icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow27 Sept 2024, 04:50 am

शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ शेतकऱ्यांचा मोर्चा, भाजप आमदार समर्थन

Yavatmal, Maharashtra:

प्रस्तावित नागपूर ते गोवा शक्तीपिठ महामार्गाच्या भुसंपादन प्रकीयेस एकीकडे विरोध होत असला तरी यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी या शक्तीपीठ मार्गाच्या समर्थनार्थ उभे ठाकले आहे. विशेष म्हणजे भाजपा आमदार अशोक उईके यांनी देखील हा महामार्ग होईलच यादृष्टीने प्रयत्न करणार असल्याची भूमिका घेतली आहे. मात्र या महामार्गाच्या भूसंपादनाला शेतकऱ्यांची पूर्ण सहमती आहे. या महामार्गामुळे शेतकरी आत्महत्या ग्रस्त यवतमाळ जिल्हातील सर्व शेतक-यांना आणि युवकांना भविष्यात रोजगार निर्मितीच्या संधी उपलब्ध होतील.

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

पंढरपूर में शराबी ने ट्रैफिक पुलिस से हाथापाई, सरकारी काम में बाधा मामला दर्ज

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:मद्यपीची वाहतूक पोलिसांना धक्काबुक्की; सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल ANCHOR: वाळूज भागातील पंढरपूर येथे मद्यधुंद अवस्थेत दुचाकी चालवणाऱ्या एका व्यक्तीने वाहतूक पोलिशांशी हुज्जत घालत धक्काबुक्की केल्याची घटना घडली आहे. तिरंगा चौकात वाहतूक नियंत्रणाचे काम सुरू असताना संबंधित बुलेटस्वाराने दुसऱ्या दुचाकीला धडक दिली. पोलिसांनी चौकशी केली असता तो मद्यप्राशन करून वाहन चालवत असल्याचे समोर आले. त्यानंतर वाहन ताब्यात घेऊन चावी काढून घेतल्याने संतप्त झालेल्या व्यक्तीने पोलिसांशी वाद घालत धक्काबुक्की केली. मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या इतर पोलीस कर्मचाऱ्यांनाही त्याने धक्काबुक्की केल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणी संबंधित व्यक्तीविरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण करणे आणि शासकीय कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
0
0
Report

अधिक मास के अवसर पर मोहटा देवी गढ़ में भक्तों की भारी भीड़, महाप्रसाद की तैयारी

Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यातील श्री मोहटादेवी गडावर अधिक मास आणि उन्हाळी सुट्टीतील मंगळवारच्या मुहूर्तावर भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने दर्शनासाठी गर्दी केली आहे... दर्शनासाठी आलेल्या प्रत्येक भाविकांचे दर्शन होईल अशा पद्धतीने नियोजन देवस्थानच्यावतीने करण्यात आले आहे... पार्किंग व्यवस्था, दर्शन रांग, जागोजागी पिण्याचे पाणी व्यवस्था नियोजन करण्यात आलीये...देवीच्या दर्शनासाठी गडावर पहाटेपासूनच भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. "आई राजा उदो उदो" च्या जयघोषाने संपूर्ण गड परिसर दुमदुमून गेला होता... दर्शनासाठी आलेल्या सर्व भाविक भक्तांसाठी देवस्थानच्या वतीने महाप्रसादाचे नियोजन करण्यात आलय.
0
0
Report
Advertisement

