्या भूसंपादनाला शेतकऱ्यांची पूर्ण सहमती आहे. या महामार्गामुळे शेतकरी आत्महत्या ग्रस्त यवतमाळ जिल्हातील सर्व शेतक-यांना आणि युवकांना भविष्यात रोजगार निर्मितीच्या संधी उपलब्ध होतील.

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

Washim स्कूल में शिक्षक पर लैंगिक शोषण का मामला, गिरफ्तार

Washim, Maharashtra:Washim तालुक स्थित जिला परिषद स्कूल में विद्यार्थिनीयों के साथ छेडछाड का धक्का मारने वाला मामला सामने आया है। माता-पिता की शिकायत के बाद पुलिस ने संबंधित शिक्षक को हिरासत में लिया। इन-कैमरा जांच में शिक्षक द्वारा लैंगिक स्वरूप का प्रकोप और अनुचित स्पर्श का निष्कर्ष सामने आया है। कुछ विद्यार्थिनीयों ने बताया कि यह घटना तीसरी कक्षा से शुरू हो चुकी थी। इस मामले में शिक्षक दिलीप बोरकर के खिलाफ पॉक्सो अधिनियम के तहत मामला दर्ज कर रात में गिरफ्तार कर लिया गया है। अधिक बिंदुओं की जांच ग्रामीण पुलिस थाने के थानेदार श्रीदेवी पाटील कर रहे हैं।
0
0
Report

जालना के आंदोलनों पर गरम राजनीतिक ड्रामा, सरकार से स्पष्ट जवाब की मांग

Jalna, Maharashtra:ऑन आंदोलकांवर गुन्हे दाखल होतायत समाजाला हे सहन कराव लागेल.आपलं आपल्याला मिळत नाही.सरकार जाणून बुजून हे करणार आहे. ऑन कॅम्प आंदोलनापुरतं राबवले की आणखी काही उद्देश आहे.किंवा मिळालेले जात प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी हे शिबीर काही जनांच्या सल्ल्याने ठेवले ते बघू ऑन अमृता फडणवीस ताईंनी सांगितलं.भाऊबीजेच्या वेळी जेवायला जाऊ.सध्या आंदोलन सुरू आहे.बहिणीने तेवढा तरी बारकाईने बघावं.आज मि लढाईच्या मैदानात आहे.मायेची भावना ताईंनी आमच्या बाजूने ठेवावी.भाऊबीजेवेळी साडी चोळी घेऊन जातो.सध्या जेवण्याची वेळ नाही.शिकारीच्या वेळेला जेवण्याची वेळ नाही.आज भाऊ संकटात आहे.ताईंके भाऊबीजेच्या वेळी साडी चोळी घेऊन जाणार ऑन शिष्टमंडळ 3 वर्षात मि कुणाचीही वाट बघितली नाही.मि माझ्या जीवावर आंदोलन करतो यायचं तर या.मुंबईत आम्ही जाणारच.12 तारखेला जाहीर करणार.सरकारला मार्गदर्शकाच मार्गदर्शन गरजेचं आहे की तोडगा चांगला आहे.हे त्यांना कळेल.मि कर्तव्य मि पार पडत आहे.मि लढायचं ठरवलं आहे.त्यांच्याजवळचे 2-3 जण चांगले आहे.यांच्या सल्लागाराचे नाव आम्हाला माहीत झाले आहेत. ऑन पोळा पोळ्याच्या सगळ्यांना खूप शुभेच्छा ऑन भाषा आधी चांगली भाषा वापरत होतो.3 वर्ष शिंदेंना चांगला बोललो.हे जातीच्या नाही पक्षाच्या बाजूने बोलत आहे शिरसाठ यांच्यामुळे एकनाथ शिंदें आणि माझे संबंध खराब झाले.जशी व्यक्ती तशी प्रवृत्ती त्यामुळे तसे शब्द वापरावे लागतात.सरकारला नाही तुम्हाला शिव्या दिल्या.मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी चूक केली त्यामुळे बोलणार.मि पक्षाच्या नाही जातीच्या बाजूने बोलणार ऑन बबन तायवाडे कुणाला म्हणाला तो.? काय तुम्ही नेते,50 टक्क्यांच्या वर गेले 2 टक्के यावर बोला.आपल्याला कसं मिळालं तेही बघावं.तोही कुणबीच आहे त्याला लाज वाटली पाहिजे 50 टक्क्यांच्या वर गेलं त्यावर बोल म्हणावं.1994 ला दिलेलं बबोगस आरक्षण त्यावर पण बोल म्हणावं.
0
0
Report
Advertisement

