icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow24 Sept 2024, 04:45 am

यवतमाळच्या बोधगव्हाण आणि गोधणीमध्ये पट्टेदार वाघाचा वावर, नागरिकांमध्ये भीती

Yavatmal, Maharashtra:

यवतमाळ शहरालगत बोधगव्हाण, गोधणी व जांब शिवारात पट्टेदार वाघाचा वावर दिसून आल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. या वाघाने एका गाईवर हल्ला केला असून वाघाचे पगमार्क आढळून आले आहेत. गोधणी आणि जांब रोडवर वाघाने नाल्यातील पाण्यात विश्रांती घेतल्याचे नागरिकांनी चित्रित केले. वनविभागाची यंत्रणा सतर्क झाली असून परिसरात ट्रॅप कॅमेरे बसवले आहेत. रेस्क्यू टीम वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे. मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या जात आहेत.

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

हेमंत पाटील ने चुनाव से दूरी बनाई; अशोक चव्हाण के खिलाफ गठबंधन चर्चा तेज

Nanded-Waghala, Maharashtra:Satish Mohite Anchor - विधान परिषदेसारख्या निवडणूका मराठी माणसाच्या एपतीच्या आणि औकातीच्या बाहेर गेलेल्या आहेत, यामध्ये मोठ्या प्रमाणात बाजार चालू झालेला आहे आणि या बाजारात कोळश्याच्या दलालीत हात काळे करायचे नाहीत, या सगळ्या निवडणूकात महाराष्ट्राच्या राजकारनाचा चुथोडा झालाय म्हणून या निवडणुकीपासुन अलिप्त आहे अशी प्रतिक्रिया विधान परिषदेचे आमदार हेमंत पाटील यांनी दिली. नांदेड जिल्ह्याच्या राजकारनात ज्या प्रमाणे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि आमदार प्रताप पाटील कट्टर विरोधक आहेत त्याचप्रमाणे हेमंत पाटील हे देखील अशोक चव्हाण यांचे नेहमीच विरोधक राहिलेले आहेत. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत आमदार प्रताप पाटील आणि आमदार हेमंत पाटील यांनी एकत्र येत अशोक चव्हाण यांना आव्हान दिले होते. विधान परिषेदची उमेदवारी मागे घेण्याच्या एक दिवस आगोदर चिखलीकर आणि हेमंत पाटील यांची भेट होऊन चर्चा झाली होती. पण उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अशोक चव्हाण आणि चिखलीकर यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतल्याने सर्वाना धक्का बसला होता. चव्हाण आणि चिखलीकर यांच्या एकत्र येण्यावरही हेमंत पाटील यांनी थेट प्रतीक्रिया दिली. नांदेड जिल्ह्यातील कुठल्याच राजकारण्यांचा विश्वास आपण देऊ शकत नाही, कालपर्यंत जे बरोबर होते ते कुठल्या तंबूत जाऊन बसतील याची शाश्वती नाही, म्हणून या निवडणुकीपासून मी दुरु आहे असे पाटील म्हणाले. महाराष्ट्राच्या बदलेल्या राजकारणाचे अनेक अनुभव आहेत, कश्या पद्धतीचे राजकारण चाललेले आहे याचा वरिष्ठ नेत्यांनी विचार केला पाहिजे असेही पाटील म्हणाले. उमेदवार आणि मतदार यामध्ये थेट सगळे ठरलेले आहे म्हणून मध्यस्थ म्हणून माझी राहण्याची इच्छा नाही अशी प्रतिक्रिया पाटील यांनी दिली. त्यांच्याशी बातचित केलीये आमचे प्रतिनिधी सतीश मोहिते यांनी.
0
0
Report
Advertisement

