icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow27 Sept 2024, 04:50 am

शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ शेतकऱ्यांचा मोर्चा, भाजप आमदार समर्थन

Yavatmal, Maharashtra:

प्रस्तावित नागपूर ते गोवा शक्तीपिठ महामार्गाच्या भुसंपादन प्रकीयेस एकीकडे विरोध होत असला तरी यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी या शक्तीपीठ मार्गाच्या समर्थनार्थ उभे ठाकले आहे. विशेष म्हणजे भाजपा आमदार अशोक उईके यांनी देखील हा महामार्ग होईलच यादृष्टीने प्रयत्न करणार असल्याची भूमिका घेतली आहे. मात्र या महामार्गाच्या भूसंपादनाला शेतकऱ्यांची पूर्ण सहमती आहे. या महामार्गामुळे शेतकरी आत्महत्या ग्रस्त यवतमाळ जिल्हातील सर्व शेतक-यांना आणि युवकांना भविष्यात रोजगार निर्मितीच्या संधी उपलब्ध होतील.

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

जालना में तेज कार पेड़ से टकराई, आग लगने से चालक की मौत

Jalna, Maharashtra:जालना : भरधाव कार झाडावर आढळून अपघात,कारने पेट घेतल्यानं चालकाचा होरपळून मृत्यू जालना : भरधाव कार झाडाला धडकली. यानंतर कारने पेट घेतला. या आगीत कारचालकाचा आतच होरपळून मृत्यू झाला. ही घटना जालना जिल्ह्यातील जाफराबाद-चिखली रोडवरील जंजाळवाडी परिसरात घडली. 35 वर्षीय नितीन गवळी रा. रुपचंदनगर, जि. अकोला असे या घटनेतील मृताचे नाव आहे. मृत हा नाशिक येथील बस डेपोतील कर्मचारी आहे. नितीन गवळी कारने नाशिकहून अकोल्याकडे जात होते. पहाटे सुमारे ५ वाजेच्या सुमारास जाफराबाद-चिखली मार्गावरील जंजाळवाडी परिसरात कारवरील नियंत्रण सुटले. भरधाव वेगातील कार रस्त्यालगत असलेल्या मोठ्या झाडावर जोरात आदळली. अपघातानंतर कारने तत्काळ पेट घेतला. दरम्यान, गाडीचे दरवाजे लॉक झाल्याने नितीन गवळी यांना बाहेर पडता आले नाही. ते गाडीतच अडकून पडले. आगीत होरपळून त्यांचा जागीच मृत्यू झाला. काही वेळातच कार जळून खाक झाली.दरम्यान जाफ्राबाद पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
0
0
Report

हिंगोली कृषि उपज मंडी में मूंगफली की आवक बढ़ी, प्रतिक्विंटल 700 रुपए

Hingoli, Maharashtra:अँकर -हिंगोली जिल्ह्यांमध्ये भुईमुगाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जात असून हिंगोलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या भुईमुगाची आवक मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे हिंगोलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भुईमुगाचा लिलाव करण्यात येत आहेत जिल्हाभरातून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी या लिलावामध्ये आपल्या भुईमुगाच्या शेंगा विकण्यासाठी दाखल केल्या आहेत त्यामुळे शेकडो क्विंटल भुईमूग शेंगा हिंगोलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणण्यात आल्यावर असून हिंगोलीच्या बाजार समितीमध्ये भुईमुगाला 700 रुपये इतका प्रतिक्विंटल भाव मिळत आहे
0
0
Report
Advertisement

अकोला तार फाईल क्षेत्र में रेलवे जमीन के अतिक्रमण हटाने के लिए बुल्डोजर चालू

Akola, Maharashtra:अकोला शहरातील तार फाईल परिसरात रेल्वे प्रशासनाच्या जमिनीवरील अतिक्रमण हटविण्यासाठी आज मोठी कारवाई सुरू करण्यात येणार आहे. या कारवाईसाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. रेल्वेच्या मालकीच्या जागेवर अनेक वर्षांपासून अतिक्रमण करून घरे बांधण्यात आली होती. यासंदर्भात रेल्वे प्रशासनाने सुमारे १६० घरांना नोटिसा बजावल्या होत्या. अतिक्रमणधारकांना जागा रिकामी करण्यासाठी ३१ मे ही अंतिम मुदत देण्यात आली होती. मुदत संपल्यानंतर आज सकाळपासून प्रशासनाने अतिक्रमण हटविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस, रेल्वे सुरक्षा दल आणि महसूल विभागाचे अधिकारी मोठ्या संख्येने घटनास्थळी उपस्थित आहेत. या कारवाईमुळे परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली असून प्रशासनाकडून शांतता राखण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तार फाईल परिसरातील रेल्वेच्या जागेवर उभारण्यात आलेल्या अतिक्रमित घरांवर आज प्रशासनाचा बुलडोझर चालणार आहे. यासाठी सकाळपासूनच पोलीस आणि रेल्वे प्रशासनाने परिसराचा ताबा घेतला आहे. अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रश्नावर अखेर प्रशासनाने कठोर पाऊल उचलले आहे.
0
0
Report