नवरात्र दांडिया: मुस्लिम प्रवेश पर नितेश राणे के बयान पर बवाल

Ahilyanagar, Maharashtra:नवरात्र उत्सवाच्या दांडिया कार्यक्रमात मुस्लिमांना प्रवेश नाकारण्याबाबत नितेश राणे यांनी एक वक्तव्य केलं होतं...याबाबत अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी प्रतिक्रिया दिली आहे... एखाद्या हिंदू सणांमध्ये मुस्लिमांना प्रवेश नाकारणे हा त्यांचा अधिकार आहे... मात्र एकीकडे गरीब मुस्लिमांना प्रवेश नाकारायचा, त्यांच्याकडून आधार कार्डची मागणी करायची आणि दुसरीकडे शाहरुख खान, सलमान खान यांच्यासारख्या श्रीमंत मुस्लिमांना स्टेजवर आमंत्रित करायचा, हे बरोबर नाही... भारत हा गंगा जमुना परंपरा सांगणारा देश आहे असे देखील प्यारे खान म्हणाले.
0
0
Report

भिलवाड़ी में किसानों ने महावितरण के बिजली वितरण के विरोध में चिपाड मोर्चा निकाला

Sangli, Maharashtra:स्लग - अनियमित वीजपुरवठ्या विरोधात भिलवडीत शेतकऱ्यांचा ‘चिपाड मोर्चा’ अँकर - सांगलीच्या पलूस तालुक्यातील भिलवडी येथे वीज वितरण कंपनीच्या विरोधात शेतकऱ्यांकडून चिपाड मोर्चा काढण्यात आला.महावितरणच्या अनियमित आणि अपुऱ्या वीजपुरवठ्याच्या निषेधार्थ भिलवडी आणि परिसरातील शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत ‘चिपाड मोर्चा’ काढला. अनियमित वीजपुरवठा यामुळे शेतीला पाणी उपसा करणं अवघड बनल्याने शेती वाळून चिपाड बनत असल्याने,हातात चिपाड घेऊन शेतकऱ्यांनी महावितरणच्या कारभाराचा निषेध करत हा मोर्चा काढला.ज्यामध्ये भिलवडीसह आसपासचे शेकडो शेतकरी मोर्चात सहभागी झाले होते.
0
0
Report
Advertisement

कटेपूर्णा नदी 40 साल में पहली बार सूखी, पोळा के समय जल संकट गहराया

Washim, Maharashtra:वाशिम जिल्ह्याची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी काटेपूर्णा नदी यंदा पोळा सणाच्या काळातच कोरडी पडली आहे.मागील ४० वर्षांत प्रथमच नदीपात्रात पाण्याचा थेंबही नसल्याचा दावा स्थानिक नागरिकांनी केला आहे.पावसाळ्या च्या उत्तरार्धातही नदी कोरडी असल्याने परिसरातील जलस्रोतांनीही तळ गाठला असून, शेतकरी आणि नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.पोळ्यापूर्वी बैलांना नदीत आंघोळ घालण्याची परंपरा यंदा पाण्याअभावी खंडित झाली आहे.काटेपूर्णा नदीवर शेतीसोबतच जंगलातील वन्यजीवांचेही अस्तित्व अवलंबून असल्याने आगामी काळात पाणीटंचाईचे संकट अधिक गंभीर होण्याची भीती आहे.
0
0
Report

नाशिक के म्हसरूल इलाके में दंगे के बाद पुलिस ने छह आरोपियों पर कड़ी कार्रवाई

Nashik, Maharashtra:Nashik breaking म्हसरूळ परिसरात र*** घालणाऱ्या आमचा नाशिक पोलिसांचा कायद्याचा बालक किल्ला * म्हसरूळ परिसरात राडा घालणाऱ्या सहा जणांची नाशिक जिल्हा कायद्याचा बालक किल्ला करत काढली पोलिसांनी धिंड... - दोन गटांमध्ये झालेल्या वादानंतर परिसरात घातला होता गोंधळ... * दोन्ही गटांविरोधात परस्परविरोधी गुन्हे दाखल... * मारामारी, धमकी आणि हत्यार बाळगल्याप्रकरणी पोलिसांची कारवाई.... * सहा आरोपींना त्याच परिसरातून पायी फिरवत पोलिसांचा दणका.... * पोलिसांच्या कारवाईमुळे परिसरात विश्वासाचे वातावरण निर्माण....
0
0
Report
Advertisement