अकोला मेडिकल कॉलेज के हालात पर मंत्री ने आज कड़ी बैठक बुलाई, कार्रवाई पर जोर

Akola, Maharashtra:Anchor removed: अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालयातील रुग्णांना होणारा त्रास, गैरसोयी आणि आरोग्य व्यवस्थेतील कथित त्रुटींबाबत काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेत मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज सकाळी 11 वाजता मंत्रालयात अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता आणि संबंधित अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. दरम्यान, रुग्णालयाला बदनाम करण्यासाठीच काही जणांकडून हा प्रकार करण्यात अल्याचे वक्तव्य अधिष्ठातांनी केला आहे. या वक्तव्यावर तीव्र नाराजी व्यक्त करत पठाण यांनी रुग्णालय प्रशासनावर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरलेल्या अधिष्ठातांवर कारवाई करण्याची तसेच त्यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी केली आहे. अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील विविध घटनांमुळे आधीच राज्यभरात चर्चा सुरू असताना, आता मंत्रालयात होणाऱ्या या महत्त्वपूर्ण बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बैठकीत रुग्णालयातील परिस्थितीबाबत कोणते निर्णय घेतले जातात आणि संबंधितांवर कोणती कारवाई होते, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
0
0
Report
Advertisement

मुंबई में इंधन दर और महंगाई के विरोध में शिवसेना का बैलगाड़ी मोर्चा

Mumbai, Maharashtra:गेल्या काही दिवसात झालेली इंधन दरवाढ, महागाई च्या विरोधात मुंबई मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे. भांडुप मध्ये शिवसेना ठाकरे पक्षाचे आमदार सुनील राऊत यांच्या नेतृत्वात भांडुप ते नाहूर असा बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हातगाडी वर गॅस सिलेंडर घेऊन सायकल चालवत शिवसैनिक शामिल झाले होते. रस्त्यावर ट्रॉली चालवून, गळ्यात भाज्या, धान्यांचा माळा शिवसैनिकांनी लटकविल्या होत्या. या वेळी केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करीत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या वेळी आमदार राऊत हे स्वतः ट्रॉली वर बसून रस्त्याने प्रवास करीत होते, त्यांनी हे भविष्य असल्याचे सांगितले.
0
0
Report

पावसाळा पूर्व कार्य समीक्षा बैठक में बड़ा हंगामा, नागरिकों ने प्रशासन पर निशाना

Ambernath, Maharashtra:पावसाळापूर्व कामांच्या आढावा बैठकीत गोंधळ विविध समस्यांवर नागरिकांनी अधिकाऱ्यांना विचारला जाब पावसाळापूर्व कामांचा आढावा घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत आज प्रचंड गोंधळ उडाला. उल्हासनगरातील अँटिलिया गुरुद्वारा सभागृहात आयोजित या आढावा बैठकीत संतप्त ग्रामस्थांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना धारेवर धरत जोरदार गदारोळ घातला. लोकप्रतिनिधी आणि नागरिकांना बोलू दिले जात नसल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांसमोरच प्रशासनाचा निषेध केला.म्हारळ, वरप आणि कांबा परिसरातील डंपिंग ग्राउंड, नालेसफाई आणि रस्त्यांचे रखडलेले प्रश्न यांवरून नागरिकांनी अधिकाऱ्यांना घेरले.पावसाळा तोंडावर आलेला असतानाही नागरी समस्या 'जशास तशा' आहेत. प्रशासनाच्या या ढिसाळ आणि निष्काळजी कारभाराचा नागरिकांनी निषेध नोंदवला, "जर जनतेला बोलूच दिले जात नाही, तर ही बैठक नेमकी कशासाठी घेतली आहे?" असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला. आपल्या प्रश्नांची योग्य उत्तरे न मिळाल्यास या संपूर्ण बैठकीवर बहिष्कार टाकण्याचा इशाराही यावेळी नागरिकांनी दिला.
0
0
Report

