445001
यवतमाळच्या बोधगव्हाण आणि गोधणीमध्ये पट्टेदार वाघाचा वावर, नागरिकांमध्ये भीती
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ शहरालगत बोधगव्हाण, गोधणी व जांब शिवारात पट्टेदार वाघाचा वावर दिसून आल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. या वाघाने एका गाईवर हल्ला केला असून वाघाचे पगमार्क आढळून आले आहेत. गोधणी आणि जांब रोडवर वाघाने नाल्यातील पाण्यात विश्रांती घेतल्याचे नागरिकांनी चित्रित केले. वनविभागाची यंत्रणा सतर्क झाली असून परिसरात ट्रॅप कॅमेरे बसवले आहेत. रेस्क्यू टीम वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे. मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या जात आहेत.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
संगमेश्वर रेलवे स्टेशन पर चार एक्सप्रेस ट्रेनों के ठहराव के लिए अनोखा प्रदर्शन
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. संगमेश्वरला चार एक्सप्रेस गाड्यांच्या थांब्यासाठी ‘उंदीरमामा’ मैदानात; रेल्वे स्थानकात अनोखे आंदोलन..\n\nसंगमेश्वर रोड रेल्वे स्थानकावर चार महत्त्वाच्या साप्ताहिक एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळावा, यासाठी गणपती बाप्पांचे वाहन असलेल्या ‘उंदीरमामा’चा वेश परिधान करून अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले. स्टेशन मास्तरांच्या तक्रार वहीत अधिकृत नोंद करून रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले..\n\nया चार गाड्यांना थांब्याची मागणी:\n1) बांद्रा–मडगाव एक्सप्रेस (10115/10116)\n2) श्री गंगानगर एक्सप्रेस (16311/16312)\n3) अजमेर–एर्नाकुलम एक्सप्रेस (12977/12978)\n4) जबलपूर–कोयंबतूर एक्सप्रेस (02197/02198)\n\nगणेशोत्सवानंतर चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला असून संगमेश्वर परिसरातील प्रवाशांची संख्या मोठी आहे. या चारही गाड्यांना थांबा मिळाल्यास मुंबईसह उत्तर व दक्षिण भारताच्या प्रवासासाठी मोठी सोय होणार आहे. प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली असून या अनोख्या आंदोलनाची स्थानक परिसरात जोरदार चर्चा रंगली..0
0
Report
रोहित पवार का मराठवाड़ा drought दौरा धाराशिव से शुरू, किसानों को मदद का भरोसा
Dharashiv, Maharashtra:धाराशिव रोहित पवार यांच्या मराठवाडा दुष्काळ पाहणी दौऱ्याची धाराशिवमधून सुरुवात धाराशिवच्या येरमाळा, तेरखेडा, मस्सा खंडेश्वरी, हावरगाव या गावात पाहणी, रोहित पवार थेट शेतीच्या बांधावर धाराशिव, बीड, लातूर जिल्ह्यात आज पाहणी करणार धाराशिवमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती, गेल्या दोन महिन्यांपासून पाऊस नाही, सोयाबीनची पिकं करपलेली पाणी पातळी कमी झाली असून जिल्हा फक्त आठ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तसेच पाणी पातळीत सात मीटरने घट झाली आहे. जिल्हाभरात आठही तालुक्यात दुष्काळाची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. पवार यांनी दुधाळवाडी परिसरातील नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला, सरकारकडून मदत मिळवून देण्यासाठीच आलो असल्याचा दिलासा दिला.0
0
Report
शिरडी में विके पाटील के बयानों से किसान-दुष्काळ पर राजनीति गरम
Shirdi, Maharashtra:मंत्री राधाकृष्ण विखे पाटील बाईट... ऑन नILA विखे स्विडन खासदार... मनस्वी आनंद झाला.. पहिल्यापासूनच निला अॅक्टीव राहिलीय.. स्विडनच्या पंतप्रधानांचे सल्लागार म्हणूनही तीने काम केले.. बंधु अशोक पाटील यांनी मेहनतीने मुलांचे शिक्षण पूर्ण केले.. सुजाण नागरिक होण्याची शिकवणही त्यांनी दिली... त्याचा परीणाम आज ती स्विडनची खासदार झालीय.. मी तिला काही सल्ला देण्याची गरजच नाही... आपल्याकडची आणी तीकडची कार्यपद्धत वेगळी... आपल्याकडे व्यकातीद्वेशाने भरलेलं वातावरण आहे.. त्यामुळे सामाजिक आणी राजकीय जिवनात काम करताना मोठी आव्हाने आहेत... निलाकडून मला मोठ्या अपेक्षा आहेत आणी तिला शुभेच्छाही आहेत... ऑन दुष्काळ परीस्थीती... मुख्यमंत्रीांनी स्वतः जाहीर केलंय.. एनडीआरएफच्या नाॉर्मपेक्षा जास्त मदत करण्याची सरकारची भुमीका.. चार पाच दिवसात आढावा घेणं होईल.. विरोधक दुष्काळाचेही राजकारण करत आहेत हे दुर्दैव.. त्यांच्याकडे कोणताही मुद्दा शिल्लक राहीला नाही... त्यांच्याकडे लोकांचा आणी मुद्दयाचा दुष्काळ आहे... त्यामुळे दुष्काळावर राजकारण करायचं एव्हढंच माध्यम राहीलंय... राधाकृष्ण विखे पाटलांची विरोधकांवर टिका... ऑन बाळासाहेब थोरात मागणी... बाळासाहेब स्वतः कृषीमंत्री राहीलेले आहेत... त्यांना कार्यपद्धत माहीत आहे.. त्यांच्या भावना चुकीच्या नाहीत मात्र कार्यपद्धती नुसार निर्णय घ्यावा लागणार.. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहे.. राजकारण करण्यापेक्षा आज सर्वांनी शेतकऱ्यांना आधार देण्याची गरज... ऑन साखर कारखाना गळीत हंगाम... आज कारखाना गळीत हंगामाची औपचारिक सुरूवात.. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात कारखाना सुरू होणार... पाऊस नसल्याने चित्र विदारक आहे.. पिकाला वाढ नाही आणी उत्पादनही घडलंय.. यावर्षी पावसाची तीव्रता जास्त असल्याने दुष्काळ जाहीर करण्याची वेळ... पुढच्या वर्षीसाठी ऊसाच्या लागवड होणार नाहीत.. यावर्षी कसेबसे कारखाने चालतील.. मात्र उद्याच्या काळात खाजगी आणी सहकारी कारखानदारीपुढे मोठे आव्हान...0
0
Report
Advertisement
आदिवासी मंत्री के निर्देश: अफवाह फैलाने वालों पर कड़ी कार्रवाई
Akola, Maharashtra:अकोळयातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या डॉ. आर. के. ठाकरे सभागृहात अमरावती विभागाच्या पीक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत आदिवासी मंत्र्यांनी दुष्काळ जाहीर केल्याची खोटी वृत्तवाहिनीवर आणि सोशल मीडियावर दाखवण्यात आली. या चुकीच्या आणि दिशाभूल करणाऱ्या बातम्यांमुळे शेतकऱ्यांमध्ये व नागरिकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली. त्यामुळे सभागृहात यावर तीव्र संताप व्यक्त करत अशा खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांवर तातडीने गुन्हे दाखल करण्याची आक्रमक मागणी आदिवासी मंत्री उईके यांच्याकडून करण्यात आली. या गंभीर प्रकरणाची दखल घेत कृषीमंत्र्यांनी तातडीने ही मागणी मान्य केली. तसेच, संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले. यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत याबाबत अधिकृत निर्देश स्पष्ट करण्यात आले असून, अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.0
0
Report
वाशीम में सौर कृषि पंप: फॉर्म भरने के बाद भी कनेक्शन नहीं, किसान नाराज़
Washim, Maharashtra:अँकर:‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ योजनेतून पंप मिळावा, यासाठी वाशिम जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांनी अर्ज करून शासनाचे आवश्यक शुल्कही भरले आहे. मात्र,शुल्क भरून पाच ते सहा महिने उलटूनही अनेक शेतकऱ्यांना सौर कृषी पंपाची जोडणी मिळालेली नाही.पावसाचा अनियमितपणा आणि खरीप पिकांना पाण्याची गरज असताना पंप मिळेल,या अपेक्षेने शेतकऱ्यांनी अर्ज केले होते.मात्र,अनेक महिने प्रतीक्षा करूनही जोडणी न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.पैसे भरूनही पंप कधी मिळणार असा सवाल उपस्थित होत असल्याचे प्रलंबित अर्जांची तातडीने पडताळणी करून पात्र शेतकऱ्यांना पंपाची जोडणी देण्याची मागणी केली जात आहे.0
0
Report
दुष्काळ से जूझते किसान की डीपी पर मौत, महावितरण पर सवाल
