icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow27 Sept 2024, 04:50 am

शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ शेतकऱ्यांचा मोर्चा, भाजप आमदार समर्थन

Yavatmal, Maharashtra:

प्रस्तावित नागपूर ते गोवा शक्तीपिठ महामार्गाच्या भुसंपादन प्रकीयेस एकीकडे विरोध होत असला तरी यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी या शक्तीपीठ मार्गाच्या समर्थनार्थ उभे ठाकले आहे. विशेष म्हणजे भाजपा आमदार अशोक उईके यांनी देखील हा महामार्ग होईलच यादृष्टीने प्रयत्न करणार असल्याची भूमिका घेतली आहे. मात्र या महामार्गाच्या भूसंपादनाला शेतकऱ्यांची पूर्ण सहमती आहे. या महामार्गामुळे शेतकरी आत्महत्या ग्रस्त यवतमाळ जिल्हातील सर्व शेतक-यांना आणि युवकांना भविष्यात रोजगार निर्मितीच्या संधी उपलब्ध होतील.

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

मान्सून के आगमन से सिंधुदुर्ग के किसान पेरणी के लिए तैयार

Oras Bk., Maharashtra:अँकर ------ मान्सूनच्या आगमनामुळे तळकोकणातील बळीराजा सुखावलाय. मान्सून तळकोकणात दाखल झाल्याचे हवामान खात्याने वर्तविले मात्र पावसाचा जोर काही प्रमाणात कमी पाहायला मिळतोय. मात्र मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर पेरणी करणारा बळीराजा आपल्या ढवळ्या पवळ्यासह पेरणीसाठी सज्ज झालाय. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आता अत्याधुनिक अवजारांचा वापर करून शेती केली जाते. मात्र आजही ढवळ्या पवळ्यासह पारंपरिक पद्धतीने शेती देखील काही भागात केली जाते. पावसाचा जोर कमी असला तरी पेरणी पूरक पाऊस असल्याचा विश्वास शेतकऱ्यांना असल्याने पेरणीच्या कामाला वेग आलाय. येाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उमेश परब यांनी
0
0
Report
Advertisement

कोल्हापुर में FIFA विश्व कप का फुटबॉल उन्माद, गल्ली-चौराहे सज गए

Kolhapur, Maharashtra:12 जून से इस साल FIFA फुटबॉल विश्व कप अमेरिका मेक्सिको और कनाडा में रंगने वाला है, पर कोल्हापुर में फुटबॉल का दीवानापन देखते ही बनता है. कोल्हापुर के गल्ली-गल्ली, प्रमुख चौराहे और तालीम संस्थान फुटबॉल के रंग में डूबे हैं. डोरों पर मेस्सी, रोनाल्डो, नेमार जूनियर जैसे सितारों के भव्य कटआउट लगाए गए हैं. ब्राज़ील, पुर्तगाल, जर्मनी, इटली, फ्रांस के झंडे भी लगाये गए हैं. कोल्हापुर शहर की चौक-चौराहों पर वन लास्ट डांस, नेमार समर्थक, मेसी फैंस आदि घोषणाएं और बैनर दर्शकों का ध्यान खींच रहे हैं. कोल्हापुर में फुटबॉल फिव्हर कस है इसका आढावा लेते हुए हमारे प्रतिनिधि प्रताप नाईक ने दिखाया है.
0
0
Report