Shirur MP Amol Kolhe targets government, questions tunnel and rail projects

Barav, Maharashtra:डिंभे-माणिकडोह बोगदा, कल्याण-लातूर महामार्ग, पुणे-नाशिक रेल्वे और राज्यातील शेतकरी प्रश्नांवरून शिरूर चे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सरकारवर जोरदार निशाना साधलाय.. डिंभे-माणिकडोह बोगद्याबाबत आंबेगाव, शिरूर आणि जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असून, तांत्रिक बाबी आणि तालुक्यांचे पाण्याचे आरक्षण स्पष्ट झाल्याशिवाय या बोगद्याला आमचा १०० टक्के विरोध राहील, असं त्यांनी स्पष्ट केलं. तसेच कल्याण-लातूर रस्त्याच्या तिन्ही अलाइनमेंट तपासून शेतकऱ्यांशी चर्चा होईपर्यंत त्याला मंजुरी न देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्याचं त्यांनी सांगितलं. याशिवाय डॉ. अनिल काकोडकर यांच्या समितीसमोर डेटा मांडल्यामुळे पुणे-नाशिक रेल्वे सरळ मार्गानेच होईल असा विश्वास व्यक्त करत, राज्यात दररोज होणाऱ्या शेतकरी आत्महत्या आणि महागाईच्या प्रश्नावरून त्यांनी सत्ताधाऱ्यांवर थेट निशाणा साधला. या सर्व विषयांवर खासदार डॉ. अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले, पाहूयात.
0
0
Report

सिंधुदुर्ग के स्कूल में मुदती मसाले और शौचालय में भोजन, 400 बच्चे प्रभावित

Oras Bk., Maharashtra:विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार सिंधुदुर्ग जिल्ह्यात उघडकीस आलाय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील एका नामांकित विद्यालयात चक्क मुदत संपलेले मसाले वापरले जात होते. तर पोषण आहारासाठी वापरले जाणारे धन्य थेट स्वच्छतागृहात ठेवण्याचा किळसवाणी प्रकार उघडकीस आलाय. शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांनी हा सर्व प्रकार उघडकीस आणला असून या विद्यालयात तब्बल 400 मुल शिक्षण घेत आहेत त्यातील 140 मुल दररोज शाळेत शिजवला जाणारा आहार घेत आहेत. शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी शालेय प्रशासनाला धारेवर धरून कारवाईची मागणी केली तर पालकमंत्री नितेश राणे यांनी या सर्व प्रकारचा तपास सुरू असून विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्याावर कारवाई होणार असल्याचे सांगितले..
0
0
Report

शिंदे समिति के अनुसार मराठवाड़ा में 49 हजार कुणबी नोंदी, रिकॉर्ड की गड़बड़ियाँ उजागर

Nagpur, Maharashtra:महाराष्ट्र सरकारने अनेक वर्ष जुन्या शैक्षणिक, महसुली आणि न्यायालयीन अभिलेखांमध्ये मराठा समाजातील व्यक्तींच्या कुणबी नोंदी शोधण्यासाठी न्यायाधीश संदीप शिंदे समिती स्थापन केली होती... समितीने राज्यभरात 58 लाख पेक्षा जास्त कुणबी अभिलेख शोधल्याचे सांगितले गेले.. त्यापैकी मराठवाड्यामध्ये 49 हजार पेक्षा जास्त कुणबी नोंदी सापडल्याचा दावा ही करण्यात आला होता... काही नाव तर पाच - पाच वेळेलाही आल्याचे दिसून येत आहेत... त्यामुळे नावांच्या पुनरावृत्तीमुळे (रिपीटेशन मुळे) सापडलेल्या कुणबी नोंदीचा आकडा फुगल्याचे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे म्हटलं आहे.
0
0
Report
Advertisement

