icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow24 Sept 2024, 04:45 am

यवतमाळच्या बोधगव्हाण आणि गोधणीमध्ये पट्टेदार वाघाचा वावर, नागरिकांमध्ये भीती

Yavatmal, Maharashtra:

यवतमाळ शहरालगत बोधगव्हाण, गोधणी व जांब शिवारात पट्टेदार वाघाचा वावर दिसून आल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. या वाघाने एका गाईवर हल्ला केला असून वाघाचे पगमार्क आढळून आले आहेत. गोधणी आणि जांब रोडवर वाघाने नाल्यातील पाण्यात विश्रांती घेतल्याचे नागरिकांनी चित्रित केले. वनविभागाची यंत्रणा सतर्क झाली असून परिसरात ट्रॅप कॅमेरे बसवले आहेत. रेस्क्यू टीम वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे. मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या जात आहेत.

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

Advertisement

आदिवासी विद्यार्थियों के ख़िलाफ़ आंदोलन के बीच मंत्री से इस्तीफ़े की मांग तेज

Nashik, Maharashtra:नाशिक *हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाईट पॉईंट* *ऑन आंदोलन* - युवक आदिवासी वर्ग और विद्यार्थी मूलनिवासी आदिवासी हक्क अधिकाराच्या अनुषंगाने आंदोलन सुरू आहे - जी बिंदू नामावली आहे त्यामध्ये खड़साळ पण फडणवीसरने केला आहे फसवणूक करत असताना आठव्या नंबर वर आदिवासींचा टाकण्यात आला आहे - जे अन्न आहे ते अन्नाचा दर्जा आहे - बिंदू नामावलीतला गळ दुरुस्त करावा - आतापर्यंत दोन वर्षात फडणवीस साहेब 892 आदिवासी विद्यार्थ्यांचा बळी आणि मृत्यू झाला आहे याला आपण कारणीभूत आहात - तात्काळ या विभागाचे मंत्री आदिवासी विभागाचे मंत्री अशोक उईके यांनी राजीनामा द्यावा - स्वतंत्र्य कॅबिनेटची बैठक येथे बोलवण्यात यावी सर्व मागण्या मंजुर द्यावी *ऑन राहुल गांधी दौरा आंदोलक भेट* - त्यांनी छात्रकी गुंज कार्यक्रमात पुण्यात विद्यार्थ्यांशी चर्चा केली - नागपूर संभाजीनगर वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन सुरू आहे - या ठिकाणच्या प्रतिनिधींची भेट घालण्याचा आमचा मानस आहे - आमचा या आंदोलनाला मोर्चाला पाठिंबा आहे *ऑन छात्रो की गुंज फडणवीस आरोप* - खोटं बोला रे टून बोला ही त्यांची शैली आहे - त्यांच्यावर खोटं बोलण्याचा आजार झाला आहे त्यामुळे मी त्यांना गेट वेल सून म्हणेल *ऑन महागाई* - देशाचे पंतप्रधान सांगतात भाजीत तेल कमी टाका सांगत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे देशाचे वाटोळ झाले नरेंद्र दरिंदर आहे *ऑन जरांगे आंदोलन* - जातनिहाय जनगणना आमची मागणी आहे - जनगणनेच्या निमित्ताने तो मोकळा झाला पाहिजे आमची मागणी आहे - आपापसात एकमेकांना लढवणे ओबीसी विरुद्ध मराठा एनटी लढाई लावत आहे थोडा थोडा आणि राज्य करा *ऑन Sir* - अनेक ठिकाणी घोळ आहे - बरच काही लपलेला आहे sir अनुषंगाने नागरिकांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवण्याचे काम करत आहे - महिला आरक्षण काँग्रेसने आणलं होतं पंचायतराजच्या अनुषंगाने आलेलं पुढे देखील ते विधायक आलं त्याला आमचा पाठिंबा होता आता इथे पण महिलांना आरक्षण देण्याचे विधेयक आणायचं असेल तर काँग्रेसचा पाठिंबा राहील - खोटं बोलायचं आणि विसरभोळ्याचा आरोप त्यांना झाला आहे त्यातून गेटवेल सून या त्यांना शुभेच्छा *ऑन सोशल मीडिया* - शासनात राहून प्रशासनात भ्रष्टाचार करायचा सोशल मीडियातून कसा जायचं हे सांगता - त्यांच्या सूचना लोकशाहीच्या वा भाड्या काढणाऱ्या *ऑन मोदी फोटो* - मोदींचा फोटो देशातील जनतेने त्यांच्या मनातून काढून टाकला - गोंधळ भ्रष्टाचार मोदी सरकारचा ब्रीदवाक्य आहे
0
0
Report
Advertisement

