icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow24 Sept 2024, 04:45 am

यवतमाळच्या बोधगव्हाण आणि गोधणीमध्ये पट्टेदार वाघाचा वावर, नागरिकांमध्ये भीती

Yavatmal, Maharashtra:

यवतमाळ शहरालगत बोधगव्हाण, गोधणी व जांब शिवारात पट्टेदार वाघाचा वावर दिसून आल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. या वाघाने एका गाईवर हल्ला केला असून वाघाचे पगमार्क आढळून आले आहेत. गोधणी आणि जांब रोडवर वाघाने नाल्यातील पाण्यात विश्रांती घेतल्याचे नागरिकांनी चित्रित केले. वनविभागाची यंत्रणा सतर्क झाली असून परिसरात ट्रॅप कॅमेरे बसवले आहेत. रेस्क्यू टीम वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे. मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या जात आहेत.

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

डोंबिवली गणेश घाट स्मशानभूमी में शव विटंबना, सुरक्षा रक्षक नियुक्ति की मांग

Kalyan, Maharashtra:मन सुन्न करणारी घटना! डोंबिवली कुंभारखान पाडा राजू नगर गणेश घाट स्मशानभूमीत जळत्या प्रेताची श्वानांकडून विटंबना सुरक्षा रक्षक नसल्याने स्मशानभूमीत जळत्या प्रेताची विटंबना स्मशानभूमीसाठी तत्काळ सुरक्षा रक्षक नेमण्यात यावेत -शिवसेना नगरसेवक विकास म्हात्रे यांची मागणी डोंबिवली शहरातील कुंभारखान पाडा, राजू नगर येथील गणेश घाट स्मशानभूमीत अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. स्मशानभूमीत अंत्यसंस्कारानंतर जळत असलेल्या प्रेताची भटक्या श्वानांनी विटंबना केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल होत असून, नागरिकांमध्ये संतापाची लाट उबालली आहे. स्मशानभूमीत कायमस्वरूपी सुरक्षा रक्षक नसल्यामुळे भटकी श्वाने आणि इतर जनावरे मुक्तपणे परिसरात वावरत असतात. या प्रकरणाची गंभीर दखल घेत शिवसेना नगरसेवक विकास म्हात्रे यांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त केली. मृत व्यक्तीच्या पार्थिवाचा सन्मान राखणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. अशा घटना पुहा घडू नयेत यासाठी गणेश घाट स्मशानभूमीत तात्काळ सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यात यावी, तसेच आवश्यक सुरक्षा व्यवस्था उभारण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली. महापौरांसह आयुक्तांची भेट घेतली असता लवकरात स्मशानभूमीसाठी सुरक्षा रक्षक नेमण्यात येतील असे आश्वासन महापौरांनी दिले.
0
0
Report
Advertisement

गुजरात से महाराष्ट्र: निजी बस में 2–3 टन भेसळयुक्त मावा जप्त, FDA कार्रवाई

Mira Bhayandar, Maharashtra:आज सुबह लगभग पांच बजे Fountain Hotel परिसर में गुजरात से महाराष्ट्र के लिए निजी यात्री बस के जरिये संदिग्ध भेसळयुक्त मावा की अवैध परिवहन की सूचना किसान मजदूर पक्ष के कार्यकर्ताओं को मिली। सूचना तुरंत FDA के अधिकारियों को दी गई। उन्होंने Fountain Hotel परिसर में निजी बस की जाँच की और 2 से 3 टन संदिग्ध भेसळयुक्त मावा जप्त किया गया। आगे की कानूनी कार्रवाई FDA के माध्यम से की जाएगी। महाराष्ट्र के नागरिकों के स्वास्थ्य के लिए भेसळयुक्त खाद्य पदार्थों की अवैध ढुलाई-विक्रय के खिलाफ किसान मजदूर पार्टी सतर्क है और ऐसी किसी भी अवैध गतिविधि की सूचना संबंधित एजंसियों को देकर कठोर कार्रवाई की मांग करती है। नागरिकों से भी अनुरोध है कि यदि ऐसी किसी संदिग्ध जानकारी मिलती है तो तुरंत प्रशासन को सूचित करें। बाइट: ऋषिकेश तायडे, अध्यक्ष, ठाणे शहर, शेतकरी कामगार पक्ष (शेकाप)
0
0
Report

