Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ शेतकऱ्यांचा मोर्चा, भाजप आमदार समर्थन

Sept 27, 2024 04:50:44
Yavatmal, Maharashtra

प्रस्तावित नागपूर ते गोवा शक्तीपिठ महामार्गाच्या भुसंपादन प्रकीयेस एकीकडे विरोध होत असला तरी यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी या शक्तीपीठ मार्गाच्या समर्थनार्थ उभे ठाकले आहे. विशेष म्हणजे भाजपा आमदार अशोक उईके यांनी देखील हा महामार्ग होईलच यादृष्टीने प्रयत्न करणार असल्याची भूमिका घेतली आहे. मात्र या महामार्गाच्या भूसंपादनाला शेतकऱ्यांची पूर्ण सहमती आहे. या महामार्गामुळे शेतकरी आत्महत्या ग्रस्त यवतमाळ जिल्हातील सर्व शेतक-यांना आणि युवकांना भविष्यात रोजगार निर्मितीच्या संधी उपलब्ध होतील.

1
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AKAMAR KANE
Nov 25, 2025 05:33:35
Nagpur, Maharashtra:नागपूर - नगरपरिषदेच्या निवडणुकीत उच्च शिक्षित महिला निवडणुकीच्या रिंगणात नागपूर जिल्ह्यातील सावनेर नगरपरिषद निवडणुकीत इंजिनीअर, एमबीए, शिक्षिका असलेल्या महिला उमेदवार सावनेर नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून संजना मंगळे यांना उमेदवारी, संजना मंगळे या इंजिनिअर नागपूर मेट्रोतील असिस्टंट सेक्शन इंजिनिअरची नोकरी सोडून निवडणूक लढवत आहेत रिमा बालाखे या एमबीए आहेत, त्या नगरसेविका पदासाठी भाजपकडून निवडणूक लढवत आहेत शिक्षिका असलेल्या योगिता घोरमारे आणि कला शाखेतील पदवीधर नगरसेविका होण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात ग्रामीण भागातल्या निवडणणक्याेत या उच्च शिक्षित आणि तरुण महिलांचा सहभाग कौतुकास्पद आहे, या महिला उमेद्वारांशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी
0
comment0
Report
AKAMAR KANE
Nov 25, 2025 05:09:14
Nagpur, Maharashtra:नागपूर - बाईट - चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री On अपक्ष चिन्हवाटप विलंब - राज्य निवडणूक आयोगाने लावलेल्या कार्यक्रमात बघितला तर चिन्ह वाटपाची तारीख आलेली है आणि राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार सर्वांना द्यावे लागतो On ओबीसी आरक्षण सुनावणी - आमचं एवढंच म्हणणं होतं की ओबीसी 18 पगड जाती बारा बलुतेदार जाती आहेत, या वर्गाला 27 टक्के आरक्षण दिलं गेलं पाहिजे, ते महाराष्ट्र सरकारने राज्य निवडणूक आयोगाच्या माध्यमाने देण्यात आला, आता सुप्रीम कोर्ट त्यात काय भूमिका घेतात ते महत्त्वाचा आहे, जो काही सुप्रीम कोर्टाचा निकाल असेल त्याला पुढे जाऊ पण ओबीसींना 27 टक्के आरक्षण मिळावा हे महत्त्वाचे आहे On दुबार मतदार नावे - दु बार नावं सर्व महाराष्ट्रात आहेत, नागपुरात आहेत प्रत्येक मतदारसंघात आहेत, डिलीशनची प्रक्रिया सोपी नसल्याने होत नाही, एडिशन खूप होतात, त्यामुळे जोपर्यंत एस आय आर होत नाही तोपर्यंत मतदार याद्या दुरुस्त होणार नाही - दुबार जरी नावं असले तरी एकच मतदान व्हावं On अमेडिया मुद्रांक शुल्क मुदत - त्यांनी मुदतवाढ मागितली आणि आम्ही जर दिले नाही तर ते लीगल पॉईंट ठेवतात, वारंवार मुदत वाढ देणार नाही, त्यांना नियमाप्रमाणेच जावं लागेल On फुलंब्री पक्ष प्रवेश - अनेक ठिकाणी होत आहे, शिवसेनेचा कार्यकर्ता भाजपात आणि भाजपचा कार्यकर्ता शिवसेनेत जात आहे, आमचे कार्यकर्ते शिवसेेनत गेले आहेत, ऑप्शन लोकं शोधत असतात