ओबीसी नेता लक्ष्मण हाके का आक्रोश मोर्चा पुणे से मुंबई के लिए रवाना

Rui, Maharashtra:दौंड पुणे ओबीसी नेते लक्ष्मण हाके ऑन मुंबई ओबीसी आरक्षण आक्रोश मोर्चा थोड्याच वेळात लक्ष्मण हाकेंच्या ओबीसी जन आक्रोश मोर्चाला होणार सुरुवात.... दौंड तालुक्यातील पाटस टोल नाका परिसरातून मुंबईसाठी निघणार...... सरकारनं अंतरवालीत विमानतळ बांधव पण आमच्या अन्नात माती कालवू नये : लक्ष्मण हाके..... सरकारमधील कोणाशी ही बोलणं नाही : लक्ष्मण हाके.... ओबीसींचे आरक्षण संपलं नाही हे सामंतांनी सिद्ध करावं..... अनपड माणसाच्या सांगण्यावरून सरकार जीआर वर जीआर काढतंय : लक्ष्मण हाके ओबीसी नेते लक्ष्मण हाके थोड्याच वेळात दौंड तालुक्यातील पाटस येथून ओबीसी आरक्षण आक्रोश मोर्चाला सुरुवात करत आहेत. थोड्याच वेळात पुण जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील पाटस येथून हा मोर्चा मुंबईसाठी मार्गस्थ होणार आहे. दरम्यान या मोर्चापूर्वी लक्ष्मण हाके यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी जावेद मुलाणी यांनी....
0
0
Report
Advertisement

जमीन के विवाद में पिता पर बेटे ने सड़क पर हमला, वीडियो वायरल

Rui, Maharashtra:जमिनीच्या वादातून मुलांकडून वडिलाला मारहाण ... पुण्याच्या इंदापूर मध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. जमिनीच्या वादातून जन्मदात्या पित्याला त्यांच्याच दोन्ही मुलांनी भर रस्त्यात मारहाण केली आहे. इंदापूर शहरानजीक सलीम लॉन्स च्या परिसरात ही घटना घडली आहे. याप्रकरणी इंदापूर पोलीस ठाण्यात तुकाराम किसन राऊत या 65 वर्षीय वृद्धाच्या तक्रारीवरून आरोपी मुलगा संजय तुकाराम राऊत आणि राजेंद्र तुकाराम राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल. वडिलांनी आई अंजना राऊत हिच्या नावावरील जमीन का विक्री केली याचा जाब विचारत जन्मदात्या मुलांनी हातातील लाकडी दांडक्याने भर रस्त्यावर वृद्ध वडिलांना मारहाण केली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात वायरल होतोय.
0
0
Report
Advertisement

ओबीसी महा एल्गार मोर्चा दौंड से मुंबई की ओर, भारी पुलिस बंदोबस्त के बीच

Rui, Maharashtra:दौंड यवत ओबीसींचा महा एल्गार मोर्चा दौंडच्या यवत मधील समृद्धी मंगल कार्यालयात मुक्कामी. ओबीसींचा महा एल्गार मोर्चा मुंबईच्या दिशेने जाणार असून, मोर्चाचा आजचा मुकाम दौंड तालुक्यातील यवत येथील समृद्धी मंगल कार्यालयात थांबला आहे. दरम्यान, ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या वाहनांचा ताफा मुक्कामाच्या ठिकाणी सोडताना पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. उद्या सकाळी पुन्हा हा ओबीसींचा महाएल्गार मोर्चा मुंबईचे दिशेने सकाळी ९ वाजता रवाना होणार आहे.
0
0
Report