वांगणी में रुपेश गवळी मामले में तीन गिरफ्तार, उपसरपंच फरार

Ambernath, Maharashtra:वांगणीतील रुपेश गवळी हल्ला प्रकरणाला वेग तीन आरोपी अटकेत, उपसरपंच अमित शेलार फरार वांगणी ग्रामपंचायतीतील शिंदे गटाचे सदस्य रुपेश गवळी यांच्यावर २२ एप्रिल रोजी झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या प्रकरणात ग्रामीण पोलिसांनी तपासाला वेग देत तीन आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणात कट रचल्याचा आरोप असलेले वागण्णी ग्रामपंचायतीचे उपसरपंच अमित शेलार यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचा पोलीस शोध घेत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुपेश गवळी आणि अमित शेलार यांच्यात पूर्वीपासून वाद होते. या वादातून अमित शेलार यांनी सराईत गुन्हेगार विवेक नायडू याच्यामार्फत हल्ल्याचा कट रचल्याचा आरोप आहे. ठरल्याप्रमाणे २२ एप्रिलच्या रात्री विवेक नायडू आणि त्याच्या साथीदारांनी रुपेश गवळी यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रसंगावधान राखत गवळी यांनी घटनास्थळावरून पळ काढल्याने त्यांचा जीव वाचला. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या प्रकरणात पोलिसांनी विवेक नायडू, श्लोक चव्हाण आणि विशाल जाधव या तिघांना अटक केली आहे. तर कटाचा सूत्रधार असल्याचा आरोप असलेला अमित शेलार यांचा शोध सुरू असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे यांनी दिली. दरम्यान, अटक करण्यात आलेला विवेक नायडू हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरोधात बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. श्लोक चव्हाण याच्याविरोधातही विविध गुन्ह्यांची नोंद आहे. तसेच, फरार असलेले उपसरपंच अमित शेलार यांच्याविरोधात यापूर्वी फसवणूक तसेच महिला अत्याचारासंदर्भातील गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
0
0
Report
Advertisement

खारघर तालाब में 17 वर्षीय युवक की डूबकर मौत, बारिश ने बढ़ा दिया खतरा

Navi Mumbai, Maharashtra:खारघर भारती विद्यापीठ के पीछे डोंगर की पहाड़ी के तलाव में पोहने उतरे 17 वर्षीय आश्रफ शेख (मुंबई धारावी) की डूबकर मृत्यु हो गई। यह घटना मंगलवार को घटी जब मुसळधार वर्षा के कारण तलाव पूरी तरह भर गया था और कुछ युवक पानी में उतर गए। तलाव की गहराई का अंदाजा न लग पाने के कारण आश्रफ पानी में डूब गया। उसे बचाने के प्रयास किए गए, but देर हो चुकी थी। घटना की जानकारी Belpada गाँव के पूर्व सरपंच संजय घरत को मिली तो उन्होंने खारघर पुलिस को सूचित किया। पुलिस तुरंत घटनास्थल पर पहुंची और शव को बाहर निकालने की कोशिशें जारी हैं; मौत के कारण और अन्य बिंदुओं की जांच जारी है। मौसम विभाग के अनुसार बारिश के मौसम में खारघर के डोंगर क्षेत्र के तलाव, धबधबे और नदियों में पानी का प्रवाह और गहराई अचानक बढ़ जाती है, अतः नागरिकों और पर्यटकों से ऐसे स्थानों पर न जाने और तालाबों में न उतरने की अपील बार-बार की जा रही है।
0
0
Report