रत्नागिरी के कुर्धे में स्लैब गिरने से 27 वर्षीय मजदूर की मौत

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरीतून एक अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी बातमी समोर येत आहे. रत्नागिरीतील कुर्धे येथे पऱ्यावर बांधण्यात येत असलेल्या साकवाचा स्लॅब अंगावर कोसळून एका २७ वर्षीय तरुण कामगाराचा जागीच मृत्यू झाला आहे.. आकाश शिवाजी काटे (रा. शांतीनगर, रत्नागिरी) असे मृत तरुणाचे नाव आहे. ​कुर्धे येथील लिंगायत वाडी आणि खोताची वाडी दरम्यान पऱ्यावरील पाखाडीचे काम सुरू असताना ही दुर्घटना घडली.. सोमवारी झालेल्या पावसामुळे या पाखाडीचा काही भाग वाहून गेला होता. मंगळवारी सकाळी आकाश इतर सहकाऱ्यांसह दुरुस्तीच्या कामासाठी पऱ्यात उतरला असता, अचानक साकवाचा भलामोठा स्लॅब त्याच्या अंगावर कोसळला.. पऱ्यात पाणी असल्याने बचावकार्यात अडथळे आले, मात्र अखेर जेसीबीच्या साहाय्याने मलबा हटवून आकाशला बाहेर काढण्यात आले.. त्याला जिल्हा रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.. या प्रकरणी पूर्णगड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
0
0
Report
Advertisement

चंद्रपूर के जुनोना जंगल के पास प्लास्टिक कचरे की सफाई अभियान चलाया गया

Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर शहर के जुनोना जंगल के पास असंस्कृत नागरिकों द्वारा फेंके गए प्लास्टिक कचरे को वनविकास महामंडळ और Habitat Conservation Society के सदस्यों ने साफ किया। जुनोना वनपरिक्षेत्र में स्वच्छता अभियान चलाया गया जिसमें लगभग 30 लोग शामिल हुए। लगभग एक ट्रैक्टर के बराबर कचरा इकट्ठा किया गया, और लगभग 100 किलोग्राम शराब की बोतलों सहित अन्य काँच के टूटे टुकड़े भी साफ किए गए। जुनोना जंगल क्षेत्र में प्रायः वन्यजीवों की गतिविधियाँ देखी जाती हैं जैसे बाघ, बुबंट, अस्वल, हरिण, सांबर, रानगवे, पक्षी और सरीसृप। शहर के कई लोग इस जंगल परिसर में घूमते दिखते हैं, पर कुछ लोगों द्वारा जंगल को गंदा करने की कृत्य को अभियान के पीछे की भावना के तौर पर उजागर किया गया। प्लास्टिक वन्यजीवों के लिए अत्यंत घातक है और अगर यह वन्यजीवों के पेट में जाता है तो पाचन मार्ग में रुकावट के कारण रक्तस्राव, अंग निकामी और उपासमारी जैसी समस्याओं के कारण मृत्यु हो सकती है।
0
0
Report