कर्जमाफी के दावों के बीच महंगाई, ठाणे घोटाले, ED-सीबीआई विवाद पर बहस

Mumbai, Maharashtra:On ८० लाख लाडक्या बहिणी अपात्रः हे सरकार बोगस स्किम चं सरकार मत मिळवण्यासाठीची स्किम.. स्कॅम आहे हा.. अपात्र केलेल्या लाडकया बहिणींनी पण काही स्वप्न पाहिलेली होती ना.. On शेतकरी कर्जमाफी घोषणाः किती दिवस नुसत एकतोय घोषणा करतात पुढे काही करत नाहीत एकिकडे महागाई वाढवायची व दुसरीकडे अशा घोषणा करायच्या On महायुती रायगड जागा तिढाः पालकमंत्री कोण आहेत तिथले ? हा.. हा… On राऊत, देशमुखांना तुरूंगात धाडणाऱ्या ई डी च्या विशेष संचालक राजीनामाः संजय राऊत , अनिल देशमुख यांच्या प्रकरणांत कोर्टानं ईडी वर ताशेरे मारले होते.. ईडी सिबीआय चा गैर वापर केला जातो विरोधकांना सतावलं जातं On thane scams: मुख्यमंत्री कार्यालयातून ठाण्यातली आणखी प्रकरण बाहेर योणार आहेत On जरांगेः हे सरकार फसवणार सरकार..
0
0
Report
Advertisement

विकरोळी के ICU बंद: महापौर रितू तावडे ने निरीक्षण कर स्थिति सुधार का भरोसा दिया

Mumbai, Maharashtra:विक्रोळीतील बंद ICU ची महापौर रितू तावडे यांनी घेतली दखल रुग्णालय पाहणीदरम्यान विक्रोळीकरांची जोरदार घोषणाबाजी विक्रोळीतील पालिकेच्या क्रांतिवीर महात्मा ज्योतिबा फुले रुग्णालयातील ICU गेल्या नऊ महिन्यांपासून बंद असल्याने संतप्त विक्रोळीकरांनी काही दिवसांपूर्वी ICU बाहेर तोंडाला ICU मास्क लावून रुग्णालय प्रशासनाविरोधात आंदोलन केले होते. या आंदोलनाची दखल घेत महापौर रितू तावडे यांनी आज रुग्णालयाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी स्थानिक नागरिकांनी महापौरांसमोर जोरदार घोषणाबाजी करत रुग्णालयातील अपुऱ्या सुविधांबाबत नाराजी व्यक्त केली. आंदोलकांच्या मागण्यांची दखल घेत महापौर रितू तावडे यांनी रुग्णालयातील ICU तसेच इतर अपुऱ्या सुविधा लवकरात लवकर सुरळीत करण्यात येतील, असे आश्वासन दिले. Byte: रितू तावडे (महापौर)
0
0
Report

चंद्रपुर के Chimur में बाघ के हमले से गुराखी की मौत, इलाके में दहशत

Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातल्या मोटेगाव जंगलात वाघाच्या हल्ल्यात गुराख्याचा मृत्यू, परिसरात दहशत चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातल्या मोटेगाव जंगलात वाघाच्या हल्ल्यात गुराख्याचा मृत्यू झालाय. यामुळे परिसरात दहशत पसरली आहे. रोजच्या दिनक्रमानुसार दिलीप नन्नावरे नामक गुराखी आपल्या बक-या घेऊन लगतच्या बद्री टेकड्यांवर चराईसाठी गेले होते. दरम्यान संध्याकाळी बक-या घरी परतल्या मात्र दिलीप आलाच नाही. घरच्या मंडळींनी शोधाशोध केल्यावर फाटलेले कपडे आणि कु-हाड सापडली. घाबरलेल्या नातेवाईकांनी गावात पोचून ग्रामस्थांना माहिती दिली. मोठ्या संख्येत ग्रामस्थ पुन्हा जंगलात परतल्यावर त्यांना मृतदेह सापडला. वनविभागाने शव ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवले आहे. दरम्यान वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात येत आहे。
0
0
Report

सांगली-सातारा विधान परिषद चुनाव: शरद पवार गट के बालासाहेब पाटील की उम्मीदवार पक्की