महाराष्ट्र में महागाई, पेपरफूट और डीजे निर्णय पर राजनैतिक आक्रोश

Pune, Maharashtra:सुप्रिया सुळे महानगरपालिकेकडून डम्पिंग यार्ड वर नवीन कचरा प्रकल्प उभारण्यात येत आहे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रक मंडळाच्या नियमांचे पालन न करता तो प्रकल्प उभारला तर आमचा विरोध असेल महापालिका आयुक्तांना यासंदर्भात आम्ही निवेदन दिलेले आहे सभागृह नेता गणेश मिटकरी यांना देखील आम्ही यासंदर्भात माहिती दिली आहे ऑन ओबीसी आंदोलन संविधानाच्या अधिकारांतर्गत ओबीसी बंधू आंदोलन करत आहेत 200 आमदारांचे हे सरकार ओबीसींना न्याय देऊ शकत नाही ऑन सीएनजी दरवाढ आणि महागाई आज १ सप्टेंबर ची सकाळ पूजा ऐकली सर्वसामान्य जनतेला महागाईचा फटका बसला पेट्रोल डिझेल सीएनजी आणि भाडेवाढ झालेली आहे महागाई प्रचंड वाढत आहे विरोधक म्हणून ही आमची नैतिक जबाबदारी आहे या विरोधात आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत भाजपाचे मित्र पक्ष महागाई विरोधात आमच्या सोबत आंदोलन करत आहेत कोणालाही न घाबरतात ते रस्त्यावर उतरत आहेत प्रश्न विचारत आहेत आंदोलन करत आहेत त्यांच्या पक्षातले आणि मित्र पक्षातील लोक महागाई विरोधात बोलत आहेत भारतीय जनता पार्टीचे मित्र पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आता रस्त्यावर उतरत आहेत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे त्या चौकटीत राहून डीजेच्या संदर्भात निर्णय घेतला पाहिजे सर्वसामान्य पुणेकरांची जी मागणी आहे त्यानुसार हा निर्णय झाला पाहिजे सत्ताधारी भाजपाच्या नेत्यांच्या कानावर या संदर्भात प्रतिक्रिया आल्यााच असतील माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसन नेमकं काय म्हणायचं आहे डीजे आहे की नाही महाराष्ट्राला आणि पुण्याला दिशा देण्याचे काम त्यांचा आहे पुणेकरांनी भारतीय जनता पार्टीला इतकं मोठं मतदान दिलं तर आता पाण्यासाठी आंदोलन करावे लागत आहे ऑन पीएमसी पेपर फुटी हे सरकार आल्यापासून रोजच पेपर फुटत आहेत सरकार नेमकं काय करतोय हेच कळत नाही रोज आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने कॉपी केली जाते पेपर फुटला जातो जिल्हा आणि तालुक्यातील पेपर फुटतात राज्य सरकार नेमकं करत काय आहे काही लोक म्हणतात, त्यांच्याच पक्षातील काही लोक पेपर फुटतात असा आरोप दबक्या आवाजात वर्तमानपत्रांमध्ये वाचायला भेटले वृत्तवाहिन्यांवर देखील ही बातमी होती याचे उत्तर मुख्यमंत्री फडणवीसंना द्यावे लागेल मेरीटच्या भरोशावर विद्यार्थी करिअर घडू पाहताय त्याचं पाप सरकार करत आहेत ऑन अमित ठाकरे प्रकरण माझ्यामते सरकारच्या प्रोटोकॉल नुसार पंतप्रधान राष्ट्रपतींचा फोटो लावला जातो भोर मध्ये जेव्हा शेतकऱ्यांनी आंदोलन केलं त्यावेळेस थेट गुन्हे दाखल करण्यात आले अन्नधान्याचा प्रश्न सोडवणाऱ्या शेतकऱ्यांना आंदोलन केलं म्हणून जेलमध्ये टाकले जातात जो राजाला फसवतो चोऱ्या माझ्या करतो त्याच्यावर कुठलेही गुन्हे दाखल केले जात नाही ज्यांच्यावर ईडीसीबीआई कोणी दाखवले त्यांना वाशिम मध्ये टाकून मंत्री करण्याचं काम भाजप करत आहे कष्ट करणारे लढतात त्यांना तुरुंगवारी कोर्ट केसेस दाखल केले जाहते आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने महागाई बेरोजगार आणि भ्रष्टाचार देशात वाढत चालला आहे अन्नधान्याच्या किमती गगनाला भेटले आहेत रिक्षा भाडेवाढ दूध सर्वच महाग झाला है या सरकारने ज्या प्रभू श्रीरामाचे नाव घेऊन महाराष्ट्राने देशात यात्रा काढली होती त्या प्रभू श्रीमाच्या मंदिरातील दानपेटीतले कोटी रुपये चोरीला गेली मर्यादा पुरुषोत्तमाच्या मंदिरात मर्यादाच ठेवली नाही रस्त्यांवरील खड्ड्यांची काही परिस्थिती आहे चाकणच्या रस्त्यांवर खड्ड्यांची चाळण झाली आहे याला कोण जबाबदार आहे या सरकारवर या सर्व लोकांच्या हत्येचा गुन्हा दाखल झाला पाहिजे पुणे महाराष्ट्रात एक नंबर आणि देशात पाच नंबरला गुन्हेगारी आल्याचं अमित शहा यांच्या डेटानुसार