हेमंत पाटील ने चुनाव से दूरी बनाई; अशोक चव्हाण के खिलाफ गठबंधन चर्चा तेज

Nanded-Waghala, Maharashtra:Satish Mohite Anchor - विधान परिषदेसारख्या निवडणूका मराठी माणसाच्या एपतीच्या आणि औकातीच्या बाहेर गेलेल्या आहेत, यामध्ये मोठ्या प्रमाणात बाजार चालू झालेला आहे आणि या बाजारात कोळश्याच्या दलालीत हात काळे करायचे नाहीत, या सगळ्या निवडणूकात महाराष्ट्राच्या राजकारनाचा चुथोडा झालाय म्हणून या निवडणुकीपासुन अलिप्त आहे अशी प्रतिक्रिया विधान परिषदेचे आमदार हेमंत पाटील यांनी दिली. नांदेड जिल्ह्याच्या राजकारनात ज्या प्रमाणे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि आमदार प्रताप पाटील कट्टर विरोधक आहेत त्याचप्रमाणे हेमंत पाटील हे देखील अशोक चव्हाण यांचे नेहमीच विरोधक राहिलेले आहेत. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत आमदार प्रताप पाटील आणि आमदार हेमंत पाटील यांनी एकत्र येत अशोक चव्हाण यांना आव्हान दिले होते. विधान परिषेदची उमेदवारी मागे घेण्याच्या एक दिवस आगोदर चिखलीकर आणि हेमंत पाटील यांची भेट होऊन चर्चा झाली होती. पण उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अशोक चव्हाण आणि चिखलीकर यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतल्याने सर्वाना धक्का बसला होता. चव्हाण आणि चिखलीकर यांच्या एकत्र येण्यावरही हेमंत पाटील यांनी थेट प्रतीक्रिया दिली. नांदेड जिल्ह्यातील कुठल्याच राजकारण्यांचा विश्वास आपण देऊ शकत नाही, कालपर्यंत जे बरोबर होते ते कुठल्या तंबूत जाऊन बसतील याची शाश्वती नाही, म्हणून या निवडणुकीपासून मी दुरु आहे असे पाटील म्हणाले. महाराष्ट्राच्या बदलेल्या राजकारणाचे अनेक अनुभव आहेत, कश्या पद्धतीचे राजकारण चाललेले आहे याचा वरिष्ठ नेत्यांनी विचार केला पाहिजे असेही पाटील म्हणाले. उमेदवार आणि मतदार यामध्ये थेट सगळे ठरलेले आहे म्हणून मध्यस्थ म्हणून माझी राहण्याची इच्छा नाही अशी प्रतिक्रिया पाटील यांनी दिली. त्यांच्याशी बातचित केलीये आमचे प्रतिनिधी सतीश मोहिते यांनी.
0
0
Report
Advertisement

अकोला मेडिकल कॉलेज के हालात पर मंत्री ने आज कड़ी बैठक बुलाई, कार्रवाई पर जोर

Akola, Maharashtra:Anchor removed: अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालयातील रुग्णांना होणारा त्रास, गैरसोयी आणि आरोग्य व्यवस्थेतील कथित त्रुटींबाबत काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेत मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज सकाळी 11 वाजता मंत्रालयात अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता आणि संबंधित अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. दरम्यान, रुग्णालयाला बदनाम करण्यासाठीच काही जणांकडून हा प्रकार करण्यात अल्याचे वक्तव्य अधिष्ठातांनी केला आहे. या वक्तव्यावर तीव्र नाराजी व्यक्त करत पठाण यांनी रुग्णालय प्रशासनावर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरलेल्या अधिष्ठातांवर कारवाई करण्याची तसेच त्यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी केली आहे. अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील विविध घटनांमुळे आधीच राज्यभरात चर्चा सुरू असताना, आता मंत्रालयात होणाऱ्या या महत्त्वपूर्ण बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बैठकीत रुग्णालयातील परिस्थितीबाबत कोणते निर्णय घेतले जातात आणि संबंधितांवर कोणती कारवाई होते, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
0
0
Report
Advertisement

मुंबई में इंधन दर और महंगाई के विरोध में शिवसेना का बैलगाड़ी मोर्चा

Mumbai, Maharashtra:गेल्या काही दिवसात झालेली इंधन दरवाढ, महागाई च्या विरोधात मुंबई मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे. भांडुप मध्ये शिवसेना ठाकरे पक्षाचे आमदार सुनील राऊत यांच्या नेतृत्वात भांडुप ते नाहूर असा बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हातगाडी वर गॅस सिलेंडर घेऊन सायकल चालवत शिवसैनिक शामिल झाले होते. रस्त्यावर ट्रॉली चालवून, गळ्यात भाज्या, धान्यांचा माळा शिवसैनिकांनी लटकविल्या होत्या. या वेळी केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करीत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या वेळी आमदार राऊत हे स्वतः ट्रॉली वर बसून रस्त्याने प्रवास करीत होते, त्यांनी हे भविष्य असल्याचे सांगितले.
0
0
Report