पण आमची युती मजबूत आहे, निवडणुकीनंतर सर्वांशी चर्चा करू आणि योग्य निर्णय घेऊ On काँग्रेस भकास झालीय वक्तव्य - विकसित भारताच्या संकल्प मोदीजींनी केला, महाराष्ट्रचा संकल्प मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला, एकीकडे विजन वर मत मागतोय, डबल इंजिन सरकारच विकास करू शकतो यावर मी म्हटलं की काँग्रेसकडे केवळ कन्फ्युजनचा राजकारण आहे विकासाचे नाही On महायुती समन्वय - आम्ही सर्वांनीच निर्णय घेतला आहे की मित्र पक्षाला कोणी टाकून बोलायचं नाही, महायुतीत कुठलेही मनभेद व्हावे नाही याची काळजी घ्यायची आहे आमच्या पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना रवींद्र चव्हाण यांनी सूचना जिल्ह्यातील कोणीही चुकीच्या पद्धतीचे स्टेटमेंट करू नका On पट्टे वाटप वक्तव्य - माझा अधिकार महसूल मंत्री म्हणून मुख्यमंत्र्यांनी दिला आहे की राज्यातील सर्व नगरपालिका नगरपरिषद ग्रामीण भागात पट्टे वाटप हा अधिकार आमचा आहे - 2024 च्या पूर्वी खाजगी घर आहेत ज्यांनी भूखंड घेतले एनएटीपी केला नाही त्या गरीब माणसाचे घर आम्ही कायदेशीर करून द्यायचा निर्णय घेतला आहे - आपला अजेंडा सांगने प्रलोभन नाही, मी महसूल मंत्री म्हणून मला अधिकार प्राप्त आहेत त्यांच्या खात्याचे अधिकार आहेत, हा विकासाचा अजेंडा आहे On धनंजय मुंडे वाल्मिकी कराड - याचे उत्तर त्यांनीच दिलं पाहिजे याबद्दल मी काय बोलणार On आशिष देशमुख नाराजी - जिल्हा भाजपने निर्णय घेतला होता, पण पक्षप्रवेशाचा निर्णय हा जिल्हा भाजपने घेतला त्यामुळे कोणी भेटायला आला तर भेटलं पाहिजे,हाच त्या ठिकाणी माझा भाग होता On चॅद्रकांत पाटील/अजित पवार - राज्याचा कुठल्याही फायनान्स डिपार्टमेंटचा निर्णय हे तीनही नेते बसूनच होतो, शेवटी आम्ही मंत्री आहेत, सगळे अधिकार मुख्यमंत्र्यांना प्राप्त असतात, आम्हाला जे अधिकार दिले त्यावर ओवररुल करायचा असेल तर मुख्यमंत्री करू शकतात On कुणाल कामरा आरएसएस - कोणी आक्षेपार्ह पोस्ट टाकले असेल त्यावर पोलीस कारवाई करतील On राममंदिर - राम मंदिर हे आमच्या आस्थेचा प्रतीक आहे
124
comment0
Report
MAMILIND ANDE
Nov 25, 2025 04:47:18
Wardha, Maharashtra:वर्धा के गिरड खुर्सापार क्षेत्र के जंगल में एक वाघीण के साथ उसके तीन पिल्ले और एक नर वाघ का समूह दिखाई दिया है, जिसने दिन-रात लोगों के लिए डर पैदा किया है। वनविभाग को 30 दिसंबर तक भीमजर्सी बंदी कर पिंजरे में डालने की अनुमति मिली है। वनविभाग के अधिकारी- कर्मचारियों द्वारा दिवसरात्र कोशिशें जारी हैं ताकि वाघ को पिंजरे में कैद किया जा सके। जंगल में ट्रैप कॅमेरे और ड्रोन से निगरानी की जा रही है, ताकि वाघ के हर कदम पर नज़र रखी जा सके। अभी तक इस वाघ ने 30 से अधिक पालतू जानवरों को मारने के बावजूद किसी मनुष्य को नुकसान नहीं पहुंचाया है। गिरड खुर्सापार मार्ग पर रोज़ वाघ परिवार को देखने से लोग उत्साहित भी होते हैं, परistence डर का माहौल बना हुआ है। क्षेत्र के कुछ खेतों में कामकाज भी इस वजह से बाधित हो रहा है और लोगों की मांग है कि वाघ का नियंत्रण किया जाए ताकि आम जीवन सामान्य हो सके।
150
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Nov 25, 2025 04:45:19