सिद्ध झालेला आहे केंद्र आणि राज्य सरकारच्या डेटानुसार पुण्याची क्रमवारी जाहीर झाली आहे पुण्यामध्ये कायदा आणि व्यवस्थेच्या प्रश्न निर्माण झाला आहे पुण्यात दररोज आंदोलन होत आहेत हे सरकारने गांभीर्याने घेतलं पाहिजे पुण्यातील नागरिकांनी तुम्हाला नगरसेवक आमदार खासदार दिले मी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना कधीच पत्र लिहिल्या नव्हते परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहून पुण्यामध्ये लक्ष घालण्यासाठी आवाहन केले होते मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की सर्व गणेश मंडळांना विश्वासात घेऊन डीजे संदर्भात निर्णय घ्यावा ज्या ज्या मतदारांची नावे एस आय आर मधून वगळले असतील त्यांनी संकेतस्थळावर तसेच मतदार यादीत नाव चेक करून त्या संदर्भात दक्षता घेतली पाहीजेत एक मताची खूप मोठी ताकद आहे बाबासाहेब आंबेडकरांनी मताचा अधिकार दिला आहे त्याचा जतन करा संवर्धन करा प्रशासनाला आम्ही विनंती करतो की एस आय आर मध्ये पारदर्शकपणे काम करा ओबीसी आरक्षणासंदर्भात सत्ताधाऱ्यांना विचारा मला विचारू नका गणपती मध्ये राजकारण आणि पक्ष आणू नका चर्चेतून डीजे संदर्भात निर्णय घेतला पाहिजे बाळ गंगाधर टिळकांनी समानता आणण्यासाठी गणेशोत्सव सुरू केला होता सत्ताधाऱ्यांनाही जमत नसेल तर सोडून द्या ऑन अजितदादा विमान अपघात मी स्वतः अपडेट घेत नाही उपमुख्यमंत्री सुमित्रा पवार सत्तेत आहे मला विश्वास आहे की ते दैनंदिन यासंदर्भात आढावा घेत असतील ऑन आत्महत्या तानाजी सावंत आत्महत्येची चौकशी झाली पाहिजे या संदर्भात मी स्वतः माहिती घेतलेली आहे ऑन मतदारसंघ पुनर्रचना माननीय मुख्यमंत्री भगवान हे असे एका खासदारांनी बोलले मतदार संघाची पुनर्रचना जेव्हा कधी करतो आरक्षण आणि मतदारसंघाचे पुनर्रचना यामध्ये अंतर आहे आमचे राजकीय मतभेद जरूर असतील पण मुख्यमंत्र्यांकडून मलाही अपेक्षा नव्हती काँग्रेसच्या काळात राजीव गांधींचे नेतृत्वाखाली शरद पवार यांनी महिला आरक्षणाचे बिल आणले होते डी लिमिटेशन म्हणजे डी एलिमिनेशन जनगणना कुठलीही झालेली नाही त्यामुळे विधेयक कसं काय पडले असते त्यांचा 50 टक्के पेक्षा जास्तीचा प्रस्तावच नाही त्यामुळे आम्ही पाठिंबा दिला नाही. असा प्रस्तावच आला नाही आहे त्या विधेयकामध्ये आणि 543 जागांमध्येच महिलांना आरक्षण दिले गेले पाहिजे आम्ही पाठिंबा देऊ अजित पवार अपघात संदर्भात मला अधिकारच नाही माझ्या भावाची बायको वहिनी सरकारमध्ये असतील तर ते आढावा घेत असतील त्यांच्याकडे माहिती आली तर माझ्याशी बातमी शेअर करते अद्यापही मला कोणतीही बातमी देत नाही राज्य सरकार चौकशी करतात की नाही एफ वाय आर करण्यासाठी किती त्रास घ्यावा लागला कर्नाटकात जाऊन राहुल गांधींना भेटल्यानंतर एफआयआर झाला आपले राज्यात गुन्हा दाखल का होत नाही विमान अपघाता संदर्भात संसदेत मी प्रश्न विचारले होते ऑन रेकॉर्ड विमान अपघाताच्या संदर्भात चौकशीची मागणी करत असते दादासाठी आम्हाला जिथे न्याय मागायचं तिथे न्याय मागू ज्यांच्या हातात गृहमंत्री पद सत्ता आहे त्या लोकांना तुम्ही प्रश्न विचारा मला प्रश्न विचारू नका दादांना न्याय मिळण्यासाठी सत्ता ही अडचण नाही या संदर्भात मी गोसिप करणार नाही सर्वोच्च व्यासपीठ संशोध आहे त्या संसदेत मी दादाच्या अपघाता संदर्भात मी प्रत्येक सत्रामध्ये ताकदीने प्रश्न मांडते परराष्ट्र धोरण संदर्भात आम्ही कधीही भाष्य करत नाही परदेशात भारताचा पंतप्रधान असतो कुठल्या पक्षाचा प्रधान नसतो ऑन जयंत पाटील अजित पवारांकडून विलीनीकरणाची चर्चा सुरू झाली होती हे सत्य आहे या संदर्भात बोलणे त्यांनी टाळले मी या विषयावर दहा वेळा बोलले आहे ऑल मनोज जरांगे मराठा आरक्षणासाठी सर्व समाजाचे लोक विद्यार्थी महिला सर्वजण रस्त्यावर उतरले आहेत राज्य सरकारने सर्वांना फसवले आहे आदिवासींना फसवले आहे सातत्याने या सरकारने कधीच सातत्याने केलेले नाही
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top