राजू शेट्टी के बयानों से महाराष्ट्र में किसान आंदोलन और कर्जमाफी पर बहस

Kolhapur, Maharashtra:कोल्हापुर राजू शेट्टी बाईट मुद्दे ऑन सांगली मोजणी शक्तिपीठ महामार्गाबाबत सांगली जिल्ह्यातील मोजणी बेकायदेशीर आहे सांगली जिल्हाधिकारीांनी शेतकऱ्यांना अधिसूचना जाहीर झाली नसल्याचे पत्राने कळविलेल आहे अधिसूचना जाहीर झाली नाही त्यामुळे हे लोक कुणाची सुपारी घेऊन मोजणी करायला गेले होते बेकायदेशीर रित्या आमच्या शेतातून कोण मोजणी करत असतील तर त्यांना आम्ही ठोकून काढू त्या पद्धतीने सांगली जिल्ह्यातील लोकांनी त्यांना पळवून लावलं आहे ऑन महापूर पाणी महापुराचे पाणी उचलून दुष्काळी भागामध्ये घेऊन जा त्यासाठी एकरी एक हजार रुपये देणगी द्यायला आम्ही तयार आहे ऑन लातूर शेतकरी लातूर मधल्या घटनेमुळे सरकारला लाज वाटली पाहिजे दुसरा बैल घेण्याची ऐपत नसल्याने अर्धांगिनीला बैलासोबत जुंपले शेतकऱ्यावर ही वेळ सरकारमुळे आलेली आहे ट्रॅक्टरने पेरणी करायची म्हटलं तर डिझेल देत नाहीत कृषीप्रधान महाराष्ट्र आपला अशा घटनांमुळे सरकारला लाज वाटली पाहिजे ऑन शेतकरी कर्जमाफी हे सरकार नुसतं भुलथापा देत त्याचा शासन निर्णय आल्याशिवाय काही खरं नाही कर्जमाफी हा शेतकऱ्यांचा अधिकारच आहे बँकांमुळे शेतकऱ्यांना प्रचंड त्रास झालेला आहे कर्जमाफीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर न पाठवल्यामुळे जप्तीदेखील झाली आहे त्यामुळे बँकांना पहिल्यांदा सिबिल दुरस्त करायला सांगितले पाहिजे कर्जमाफी केली म्हणजे सरकार काही उपकार करत नाही तो शेतकऱ्यांचा अधिकार आहे ऑन नरेंद्र मोदी पंतप्रधानपद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुतीनचे देखील रेकॉर्ड मोडावे पण आम्हाला सुखाने जगू द्यावं ऑन मुख्यमंत्री सरकार धोरणांच्या माध्यमातून विदुषुकी जाळे करत असल्यामुळे राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत आधीचे अनेक मुख्यमंत्री पाहिले त्यांच्या विरोधात देखील आम्ही संघर्ष केला पण विशिष्ट टप्प्यावर गेल्यानंतर आमचे प्रश्न समजून घ्यायचे काही प्रमाणात प्रश्न सोडवायचे मात्र याठिकाणी आपल्याच सर्व काही कळत या अविर्भावात सर्वकाही सुरू आहे
0
0
Report

शिर्डी प्रसाद विक्रेताओं पर मिलावट के आरोप, FDA ने शुरू की छापेमारी

Shirdi, Maharashtra:Shirdi News Flash Big Breaking झी 24 तास का बड़ा असर... खाद्य एवं औषधि प्रशासन हरकत में... झी 24 तास द्वारा फफूंदी लगे पेड़ा प्रसाद की खबर दिखाए जाने के बाद खाद्य एवं औषधि प्रशासन ने शिर्डी में छापेमारी शुरू की... साईं मंदिर परिसर के प्रसाद दुकानों से पेड़ा प्रसाद के नमूने एकत्र किए जा रहे हैं... दोषी पाए जाने पर प्रसाद विक्रेताओं के खिलाफ कार्रवाई की जाएगी.. पिछले कई घंटों से खाद्य एवं औषधि प्रशासन की टीम शिर्डी में डेरा डाले हुए है... प्रसाद विक्रेताओं की दुकानों पर लगातार छापेमारी जारी है.. प्रसाद संबंधी खबर प्रसारित होते ही शिर्डी में ताबड़तोड़ कार्रवाई शुरू हई.. साईं मंदिर परिसर स्थित पेड़ा प्रसाद की दुकानों पर छापेमारी की जा रही हे.. पेड़ा प्रसाद के नमूने लेकर जांच के लिए प्रयोगशाला भेजे जाएंगे.. दोषी पाए जाने पर पेड़ा निर्माताओं के खिलाफ सख्त कार्रवाई की जाएगी.. पिछले कई घंटों से खाद्य एवं औषधि प्रशासन की टीम शिर्डी में मौजूद है.. प्रसाद विक्रेताओं की दुकानों पर लगातार जांच और छापेमारी जारी है.. विक्रेताओं से पेड़ा बनाने वाले उत्पादकों की जानकारी जुटाई जा रही है.. मिलावटखोरों में हड़कंप मच गया है... बाइट - उज्वला पाटील, FSO अधिकारी
0
0
Report
Advertisement