ओबीसी स्वतंत्र जनगणना को लेकर महाराष्ट्र में तेज आंदोलन, सरकार पर दबाव

Nagpur, Maharashtra:नागपूर - विजय वडेट्टीवार, काँग्रेस नेते - On जनगणना ओबीसी कॉलम नाही - ओबीसीचा जनगणनेमध्ये कॉलम नाही, पहिली फेरी संपत आली आणि हे सांगताहेत की आम्ही सेकंड फेजमध्ये ओबीसीच्या कॉलमचा समावेश करू, हे आताची चाचणी आहे आणि हे पुढे ओबीसीचा कॉलम ठेवणार नाही, मोदी सरकार आणि ओबीसीची संख्या किती आहे हे देशात माहीत होणार नाही आणि ओबीसीच्या हक्काचा जे काही मिळाला पाहिजे ते मिळणार नाही - स्वतंत्र कॉलम का ठेवला नाही? आज महाराष्ट्रात या संदर्भात किंवा देशात ओबीसीच्या स्वतंत्र जनगणनेची मागणी आता प्रचंड जोर धरू लागलेली आहे, एकट्या भंडारा जिल्ह्यात या जनगणनेवर मोठ्या प्रमाणात बहिष्कार टाकले जात आहेत, माझ्या मतदारसंघातही मोठ्या प्रमाणात बहिष्कार आहे - आमचे मागणे तेच आहे की आज 14 तारखेला आहे जनगणना संपत आहे पण महाराष्ट्र आणि देशभर आम्ही आंदोलन करण्याची तयारी सुरू केली आहे - पुढच्या स्टेजमध्ये हा कॉलम ठेवला नाही तर अजिबात सहकार्य करायचा नाही असा निर्णय केला आहे, या संदर्भात २० तारखेला महाराष्ट्रव्यापी ओबीसीची बैठक आम्ही आयोजित केली आहे आणि यामध्ये जो निर्णय आम्ही करू महाराष्ट्रातील सगळे ओबीसी नेते मिळून आणि मग या सरकारला दाखव की तुम्ही ओबीसींचे मत घेता - मग तुम्ही आमच्या पक्षाचा डीएनए ओबीसी आहे असं मुख्यमंत्री म्हणाले मग ओबीसींची स्वतंत्र जनगणना का करत नाही तो स्वतंत्र पालन का ठेवत नाही याचे उत्तर या सरकारला द्यावा लागेल आणि हे आंदोलन हे आंदोलन सरकारला झेंपणार नाही - मोदी सरकारला आमचा निर्वानीचा इशारा की बोलल्याप्रमाणे तुमच्या स्वतंत्र कॉलम स्वतंत्र जनगणना करावी, आमचा विश्वासघात केला याचे उत्तर या सरकारला द्यावा लागेल - का नाही म्हणजे ओबीसींना स्वतंत्र जनगणना यांना करायचे नाही, याचं कारण काय आहे, आमचं मत एवढेच आहे की तुम्ही आम्हाला आमच्या लोकसंख्येप्रमाणे बजेटमध्ये, स्कॉलरशिपमध्ये, सवलतीमध्ये आमचा वाटा मिळावा त्यासाठी जिस्की जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी हे आमची भूमिका आहे - सरकार गुन्हे दाखल करू शकत नाही, आम्ही सरकारशी बांधील नाही, आमचा कॉलम द्या सहकार्य करायला तयार आहोत, कसे गुन्हे दाखल करतात तर बघतो, आम्ही जेलभरो आंदोलन करून त्याची तयारी केली आहे On मोदी पंतप्रधान 12 वर्ष - नेहरूजींच्या कार्यकाळाची बरोबरी करतो पण नेहरुंची बरोबरी होणार नाही, नेहरुंच्या कार्यकाळात देश स्वातंत्र्य झाला, आज देशाची परिस्थिती पाहिली आहे देश कसा संकटात आहे कशा पद्धतीने जनता हैराण आहे, बारा वर्षे पूर्ण झाले पण देशाचे बारा वाजले हे लोकांच्या लक्षात आले आहे On राष्ट्रवादी अर्थ खाते - तो त्यांच्या प्रश्न आहे, कोणी कोणते खाते घ्यावे-द्यावे,कोणी खावं कोणी किती ठेवावं On विकास ठाकरे मार्मिक - या ज्या काही चर्चा होतात त्या तत्वहीन चर्चा असतात,त्यामुळे कोणी काय छापले,त्याला काही अर्थ नसतो, विकास ठाकरे यांनी शहर सांभाळले आहे,या चर्चेवर काही अर्थ नाही *On ऑपरेशन ब्लु स्टार गिरीश महाजन* - कोण काय म्हणतात,त्यावेळी जी देशातील परिस्थिती होती इंदिरा गांधींच्या कार्यकाळात, तो निर्णय झाला नसता तर कदाचित भारताचे दोन तुकडे बघायला मिळाले असते, हा अखंड भारत दिसला नसता,ज्यांना काही अभ्यास नाही,ज्यांना काही माहिती नाही ते आशा पद्धतीने बोलतात,पण त्यावेळी स्वतःच्या जीवाची पर्वा न करा,ओप्रेशन थोड्या मोठ्या प्रमाणात झाला,पण जी तयारी त्यावेळी झाली होती ती पाहता त्या कारवाईची आवश्यकता होती,आता शरीराचा दर्जा कोणाला द्यावा आणि कुणाला नाही,या देशात आणीबाणीच्या काळात सरकार विरोधी भूमिका स्वीकारल्याने त्यांना पेन्शन मिळतच आहे ना,त्यामुळे कोणाला काय द्यावे हे स्वरकरच्या मानसिकतेवर ठरते* On उज्वला सबसिडी - आता 9 वरून चारवर आले आहे,नंतर दोनवर आणून मग शून्यावर आणतील, काँग्रेसने चूल बंद करून गॅस कडे नेले आता भाजप गॅस बंद करून पुन्हा चुलीकडे नेतील
0
0
Report
Advertisement