Sangli, Maharashtra:स्लग - सांगली-सातारा विधान परिषदेसाठी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडुन जयंत पाटलांचे खंदे समर्थक बाळासाहेब पाटील उद्या भरणार अर्ज.. सांगली-सातारा विधान परिषदेसाठी महाविकास आघाडीकडून आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार मैदानात असणार असल्याचं स्पष्ट झालाय.राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून जयंत पाटलांचे खंदे समर्थक मानले जाणारे बाळासाहेब पाटील यांना उमेदवारी मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उद्या त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे.त्यामुळे बाळासाहेब पाटील यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे,मात्र उमेदवारी अर्ज माघार नंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
0
0
Report
Advertisement

चंद्रپور में पहली बार हल्की बारिश, गर्मी से राहतभरी हवाओं के साथ मौसम बदला

Chandrapur, Maharashtra:तापत्या उन्हाळ्यानंतर चंद्रपुरात प्रथमच हलक्या पाऊस सरी, वातावरणात आला गारवा सुमारे अडीच महिने चढत्या तापमानानंतर चंद्रपुरात आज मान्सूनपूर्व पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. आज दुपारी वातावरणात अचानक बदल झाला. सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. सुमारे अर्धा तास हा हलक्या स्वरूपाचा पाऊस पडत राहिला. चंद्रपूर शहर जिल्ह्यातील तापमान 47 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले असताना नागरिकांना हा पाऊस दिलासादायक ठरला. चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात हा पाउस बरसत असल्याची माहिती मिळाली आहे. आगामी काळातही अशाच पद्धतीने पाऊस बरसत रहावा अशीच चंद्रपूरकरांची अपेक्षा आहे。
0
0
Report

अकोला के लाखपुरी में दो चार-चाकी वाहन आग लगने से भारी नुकसान, जांच जारी

Akola, Maharashtra:अकोला जिले के मूर्तिजापुर तहसील के लाखपुरी गाँव में दो चार-चाकी वाहनों में अचानक आग लगने से बड़ा वित्तीय नुकसान हुआ है। घटना प्रकाशसिंग चव्हाण के घर के परिसर में खड़ी वाहनों के बीच घटी। आग लगने का पता चलते ही आसपास के लोगों ने घटनास्थल पर दौड़ कर पानी से आग बुझाने की कोशिश की। लेकिन आग की तीव्रता अधिक थी, इसलिए दोनों वाहन पूरी तरह जलकर राख हो गए। आग को नियंत्रण में लाने के लिए नागरिकों को लगभग एक घंटे प्रयास करने पड़े। इस घटना से परिसर में काफी हलचल मची। इस बीच, आग प्राकृतिक कारणों से नहीं बल्कि किसी ने जानबूझकर शरारत कर लगाई है, यह आरोप वाहन मालिक प्रकाशसिंग चव्हाण ने लगाया। घटना की जानकारी मिलते ही पुलिस ने घटनास्थल पर पहुंचकर जायजा लिया और आग के पीछे सही कारण का पता लगाने के लिए आगे की जांच शुरू कर दी है।
0
0
Report

नवी मुंबई प्रकल्प लाभार्थियों को जमीन का مالکाना हक पाने का सोना मौका—सरकार का अध्यादेश

Navi Mumbai, Maharashtra:आमदार मंदा म्हात्रे यांच्या माध्यमातून प्रकल्पग्रास्थ्यांच्या घरांसाठी आयोजित बैठकीत प्रकल्पग्र स्वास्थ्यांना मोठा दिलासा देणारी माहिती दिलेय. शासनाने अध्यादेश काढत सिडकोच्या प्रचलित दरानुसार प्रकल्पग्र Heathांच्या अडीच गुंठा जागेसाठी 15 टक्के आणि 5 गुंठा जागेसाठी 25 टक्के रक्कम भरून मूळ जागा आपल्या नावे करण्याची संधि राज्य सरकारने दिलेय. आमदार मंदा म्हात्रे यांनी यासंदर्भात राज्य सरकारकडे पाठपुरावा करत पूर्वीचे वाढीव दर कमी करुन आणले असून आता तरी प्रकल्पग्रस्थान्नी या संधीचे सोने करावे काही नेते आम्ही मोफत करू अश्या अफवा पसरवतील मात्र त्याफसव्या आश्वासनांना बळी पडू नये अन्यथा आपली जमीन आपल्या नावे कधीच होणार नाही अशी प्रतिक्रिया आमदार मंदा म्हात्रे यांनी व्यक्त केलेय.
0
0
Report
Advertisement