आकोला के वीर पुत्र को मरणोत्तर कीर्ति चक्र; राष्ट्रपति ने सम्मानित किया

Akola, Maharashtra:देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या अकोला जिल्ह्यातील वीरपुत्राला राष्ट्राच्या वतीने सर्वोच्च शौर्य सन्मानांपैकी एक असलेल्या ‘कीर्ती चक्र’ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. अकोला जिल्ह्यातील मोरगाव भाकरे येथील रहिवासी तथा महार रेजिमेंटच्या पहिल्या बटालियन, राष्ट्रीय रायफल्सचे शिपाई प्रवीण प्रभाकर जंजाळ यांना काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरुद्धच्या कारवाईदरम्यान दाखविलेल्या अतुलनीय शौर्य, धैर्य आणि सर्वोच्च बलिदानाबद्दल मरणोत्तर ‘कीर्ती चक्र’ प्रदान करण्यात आले. राष्टपती भवन येथे आयोजित विशेष रक्षा अलंकरण सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपती मुर्मू यांच्या हस्ते हा प्रतिष्ठेचा सन्मान प्रदान करण्यात आला. देशाच्या सुरक्षेसाठी लढताना शहीद झालेल्या प्रवीण जंजाळ यांच्या शौर्याची दखल घेत केंद्र सरकारने त्यांना मरणोत्तर कीर्ती चक्र जाहीर केले होते. या भावनिक आणि अभिमानास्पद क्षणी शहीद जवान प्रवीण जंजाळ यांच्या वतीने त्यांच्या पत्नी श्यामबाला जंजाळ आणि आई शाहू प्रभाकर जंजाळ यांनी राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी शहीद जवानाच्या बलिदानाला अभिवादन केले.
0
0
Report

कोल्हापुर में शक्तीपीठ महामार्ग के विरोध पर किसानों का बड़ा मोर्चा, सरकार से जवाब माँगा गया

Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर आमदार सतेज पाटील बाईट मुद्दे ऑन शक्तीपीठ महामार्ग शक्तीपीठ महामार्ग रद्द करून तेच पैसे आम्ही सुचवलेल्या पाच मुद्द्यांसाठी द्यावा छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकोट किल्ल्यांना प्रत्येकी 500 कोटी रुपये द्यावेत महागाई कमी करण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत बेरोजगार तरुणांना नोकरी लागेपर्यंत तीन वर्षांसाठी प्रत्येकी पाच हजार रुपये द्यावेत पेट्रोल डिझेल दर कमी हवेत याच्यासाठी काही रक्कम खर्च करावी अशा गोष्टी सुचवून मुख्यमंत्र्यांनी शक्तिपीठ महामार्गाचा अट्टाहास सोडून द्यावा अशी आम्ही विनंती करतो शक्तिपीठ ज्या जिल्ह्यातून जाणार आहे त्या जिल्ह्यातील सर्व नागरिकांशी चर्चा करून पुढील भूमिका ठरवली जाईल खरिपाचा हंगाम असताना देखील इतकी मोठ्या संख्येने शेतकरी या मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत सांगली लातूर सोलापूर या जिल्ह्यातून देखील नागरिक मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत शक्तिपीठ महामार्ग नको आहे म्हणूनच इतक्या मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर उतरत आहेत आमचा हा वाद सरकारसोबत आहे, त्यामुळे ज्यावेळी सर्वे चालू होईल त्यावेळी निश्चितपणे आपल्याला हा संघर्ष पाहायला मिळेल ऑन लातूर शेतकरी या राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या अवस्था बिकट झालेली आहे दररोज सात ते आठ शेतकरी आत्महत्या करत आहेत मागच्या 50 वर्षाचं तुम्ही किती दिवस काढत बसणार आहात तीन पक्षांमध्ये भावकीचा वाद सुरू आहे, सरकारला शेतकऱ्यांच, नागरिकांचे काही पडलेलं नाही लातूर मधल्या घटनेमध्ये आपत्ती व्यवस्थापनातून मदत मिळणं अपेक्षित होतं तिथले तलाठी, तहसीलदार यांनी काय केले संबंधित शेतकऱ्याला तातडीने मदत करणं गरजेचं होतं शेतकऱ्यावर अशा पद्धतीची वेळ का आली हे बघणं गरजेचं आहे जर मदत मिळवून दिली नसेल तर संबंधित अधिकाऱ्यांच्या वर कारवाई होणं अभिप्रेत आहे ऑन शेतकरी कर्जमाफी निर्णय शासनाचा निर्णय आणि जीआर यामध्ये जमीन आसमान चा फरक असतो जीआर मध्ये नेमकं शब्दप्रयोग काय केला आहे हे पाहणं महत्त्वाचं असेल थकबाकी असेल मागच्या कर्जमाफीचा लाभ घेतला असेल तर त्यांची कर्जमाफी होणार का? जीआर आल्यानंतर सरकारचा खरा चेहरा दिसून येईल ऑन प्रसाद शिर्डी भेसळ शिर्डीतल्या अनेक घटना ऐकायला मिळतात त्यातीलच ही एक घटना म्हणावी लागेल आमची श्रद्धास्थान असतात त्या ठिकाणी नेहमी अशा पद्धतीचा घटना ऐकायला मिळतात सगळ्या गोष्टी वरचा सरकारचा वचक संपल्याचं पाहायला मिळतं प्रशासन फेल्यूअर असल्यामुळेच 14 हजार पुरुषांनी लाडक्या बहिणीचा लाभ घेतला ऑन गिरीश महाजन बारा वर्षांमध्ये या सरकारने काय दिवे लावले ते सांगितलं पाहिजे नेहमी मागच्या 50 वर्षातील काढले जात कुंभमेळ्याचे 25000 कोटीचं टेंडर 35000 कोटी कसे गेले ते सांगा नाशिकचे पालकमंत्री पद का पाहिजे होतं हे आता समोर येत आहे gिरीश महाजन यांनी स्वतः आरसा घेऊन बघावं आपण काय करतो ऑन केंद्र सरकार युद्ध होण्याच्या आधीपासून सरकारचे परराष्ट्र धोरण चुकलेलं आहे महागाई वाढली आहे, वीज दर वाढलं आहे, पाणी देखील आता महागणार आहे सरकार आता बेबंदशाही आणि हुकूमशाही कडे चाललं आहे ऑन उद्धव ठाकरे लोकसभा निवडणुकीसाठी अजून उशीर आहे प्रत्येक पक्षाची एक भूमिका असते त्यामुळेच उद्धव ठाकरे साहेबांनी त्यांच्या पक्षाची भूमिका मांडली पंतप्रधान पदाचा चेहरा असेल तर निवडणुकीला सामोरे जाताना सोपं जातं अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी मांडली आहे मात्र लोकसभा निवडणुकीला अजून वेळ आहे इंडिया आघाडीची बऱ्याच दिवसांनी बैठक झाली आहे निश्चितपणे इंडिया आघाडीमध्ये याबाबत चर्चा होऊ शकते काँग्रेस एकटा याबाबतचा निर्णय घेऊ शकत नाही इंडिया आघाडीच्या सर्व पक्षांना सोबत चर्चा करावी लागेल मात्र एक सत्य आहे या हुकूमशाही सरकार विरोधात इंडिया आघाडी भक्कम आहे इंडिया आघाडी सोनिया गांधी राहुल गांधी खर्गे साहेबांच्या बरोबर उभा आहेत ऑन ऑनलाइन खत खरेदी युद्धजन्य परिस्थितीमुळे युरियावर बंधन आलं आहे या बंधनावर उपाय म्हणून ऑनलाईन पद्धतीने खत खरेदी करण्याचा ढोंग काढलं आहे कोल्हापूर जिल्ह्यात पाच लाख शेतकरी आहेत आतापर्यंत केवळ पाच हजार शेतकऱ्यांनी खत घेतलं आहे ऑनलाइन आणि ऑफलाइन असे दोन्ही पर्याय शेतकऱ्यांसाठी उपलब्ध ठेवा
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top