Bhandara, Maharashtra:आपण कोणाला भितो का? आम्ही बांगड्या घातलेल्या नाही, मर्द आहोत; प्रचार सभेतून प्रफुल पटेलांची सडकून टीका, बंडखोरांना सुनावलं आमचे जूने मित्र आता त्यांच्या पुतण्याच्या मागं लागले आहेत. ते कुणाच्या पार्टीत आहे आणि कितव्या पार्टीत गेले घरातील पोरं भटकले आहेत, त्यांच्यामागे जाण्याची गरज नाही. भटकलेला उद्या वापस येईल. पण, भटकलेल्याच्या मागे आपल्याला जायचं नाही. समझनेवाले को इशारा काफी... और ना समझे ओ..... असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या विरोधात बंडखोरी करणाऱ्या सागर गभणे याला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी टोला लगावला बंडखोर सागर गभने आणि माजी खासदार मधुकर कुकडे यांच्यावर निशाणा साधला.
215
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Nov 25, 2025 04:36:41
145
comment0
Report
GMGANESH MOHALE
Nov 25, 2025 04:35:38
Washim, Maharashtra:वाशीम जिल्ह्यात परिषदेच्या निवडणूक प्रक्रियेचा अनपेक्षित सकारात्मक परिणाम महसूलवाढीत दिसून आला आहे. नगरसेवक व नगराध्यक्ष पदांसाठी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची मोठ्या प्रमाणात धावपळ झाली. अर्ज दाखल करताना उमेदवारांकडे मालमत्ता कर, पाणीपट्टी, बांधकाम परवाना शुल्क, व्यवसाय कर आदिंची कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र अनिवार्य असल्यामुळे इच्छुक निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांनी आपली जुनी थकबाकी भरून काढली. याचा थेट फायदा नगरपालिकेच्या महसुलाला झाला असून, केवळ पंधरा दिवसांत वाशीम नगरपरिषदेकडे तब्बल ७० लाख रुपयांची वसुली झाली आहे. यामुळे नगरपरिषदेच्या कर विभागावर असलेला प्रलंबित वसुलीचा ताणही मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. निवडणूक प्रक्रियेच्या निमित्ताने झालेली ही महसूल वाढ नगरपालिकेसाठी दिलासादायक ठरली आहे.
153
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Nov 25, 2025 04:33:19
Dhule, Maharashtra:कधी पाऊस, कधी थंडी तर कधी धुकं अश्या निसर्गाच्या दुष्टचक्रात भेंडी उत्पादक शेतकरी सापडला आहे. धुक्याची दाट चादर भेंडी पिकावर दुष्परिणाम केल्याने उत्पन्न घाटले आहे. उत्पन्न जमीन झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. धुळे तालुक्यातील कापडणे देवभाने शिवारातील शेतकरी सध्या आसमानी संकटाने मोडून पडले आहेत. पावसाच्या दुष्परिणामातून सावरत असतानाच हिवाळ्यातील दाट धुक्याने भेंडी पिकावर पुन्हा संक्रांत आणली आहे. शिवारातील शेतकरी उत्पादक मोठ्या अडचणीत सापडले असून उत्पादनातील झपाट्याने झालेली घट आणि बाजारभावातील घसरण यामुळे आर्थिक संकट तीव्र झाले आहे. पूर्वी दोन बिघामधून सरासरी वीस कॅरेटपर्यंत भेंडीचे उत्पादन सहज मिळत होते. मात्र सध्या त्याच क्षेत्रातून जेमतेम पाच कॅरेट मिळत असल्याचे शेतकऱ्यांचे सांगणे आहे. थंडीत वाढलेल्या धुक्यामुळे झाडांची वाढ खुंटून रोगराईने डोके वर काढले आहे. परिणामी भेंडीची गुणवत्ता आणि प्रमाण दोन्ही घटले आहे. उत्पादनात घट झाल्याने भावही कोसळले असून पिकातून मजुरीदेखील निघेनाशी झाली आहे. “शेतीवर हजारो रुपये खर्च केले, पण हातात काहीच पडत नाही. मजुरी भागवणेही कठीण झाले आहे,” अशी खंत विजय शांताराम माळी या शेतकऱ्याने व्यक्त केली आहे. या सर्व परिस्थितीत शासनाने तातडीने पिकनुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी, अशी ठोस अपेक्षा शेतकरी बांधवांनी देखील व्यक्त केली आहे.