विकास ठाकरे का मानहानि दावा: मुख्यमंत्री से जुड़ी खबर पर पांच करोड़ का नोटिस

Nagpur, Maharashtra:नागपुर बाइट - विकास ठाकरे, काँग्रेस द्वारा विरोध जता गया। अंकर - काँग्रेस के विधायक तथा माजी नगराध्यक्ष विकास ठाकरे ने संघ के हिंदु स्मृति मंदिर परिसर के बाहर मुख्यमंत्री से मुलाकात बताई थी। इस मुलाकात पर अनुचित लेख प्रकाशित होने पर उन्होंने स्पष्ट किया कि वे आम आदमी की समस्या के लिए मुख्यमंत्री से मिलने गए थे। मुख्यमंत्री की यात्रा के बाद धोबी नगर अतिक्रमण रोकथाम संबंधी बैठक में घरों के मुद्दे हल हुए, जिसके कारण वे अब उनके खिलाफ पांच करोड़ रुपये के मानहानि दावे के नोटिस भेजने की तैयारी बता रहे हैं। दस्तावेज़ में कहा गया है कि लेख ने तथ्य गलत तरीके से प्रस्तुत किए। मेरा उद्देश्य लोगों के प्रश्नों के लिए विधानसभा में हक की लड़ाई है, न कि व्यक्तिगत इल्जाम। मैं आम आदमी की आवाज उठाने के लिए हर संभव कदम उठाऊंगा, और भविष्य में भी इसी प्रकार की कार्रवाई जारी रखूंगा।
0
0
Report

शिर्डी में भेसळयुक्त पेढा प्रसाद की बिक्री, स्थानीय प्रशासन पर सवाल

Shirdi, Maharashtra:साईंच्या शिर्डीत हार प्रसादाच्या दुकानांवर भेसळयुक्त पेढ्यांची विक्री? हार फुलांच्या दुकानावर विकल्या जाणाऱ्या पेढा प्रसादावर पॅकेजिंग आणि अंतिम तारीखच नाही.. झी 24 तासच्या पडताळणीत धक्कादायक प्रकार समोर... दगडासारख्या पेढा प्रसादाची साईभक्तांना विक्री... शिर्डीत साईभक्तांना विकला जातोय बुरशीयुक्त पेढा.. साईभक्तांच्या आरोग्याशी खेळ.. शिर्डी नगरपालिकेसह AHILYANAGAR अन्न व औषध प्रशासनाचे दुर्लक्ष.. निकृष्ट दर्जाच्या पेढ्यांमुळे साईभक्तांमध्ये तीव्र नाराजी.. शिर्डीहून साई मंदिर परिसरातून आढावा घेत निकृष्ट पेढ्याच्या दर्जाबाबत ग्रामस्थांशी बातचीत के लिये आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी...
0
0
Report