येवल्यात गणेश मूर्तियों की कीमत 30% बढ़ी, महंगाई से छोटी मूर्तियों की मांग तेज

Yeola, Maharashtra:नाशिकच्या येवल्यात गेल्या काही दिवसांपासून प्लास्टर ऑफ पॅरिस तसेच कच्च्या मालाच्या किमतींमध्ये होत असलेली दरवाढ तसेच महागाई वाढल्यामुळे गणेश मूर्तींच्या किमतीमध्ये 30 टक्क्यांनी वाढ झाली असून मोठ्या गणेश मुर्त्यांची मागणी महागाई मुळे घटली आहे त्यामुळे येवल्यातील मूर्ती कारागिरांनी छोट्या आकाराच्या मूर्ती बनवण्यावर भर दिला असून महागाई मुळे किरकोळ विक्रेत्यांनी देखील मूर्ती विक्रीमध्ये घट झाल्याची माहिती दिली आहे यासंदर्भात आढावा घेतला आहे आमची प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी
0
0
Report

पंढरपूर कॉरिडोर विकास से पर्यटन और रोजगार को मिलेगी नई गति

Pandharpur, Maharashtra:पंढरपूर नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत भाजप सह सर्वपक्षीय नगरसेवकांनी कॉरिडॉर ठरावाला मंजुरी देण्याचा विरोध केल्यानंतर बहु चर्चित पंढरपूर अतिरिक्त क्षेत्र कॉरिडॉर बद्दल ग्रामविकास मंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी एक सूचक पोस्ट केली आहे त्यामुळे भविष्यात कॉरिडॉर प्रकल्पाला गती देण्याच्या स्पष्ट संकेत त्यांच्या पोस्ट मधून दिसत आहेत. त्यामुळे नगरपालिकेतून विरोध झाला तरी कॉरिडॉर होणार हे आता स्पष्ट आहे विकसित महाराष्ट्राच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल! पंढरपूर हे कोट्यवधी वारकऱ्यांच्या श्रद्धेचे आणि भक्तीचे पवित्र केंद्र आहे. या पवित्र भूमीचा विकास करताना वारकरी परंपरा, संस्कृती आणि अध्यात्माचा गाभा जपत, भविष्यातील गरजा लक्षात घेऊन ₹४,१५०.४६ कोटींचा सर्वसमावेशक पंढरपूर कॉरिडॉर विकास आराखडा साकारला जात आहे. याआराखड्यांतर्गत आधुनिक पायाभूत सुविधा, स्कायवॉक, चंद्रभागा घाटांचा विकास, वारकऱ्यांसाठी अधिक दर्जेदार सुविधा आणि तीर्थक्षेत्राचे नियोजनबद्ध सुशोभीकरण यावर विशेष भर देण्यात आला आहे. हा विकास केवळ पायाभूत सुविधांपुरता मर्यादित नसून, स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देणे, पर्यटनाला बळकटी देणे आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करणे, हे देखील या प्रकल्पाचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. श्रद्धेचा सन्मान, परंपरेचे जतन आणि विकासाची नवी दिशा यांचा समतोल साधत पंढरपूरला जागतिक दर्जाच्या तीर्थक्षेत्राच्या दिशेने नेण्याचा हा महत्त्वाकांक्षी संकल्प आहे.
0
0
Report

पुणे मेगा ब्लॉक से त्योहार के दौरान कई ट्रेनें रद्द, इंटरसिटी समेत एक्सप्रेस मार्ग बदले

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - ऐन उत्सवाच्या काळात रेल्वे प्रवासात विघ्न, हुतात्मा, सिद्धेश्वर, इंटरसिटी गाड्या काही दिवस रद्द - ऐन उत्सवाच्या काळात रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बॅड न्यूज - पुण्यातील मेगाब्लॉकचा हजारो रेल्वे प्रवाशांना मोठा फटका - 19 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबरच्या दरम्यान पुण्यातील मेगाब्लॉकमुळे हुतात्मा एक्सप्रेस, सिद्धेश्वर एक्सप्रेस आणि इंटरसिटी काही दिवस रद्द - हडपसर ते घोरपडी दरम्यान तिसऱ्या रेल्वे मार्गाचे काम सुरू असल्याने घेण्यात आला मोठा निर्णय - तब्बल 42 रेल्वे गाड्या रद्द तर 25 रेल्वे गाड्यांच्या मार्गात बदल
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top