Hingoli, Maharashtra:अँकर -हिंगोली जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीमुळे पिकांना पाणी देण्यासाठी धडपडणाऱ्या शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू सेनगाव तालुक्यातील पारडी पोहकर येथे खंडित वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी विद्युत डीपीवर गेलेल्या शेतकऱ्याचा दुर्दैवी अंत झाला आहे.. पावसाअभावी पिके सुकून जात महावितरणच्या कर्मचाऱ्यांना अनेकदा कल्पना देऊनही दुरुस्ती केली जात नसल्याने शेतकऱ्यांनी स्वतमहावितरण कर्मचाऱ्यांच्या परवानगीने खंडित झालेला विद्युत पुरवठा सुरू करण्यासाठी विद्युत डीपीवर जाऊन विद्युत दुरुस्ती करू लागला होता.. मात्र महावितरणच्या ढिसाळ कारभारामुळे पारडी पोहकर येथील महादेव पोहकर या शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.. महावितरणच्या ढिसाळ कारभारामुळे एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला असल्याचा आरोप गावकऱ्यांकडून करण्यात येत असून दुष्काळामुळे पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्याला आपला जीव गमावावा लागला आहे....0
0
Report
Advertisement
Singarshain Hindi Headline: सिंचाई की कमी से संगमनेर में दुष्काळ गहरा; दोनों विधायक एक-दूसरे पर आरोप
Shirdi, Maharashtra:गेल्या महिनाभरापासून पावसानं पाठ फिरवल्याने बळीराजा संकटात सापडला आहे... अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळी स्थिती निर्माण झाली असून अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात देखील शेतकरी हतबल झाला आहे.. संगमनेर विधानसभा मतदारसंघात दोन वर्षांपूर्वी सत्तांतर झाल्यानंतर दुष्काळी परिस्थिती देखील आजी-माजी आमदार एकमेकांना लक्ष करण्याची संधी सोडत नसल्याचे दिसून आलं.. विद्यमान आमदार अमोल खताळ यांनी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत टंचाई आढावा बैठक घेतली.. या टंचाई आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याच्या सूचना देत वेगवेगळ्या उपाययोजना सांगितल्या... यानंतर माजी आमदार बाळासाहेब थोरात यांनी पंचनामे न करता सरसकट दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली.. राज्य सरकारने देखील दुष्काळाच्या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्वरित निर्णय घेण्याची मागणी बाळासाहेब थोरात यांनी केली.. पावसाने पाठ फिरवल्याने बळीराजा संकटात असताना अशा दुष्काळी परिस्थितीत देखील दोन्ही आमदार एकमेकांना लक्ष करण्याची संधी सोडत नसल्यचे चित्र संगमनेर विधानसभा मतदारसंघात दिसून आलं...0
0
Report
गणेशोत्सव के बाद कोकणवासियों की मुंबई वापसी, एसटी स्टेशनों पर भारी भीड़
Chendhare, Maharashtra:गणेशोत्सव साजरा केल्यानंतर कोकणवासीय गणेशभक्तांनी मुंबईकडे परतीचा प्रवास सुरु केला आहे. खाजगी वाहनांसोबतच सर्वसामान्य प्रवाशांची पहिली पसंती असलेल्या एसटी स्थानकांवर प्रवाशांची गर्दी पहायला मिळत आहे. मुंबई आणि पनवेलकडे जाणाऱ्या गाड्यांना मोठ्या रांगा पहायला मिळत आहेत. एसटी पकडण्यासाठी प्रवाशांची झुंबड होत आहे. एसटी स्थानकातील गर्दीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार यांनी.0
0
Report
यवला में 7 महीने की लापता बच्ची मिली, जांच जारी
Yeola, Maharashtra:येवला ब्रेक नांदगाव तालुक्यातील मन्याड चौकी परिसरातून बेपत्ता झालेली चिमुरडी सापडली येवला तालुक्यात... दिनांक 17 सप्टे सप्टेंबर रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास आई वडिलांसोबत 7 महिन्याची चिमुरडी झोपलेली असताना झाली होती बेपत्ता.... बेपत्ता झालेली चिमुरडी येवला तालुक्यातील वाईबोथी येथे रस्त्याच्या कडेला बेवारस अवस्थेत आढळली.... नांदगाव पोलीस व येवला पोलीस सांकडून तपास सुरू.....0
0
Report
Advertisement
नाशिक के इंदिरानगर भरचौक में युवक पर हमला; कार में डालने की कोशिश वायरल
Nashik, Maharashtra:Nashik Breaking - इंदिरानगरच्या भरचौकात युवकावर प्राणघातक हल्ला - कारमध्ये डांबून अपहरणाचा प्रयत्न - मागील गुन्ह्यात नाव घेतल्याच्या रागातून युवकाला मारहाण झाल्याचा प्राथमिक तपासात संशय - १९ सप्टेंबरला दुपारी कलानगर चौकाजवळ कारमधून आलेल्या टोळक्याने हल्ला केला - पाच ते सहा जणांनी शुभम कनोजिया या १९ वर्षीय युवकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली - मारहाणीनंतर युवकाला जबरदस्तीने कारमध्ये डांबण्याचा प्रयत्न - आरडाओरड होताच नागरिकांनी धाव घेत युवकाची टोळक्याच्या तावडीतून सुटका केली - घटनेचा थरारक प्रकार सीसीटीव्हीत कैद होऊन सोशल मीडियावर व्हायरल - भरचौकात टोळक्याची दहशत, युवकाच्या जीवावर बेतलेल्या हल्ल्याने खळबळ0