इंदापूर मराठा सेवकों की कार दुर्घटना, रामचंद्र जमदाडे की मृत्यु, अन्य घायल

Rui, Maharashtra:इंदापूरच्या मराठा सेवकांच्या carला बीडमध्ये अपघात.... रामचंद्र जमदाडे यांचा अपघातात मृत्यू.... शोकाकुल वातावरणात पार पडले अंत्यसंस्कार Anchor _मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शवण्यासाठी गेलेल्या इंदापूर तालुक्यातील मराठा सेवकांच्या गाडीला बीडच्या मांजरसुंबा घाटात अपघात झाला यात इंदापूर तालुक्यातील सरडेवाडी येथील रामचंद्र शंकर जमदाडे यांचा जागीच मृत्यू झाला तर संतोष पांडुरंग माने आणि बिपिन नारायण मोरे हे गंभीर जखमी झाले आहेत. मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्न कोणत्याही आंदोलनात हिरीरीने सहभाग घेणाऱ्या रामचंद्र जमदाडे यांचा अपघाती मृत्यू झाल्यामुळे सरडेवाडी गावासह इंदापूर तालुक्यात शोककळा पसरली असून रामचंद्र जमदाडे यांच्यावर आज रविवारी सरडेवाडी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील,बाजार समितीचे सभापती संदीप पाटील,कर्मयोगीचे संचालक रवींद्र सरडे,माजी संचालक वामनराव सरडे यांसह सरडेवाडी गावाचे ग्रामस्थ,विविध क्षेत्रातील मान्यवर पदाधिकारी आणि मराठा संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मिळालेल्या माहितीनुसार मनوج जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा दर्शवण्यासाठी रामचंद्र जमदाडे, बिपिन मोरे आणि संतोष माने हे स्विफ्ट कारमधून अंतरवाली सराटी येथे गेले होते. जरांगे पाटील यांच आमरण उपोषण मागे घेतल्यानंतर हे मराठा सेवक परतीचा प्रवास करत होते. याचवेळी मांजरसुंबा घाट ओलांडून अंदाजे पाचशे मीटर अंतरावर पुढे आल्यानंतर मध्यरात्री दोनच्या sुमारास त्यांची स्विफ्ट car रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून धडकली. हा अपघात इतका भीषण होता की यात कारमधील रामचंद्र जमदाडे यांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य दोन सहकारी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
0
0
Report

चाकण बाजार में कांदा कीमत 6–12 रुपए; किसानों को राहत चाहिए

Shirur, Maharashtra:केंद्र सरकारकडून कांदा प्रश्नावर बैठका आणि चर्चांचा सपाटा सुरू असला, तरी प्रत्यक्ष बाजार समित्यांमधील परिस्थिती बदललेली दिसत नाही. एकीकडे शेतकरी कांद्याला हमीभाव मिळावा यासाठी आंदोलन करत आहेत, तर दुसरीकडे कांद्याचे लिलावांमध्ये कांद्याला प्रति किलो केवळ ६ ते १२ रुपये किलो दर मिळत असल्याचे समोर आले. खत, बियाणे, मजुरी, औषधे आणि डिझेलच्या खर्चामुळे आधीच अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना हा दर परवडणारा नसल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त करत उत्पादन खर्च भरून निघण्यासाठी किमान २० ते २१ रुपये किलो दर मिळणे आवश्यक असल्याचे शेतकरी सांगत असून, सरकारने तातडीने हस्तक्षेप करून कांदा उत्पादकांना दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केलीय..
0
0
Report

मंचर में सर्वपक्षीय महामोर्चा: किसानों के हक के लिए बड़ा प्रदर्शन

Shirur, Maharashtra:Anc:गेली काही दिवस झाले, घामाचं दाम मिळेनासं झालंय! कांद्याचे बाजारभाव मातीमोल झालेत आणि बळीराजा पुरता संकटाच्या खाईत लोटला गेलाय. आता याच अन्यायाविरोधात, शेतकऱ्यांच्या हक्कासाठी पुण्याच्या मंचरमध्ये ठिणगी पडणार आहे! येत्या २ जून रोजी मंचरमध्ये 'सर्वपक्षीय महामोर्चा'चा विराट एल्गार पुकारण्यात आलाय. शेतकऱ्यांच्या या जनआक्रोशात संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलंय, कारण या महामोर्चात दिग्गजांची फौज मैदानात उतरणार आहे. मोर्च्यात सामील होणारे प्रमुख नेते: शशिकांत शिंदे (प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार पक्ष) हर्षवर्धन सपकाळ (प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस) खासदार: निलेश लंके, डॉ. अमोल कोल्हे आमदार: सचिन अहिर, रोहित पवार, अशोक पवार बाबाजी काळे, शरद सोनवणे यांच्यासह स्थानिक नेते आणि हजारो संतप्त शेतकरी! कांदा उत्पादकांच्या या थेट सवालाला आता सरकार काय उत्तर देणार? या महामोर्चानंतर तरी कांद्याला न्याय मिळणार का? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय! प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया मंचर पुणे...
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top