पावसाळा पूर्व कार्य समीक्षा बैठक में बड़ा हंगामा, नागरिकों ने प्रशासन पर निशाना

Ambernath, Maharashtra:पावसाळापूर्व कामांच्या आढावा बैठकीत गोंधळ विविध समस्यांवर नागरिकांनी अधिकाऱ्यांना विचारला जाब पावसाळापूर्व कामांचा आढावा घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत आज प्रचंड गोंधळ उडाला. उल्हासनगरातील अँटिलिया गुरुद्वारा सभागृहात आयोजित या आढावा बैठकीत संतप्त ग्रामस्थांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना धारेवर धरत जोरदार गदारोळ घातला. लोकप्रतिनिधी आणि नागरिकांना बोलू दिले जात नसल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांसमोरच प्रशासनाचा निषेध केला.म्हारळ, वरप आणि कांबा परिसरातील डंपिंग ग्राउंड, नालेसफाई आणि रस्त्यांचे रखडलेले प्रश्न यांवरून नागरिकांनी अधिकाऱ्यांना घेरले.पावसाळा तोंडावर आलेला असतानाही नागरी समस्या 'जशास तशा' आहेत. प्रशासनाच्या या ढिसाळ आणि निष्काळजी कारभाराचा नागरिकांनी निषेध नोंदवला, "जर जनतेला बोलूच दिले जात नाही, तर ही बैठक नेमकी कशासाठी घेतली आहे?" असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला. आपल्या प्रश्नांची योग्य उत्तरे न मिळाल्यास या संपूर्ण बैठकीवर बहिष्कार टाकण्याचा इशाराही यावेळी नागरिकांनी दिला.
0
0
Report

रत्नागिरी के कुर्धे में स्लैब गिरने से 27 वर्षीय मजदूर की मौत

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरीतून एक अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी बातमी समोर येत आहे. रत्नागिरीतील कुर्धे येथे पऱ्यावर बांधण्यात येत असलेल्या साकवाचा स्लॅब अंगावर कोसळून एका २७ वर्षीय तरुण कामगाराचा जागीच मृत्यू झाला आहे.. आकाश शिवाजी काटे (रा. शांतीनगर, रत्नागिरी) असे मृत तरुणाचे नाव आहे. ​कुर्धे येथील लिंगायत वाडी आणि खोताची वाडी दरम्यान पऱ्यावरील पाखाडीचे काम सुरू असताना ही दुर्घटना घडली.. सोमवारी झालेल्या पावसामुळे या पाखाडीचा काही भाग वाहून गेला होता. मंगळवारी सकाळी आकाश इतर सहकाऱ्यांसह दुरुस्तीच्या कामासाठी पऱ्यात उतरला असता, अचानक साकवाचा भलामोठा स्लॅब त्याच्या अंगावर कोसळला.. पऱ्यात पाणी असल्याने बचावकार्यात अडथळे आले, मात्र अखेर जेसीबीच्या साहाय्याने मलबा हटवून आकाशला बाहेर काढण्यात आले.. त्याला जिल्हा रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.. या प्रकरणी पूर्णगड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
0
0
Report
Advertisement

चंद्रपूर के जुनोना जंगल के पास प्लास्टिक कचरे की सफाई अभियान चलाया गया

Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर शहर के जुनोना जंगल के पास असंस्कृत नागरिकों द्वारा फेंके गए प्लास्टिक कचरे को वनविकास महामंडळ और Habitat Conservation Society के सदस्यों ने साफ किया। जुनोना वनपरिक्षेत्र में स्वच्छता अभियान चलाया गया जिसमें लगभग 30 लोग शामिल हुए। लगभग एक ट्रैक्टर के बराबर कचरा इकट्ठा किया गया, और लगभग 100 किलोग्राम शराब की बोतलों सहित अन्य काँच के टूटे टुकड़े भी साफ किए गए। जुनोना जंगल क्षेत्र में प्रायः वन्यजीवों की गतिविधियाँ देखी जाती हैं जैसे बाघ, बुबंट, अस्वल, हरिण, सांबर, रानगवे, पक्षी और सरीसृप। शहर के कई लोग इस जंगल परिसर में घूमते दिखते हैं, पर कुछ लोगों द्वारा जंगल को गंदा करने की कृत्य को अभियान के पीछे की भावना के तौर पर उजागर किया गया। प्लास्टिक वन्यजीवों के लिए अत्यंत घातक है और अगर यह वन्यजीवों के पेट में जाता है तो पाचन मार्ग में रुकावट के कारण रक्तस्राव, अंग निकामी और उपासमारी जैसी समस्याओं के कारण मृत्यु हो सकती है।
0
0
Report