0
Report
नाशिक में गणेश दर्शन आज से खुले: पुलिस तैनाती बढ़ी
Nashik, Maharashtra:नाशिक - - आजपासून रात्री १२ वाजेपर्यंत गणेश देखावे राहणार खुले - अखेरचे पाच दिवस शिल्लक राहिल्याने देखावे, आरास रात्री १२ वाजेपर्यंत खुले ठेवण्यास मुभा - रात्री देखावे बघण्यासाठी उशिरापर्यंत शहरात गणेशभक्तांची गर्दी उसळण्याची शक्यता - या पार्श्वभूमीवर पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. साध्या वेशातील पोलिसांचीही गस्त - संशयास्पद व्यक्तीच्या हालचाली अथवा वस्तू आढळून आल्यास बंदोबस्तावरील पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन0
0
Report
बारिश से खरीफ फसलों को नुकसान, बीमा क्लेम के लिए किसान प्रतीक्षा में
Washim, Maharashtra:पावसातील दीर्घ खंड आणि अनियमित पावसामुळे खरीप पिकांना मोठा फटका बसला आहे.सोयाबीन, कपाशी आणि तूर पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात sапडला आहे.त्यामुळे पीकविमा भरलेल्या शेतकऱ्यांना आता नुकसानभरपाईची प्रतीक्षा आहे.गतवर्षी अतिवृष्टीमुळे नुकसान होऊनही अनेक शेटकऱ्यांना पीकविम्याचा परतावा न मिळाल्याने यंदा शेतकऱ्यांनी पीकविमा योजनेकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे.गतवर्षी २ लाख ७१ हजार ४६१ शेतकऱ्यांनी पीकविमा भरला होता, तर यंदा ही संख्या घटून ७८ हजार ९७० झाली आहे.गतवर्षी १ लाख ९९ हजार ४२१ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षणाखाली होते. यंदा केवळ ५७ हजार ५६० हेक्टर क्षेत्राचा विमा उतरवण्यात आला आहे.दरम्यान, पावसाच्या खंडामुळे यंदाही पिकांचे नुकसान झाल्याने विमा भरलेल्या ७८ हजार ९७० शेतकऱ्यांना नुकसानभरपाई कधी मिळणार,याकडे आता लक्ष लागले आहे.0
0
Report
Advertisement
नाशिक में हवाओं के साथ बारिश, आज यलो अलर्ट; मानसून की वापसी से हल्की बरसात संभव
Nashik, Maharashtra:नाशिक - - सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा उद्या 'यलो अलर्ट' - मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू आज शहरासह जिल्ह्यात हलका पाऊस अपेक्षित - मात्र सोमवारी सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा 'यलो अलर्ट' - जिल्ह्यातील घाटमाथ्याच्या परिसरास आजसुद्धा दमदार सरींचा वर्षाव होण्याची शक्यता - घाटमाथ्याच्या परिसरात वाऱ्याचा वेग ताशी ३०-४० व ४०-५० किमी इतका राहू शकतो0
0
Report
नाशिक के येवला तालुक़े में बारिश नहीं होने से पेयजल संकट गहराया
Yeola, Maharashtra:नाशिकचे येवला तालुक्यात सप्टेंबर महिनाअखेरीस पावसाने ओढ दिल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठा गंभीर झाला आहे पुरेशा पावसाअभावी नैसर्गिक जलस्त्रोत कोरडे ठाक असून शेती पिकाबरोबर पाळीव पशु प्राण्यांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न देखील गंभीर झाला आहे सायगाव धामणगाव, ममदापूर, अंदरसुल, परिसरातील मेंढपाळ पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करत असून शेळ्या मेंढ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरच्या पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी आता होत आहे या संदर्भात मेंढपाळांसोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी0
0
Report
नागपुर के गणेश उत्सव मंडल ने एलिमेंट ऑफ गैलेक्सी थीम से चकित किया
Nagpur, Maharashtra:आधुनिक संकल्पना, तंत्रज्ञान आणि कलात्मकतेचा संगम साधत नागपूरातील त्रिमूर्ती नगर येथील युवक गणेशोत्सव मंडळाने एलिमेंट ऑफ गॅलेक्सी चा देखावा सादर केलाय.. या गणेशोत्सव मंडळात पोहचल्यानंतर Galaxy ची अनुभूती मिळतेय.... 25 वर्षापासून भव्य देखाव्यांकरता ओळखण्यात येणाऱ्या या गणेशोत्सव मंडळाने यावेला आधुनिक संकल्पनेवर आधारित हा देखावा سादर केलाय त्याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी0
0
Report
Advertisement