112
comment0
Report
AKAMAR KANE
Nov 25, 2025 04:21:15
Nagpur, Maharashtra:नागपूर * नागपूरच्या मेयो रुग्णालयातील फॉरेन्सिक मेडिसिन आणि विषविज्ञान विभागाच्या प्रमुखाविरोधात निवासी महिला डॉक्टरांची सामूहिक तक्रार.. * लैंगिक छळ, शैक्षणिक गैरवर्तन, आणि सतत्याच्या मानसिक छळाचे गंभीर आरोप करत तक्रार करण्यात आलीय.. * या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स (मार्ड) ने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही तक्रारीचे निवेदन सादर केले आहे.. * या तक्रारीची दखल घेत मेयो रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर रवी चव्हाण यांनी विशाखा समिती गठन केली आहे.. * चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित विभागाचे त्वरित निलंबित करण्यात यावे, सोबतच व्हाट्सअप संदेश, कॉल रेकॉर्डिंग, ई-मेल, आणि 9 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळपर्यंतचे सीसीटीव्ही फुटेसह सर्व डिजिटल पुरावे प्रशासनाने तात्काळ जतन करावे अशी निवासी मागणी केली आहे..
91
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Nov 25, 2025 03:47:45
206
comment0
Report
GMGANESH MOHALE
Nov 25, 2025 03:47:25
203
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Nov 25, 2025 03:46:04
219
comment0
Report
AKAMAR KANE
Nov 25, 2025 03:45:44
Nagpur, Maharashtra:नागपूर चित्रा वाघ, भाजपा नेते 121. बावनकुळे सांगतील. महाराष्ट्रात शिंदे सभा पूर्व विदर्भात भाजप बालेकिल्ल्यात. कल्याण खैरे मृत्यू विषयावर ubatha फौजदारी कारवाई मागणी. बोलणाऱ्या भाषेवर चर्चा झाली; भाषावादामुळे एक मुलगा मृत्यू पावला. मराठी पोरांनीच मराठी पोराला मारलं, त्या मुलाने जीव गमावला. भाषेचे अस्मिता प्रेम सगळ्यांना आहे पण दुसऱ्या मराठी द्वेष नाही. मुलाच्या घराण्याचे सुसंस्कृत कुटुंबातील मुलाचा बळी झाला याला कारण भाषा हा मुद्दा आहे का, त्यावर चर्चा. महामानव आंबेडकर, गौतम बुद्ध यांची नीतिमूल्य आम्ही मुलांना दिली; आम्ही मुलांना योग्य मार्गावर चालविण्याचा प्रयत्न करतो. राजकारणात चांगले निर्णय घेण्यासाठी कोणतीही भूमिका कारण नसता, महाराष्ट्राचा विकास करत आहोत.
143
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Nov 25, 2025 03:30:54
Pune, Maharashtra:अहिल्यानगर येथील माजी जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह शेवगाव नगर परिषद निवडणुकांमध्ये शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या सर्व उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिला आहे. हर्षदा काकडे या माजी जिल्हा परिषद सदस्य असून शेवगाव शहरासह परिसरामध्ये त्यांचे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आहेत. लोक जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून त्यांनी नुकत्याच झालेल्या विधान सभा निवडणुकांमध्ये उमेदवारी केली आहे. शेवगाव नगरपरिषद निवडणूक मध्ये भाजपचे प्रदेश सरचिटणीस अरुण मुंडे यांच्या पत्नी माया मुंडे यांना भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने शिवसेना पक्षाकडून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत हर्षदा काकडे यांच्या पाठिंबामुळे मुंडे यांना या निवडणुकीत चांगला फायदा होईल असे चर्चा आहे
174
comment0
Report
Advertisement
Back to top