चंद्रपूर के घग्गुस में वर्धा नदी के डोह में 5 युवक डूबे, शहर में शोक

Chandrapur, Maharashtra:टायटल:---चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस शहरात वर्धा नदीच्या चांदुर शिवारातील डोहात बुडून 5 युवकांचा मृत्यू, घुग्गुस शहरावर शोककळा अँकर:-- चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस शहरात वर्धा नदीच्या चांदुर शिवारातील डोहात बुडून 5 युवकांचा मृत्यू झाल्याने घुग्गुस शहरावर शोककळा पसरली आहे. काल दुपारी इंदिरानगर घुग्गुस येथे राहणारे हे युवक पोहण्यासाठी गेले होते. मात्र ते परतले नाहीत. पोलीस,आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि ग्रामस्थांनी राबविलेल्या शोध अभियानात तन्मय पथाडे नामक युवकाचा मृतदेह गवसला आहे. सकाळपासून शोध अभियान तीव्र करण्यात आले आहे. 1. शिव भास्कर केलझरकर वय 19 2. तन्मय नवनाथ पथाडे वय  १८ 3.  सम्यक देवराव सोनटक्के वय १८ 4. संनी अशोक आस्मपेल्ली वय १९ 5. रोहित बाबाराव बोबडे वय १९ सर्व राहणार घुग्गुस अशी बुडालेल्या युवकांची नावे आहेत.
0
0
Report
Advertisement

वसई के सनसिटी में इंडिकेटर न दिखाने से हादसा, वृद्ध दंपति समेत दो युवक घायल

Vasai-Virar, Maharashtra:वसईच्या सनसिटी परिसरात भीषण अपघात! इंडिकेटर न देता स्कुटी आडवी आल्याने बाईकची जोरदार धडक अपघातात स्कुटी वरील वृद्ध दांपत्य गंभीर तर, बाईक स्वार किरकोळ जखमी ANC : वसईच्या सनसिटी परिसरात इंडिकेटर न देता अचानक स्कुटी आडवी घेतल्याने भीषण अपघात घडून वृद्ध दांपत्यासह दोन तरुण जखमी झाला. रात्रीच्या सुमारास घडलेल्या या अपघातात वृद्ध दांपत्याने कोणताही इशारा न देता रस्त्याच्या मध्यभागी स्कुटी वळवल्याने मागून येणाऱ्या मोटरसायकलची जोरदार धडक बसली. या धडकेत मोटरसायकल चालक अमित आस्वेकर आणि त्याचा मित्र किरकोळ जखमी झाले, तर वृद्ध दांपत्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, वाहन चालवताना इंडिकेटरचा वापर व वाहतूक नियमांचे पालन किती महत्त्वाचे आहे, याची जाणीव करून देणारी ही घटना असून पोलिसांकडून अपघाताचा पुढील तपास सुरू आहे.
0
0
Report
Advertisement

तूर दाम 8000 से घटकर 7500 रुपए क्विंटल; किसान चिंतित

Washim, Maharashtra:खरीप पेरणी हंगामाच्या तोंडावर वाशीम जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीच्या दरात घसरण झाली आहे. अवघ्या आठवडाभरात तूरचा भाव प्रतिक्विंटल ८ हजार २०० रुपयांवरून ७ हजार ५०० रुपयांपर्यंत खाली आला असून ७०० रुपयांची घट नोंदविण्यात आली आहे. खरिप पेरणीसाठी बियाणे, खते आणि मशागतीच्या खर्चाची जुळवाजुळव करण्यासाठी शेतकरी तूर विक्री करत आहेत. मात्र अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत आहे. वाढत्या उत्पादन खर्चामुळे आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांमध्ये तुरीच्या दर घसरणीमुळे चिंता व्यक्त केली जात असून तुरीला योग्य भाव मिळावा अशी मागणी होत आहे.
0
0
Report

कोकण में मॉनसून सक्रिय, आज-कल येलो अलर्ट; किसानों के लिए सतर्कता जरूरी

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. कोकणात मान्सून सक्रिय.. आज आणि उद्या पावसाचा यलो अलर्ट.. वादळी वाऱ्यासह ढगांच्या गडगडात पावसाची शक्यता.. जिल्ह्यात मान्सून सक्रिय झाला असून जिल्ह्यातील काही भागात सकाळपासूनच पावसाच्या जोरदार सरी बरसतात.. खरंतर कालपासूनच मृग नक्षत्राला सुरुवात झालेली आहे.. मृगात शेतीयुक्त पावसाच्या सरी बरसात.. हवामान विभागाने आज आणि उद्या पावसाचा येलो अलर्ट जाहीर केला आहे.. या दोन दिवसात शेतकऱ्यांना, नागरिकाांना अधिक सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.. जिल्हात काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस बरसतोय.. त्यामुळे नक्कीच या वातावरणामुळे बळीराजा सुखावलाय..
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top