राजू शेट्टी के बयानों से महाराष्ट्र में किसान आंदोलन और कर्जमाफी पर बहस

Kolhapur, Maharashtra:कोल्हापुर राजू शेट्टी बाईट मुद्दे ऑन सांगली मोजणी शक्तिपीठ महामार्गाबाबत सांगली जिल्ह्यातील मोजणी बेकायदेशीर आहे सांगली जिल्हाधिकारीांनी शेतकऱ्यांना अधिसूचना जाहीर झाली नसल्याचे पत्राने कळविलेल आहे अधिसूचना जाहीर झाली नाही त्यामुळे हे लोक कुणाची सुपारी घेऊन मोजणी करायला गेले होते बेकायदेशीर रित्या आमच्या शेतातून कोण मोजणी करत असतील तर त्यांना आम्ही ठोकून काढू त्या पद्धतीने सांगली जिल्ह्यातील लोकांनी त्यांना पळवून लावलं आहे ऑन महापूर पाणी महापुराचे पाणी उचलून दुष्काळी भागामध्ये घेऊन जा त्यासाठी एकरी एक हजार रुपये देणगी द्यायला आम्ही तयार आहे ऑन लातूर शेतकरी लातूर मधल्या घटनेमुळे सरकारला लाज वाटली पाहिजे दुसरा बैल घेण्याची ऐपत नसल्याने अर्धांगिनीला बैलासोबत जुंपले शेतकऱ्यावर ही वेळ सरकारमुळे आलेली आहे ट्रॅक्टरने पेरणी करायची म्हटलं तर डिझेल देत नाहीत कृषीप्रधान महाराष्ट्र आपला अशा घटनांमुळे सरकारला लाज वाटली पाहिजे ऑन शेतकरी कर्जमाफी हे सरकार नुसतं भुलथापा देत त्याचा शासन निर्णय आल्याशिवाय काही खरं नाही कर्जमाफी हा शेतकऱ्यांचा अधिकारच आहे बँकांमुळे शेतकऱ्यांना प्रचंड त्रास झालेला आहे कर्जमाफीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर न पाठवल्यामुळे जप्तीदेखील झाली आहे त्यामुळे बँकांना पहिल्यांदा सिबिल दुरस्त करायला सांगितले पाहिजे कर्जमाफी केली म्हणजे सरकार काही उपकार करत नाही तो शेतकऱ्यांचा अधिकार आहे ऑन नरेंद्र मोदी पंतप्रधानपद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुतीनचे देखील रेकॉर्ड मोडावे पण आम्हाला सुखाने जगू द्यावं ऑन मुख्यमंत्री सरकार धोरणांच्या माध्यमातून विदुषुकी जाळे करत असल्यामुळे राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत आधीचे अनेक मुख्यमंत्री पाहिले त्यांच्या विरोधात देखील आम्ही संघर्ष केला पण विशिष्ट टप्प्यावर गेल्यानंतर आमचे प्रश्न समजून घ्यायचे काही प्रमाणात प्रश्न सोडवायचे मात्र याठिकाणी आपल्याच सर्व काही कळत या अविर्भावात सर्वकाही सुरू आहे
0
0
Report

शिर्डी प्रसाद विक्रेताओं पर मिलावट के आरोप, FDA ने शुरू की छापेमारी

Shirdi, Maharashtra:Shirdi News Flash Big Breaking झी 24 तास का बड़ा असर... खाद्य एवं औषधि प्रशासन हरकत में... झी 24 तास द्वारा फफूंदी लगे पेड़ा प्रसाद की खबर दिखाए जाने के बाद खाद्य एवं औषधि प्रशासन ने शिर्डी में छापेमारी शुरू की... साईं मंदिर परिसर के प्रसाद दुकानों से पेड़ा प्रसाद के नमूने एकत्र किए जा रहे हैं... दोषी पाए जाने पर प्रसाद विक्रेताओं के खिलाफ कार्रवाई की जाएगी.. पिछले कई घंटों से खाद्य एवं औषधि प्रशासन की टीम शिर्डी में डेरा डाले हुए है... प्रसाद विक्रेताओं की दुकानों पर लगातार छापेमारी जारी है.. प्रसाद संबंधी खबर प्रसारित होते ही शिर्डी में ताबड़तोड़ कार्रवाई शुरू हई.. साईं मंदिर परिसर स्थित पेड़ा प्रसाद की दुकानों पर छापेमारी की जा रही हे.. पेड़ा प्रसाद के नमूने लेकर जांच के लिए प्रयोगशाला भेजे जाएंगे.. दोषी पाए जाने पर पेड़ा निर्माताओं के खिलाफ सख्त कार्रवाई की जाएगी.. पिछले कई घंटों से खाद्य एवं औषधि प्रशासन की टीम शिर्डी में मौजूद है.. प्रसाद विक्रेताओं की दुकानों पर लगातार जांच और छापेमारी जारी है.. विक्रेताओं से पेड़ा बनाने वाले उत्पादकों की जानकारी जुटाई जा रही है.. मिलावटखोरों में हड़कंप मच गया है... बाइट - उज्वला पाटील, FSO अधिकारी
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top