भाजपा प्रदेशाध्यक्ष ने चंद्रपूर जिल्हा ग्रामीण कार्यकारिणी स्थगित की, रद्द नहीं

Chandrapur, Maharashtra:भाजपा प्रदेशाध्यक्ष ने चंद्रपूर जिल्हा ग्रामीण कार्यकारिणी स्थगित की, भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा यांनी प्रतिक्रिया दी; कार्यकारिणी फक्त स्थगित झाली है, रद्द नहीं। अँकर: भाजप प्रदेशाध्यक्षांकडून चंद्रपूर जिल्हा ग्रामीण कार्यकारणीला स्थगिती देण्यात आली आहे. भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा यांनी यावर प्रतिक्रिया देत कार्यकारिणी फक्त स्थगित असल्याचे स्पष्ट केले. यामध्ये फक्त काही नवीन नाव समाविष्ट करण्याचा विषय आहे आणि या कार्यकारणीत काही सेल के प्रमुख चंद्रपूर शहरातून घेतलेले आहेत. आक्षेप असल्यास फेरबदल केला जाईल. बाकी या कार्यकारणीत काही गंभीर त्रुटी नाहीत. चंद्रपूर महानगरातील कार्यकर्ते हे ग्रामीण कार्यकारणीत घेतलेले आहेत; हा आक्षेप दुरुस्त केला जाईल. कोणतेही मनभेद किंवा गटबाजी नाही असे स्पष्ट केले. बायनाटा: हरीश शर्मा, जिल्हाध्यक्ष, भाजप, ग्रामीण, चंद्रपूर
0
0
Report
Advertisement

लोकल ट्रेन हत्या के बाद मुंबई लोहमार्ग पर सुरक्षा सख्त, वाशी स्टेशनों पर चेकिंग

Navi Mumbai, Maharashtra:बोरिवली येथे लोकल ट्रेनमध्ये एका तरुणाची चाकूने भोसकून हत्या झाल्याच्या धक्कादायक घटनेनंतर मुंबई लोहमार्ग पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर वाशी रेल्वे पोलिसांनी आपल्या हद्दीतील सर्व रेल्वे स्थानकांवर सरप्राईज चेकिंग मोहीम सुरु केली आहे. मंगळवारी दुपारी वाशी रेल्वे स्थानकात पोलिसांनी प्रवाशांच्या बॅगांची सखोल तपासणी केली. यावेळी संशयास्पद वस्तू घेऊन प्रवास करणाऱया तसेच मद्यसेवन करुन वावरणाऱया काही लोकांवर कारवाई केली. बोरिवली येथे लोकल ट्रेनमध्ये एका तरुणाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आल्याच्या घटनेनंतर रेल्वे पोलिस अधिक सतर्क झाले आहेत. लोकलमध्ये चाकू, सुरा, कात्री किंवा अन्य घातक शस्त्रs, तसेच ज्वलनशील अथवा स्फोटक पदार्थ घेऊन कुणी वावरु नये, यासाठी वाशी रेल्वे पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सर्व रेल्वे स्थानकावर रेल्वे पोलिसांकडुन प्रवाशांच्या बॅगेची तपासणी करण्यात येत आहे. तसेच संशयास्पद वस्तूंसह प्रवास करणारया व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. मुंबई लोहमार्ग पोलिस आयुक्त यांच्या आदेशानुसार वाशी रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व रेल्वे स्थानकांवर ही व्यापक तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत प्रत्येकाच्या बॅगांची तपासणी केली जात असून शस्त्रs, ज्वलनशील पदार्थ किंवा स्फोटक साहित्य बाळगणाऱयांविरोधात कठोर कारवाई केली जात असल्याची माहिती वाशी रेल्वे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किरण उंदरे यांनी दिली. याशिवाय रेल्वेत मद्यप्राशन करुन किंवा अमली पदार्थांचे सेवन करुन प्रवास करणाऱया प्रवाशांवरही विशेष लक्ष ठेवण्यात येत असून अशा प्रवाशांवर कायदेशीर कारवाई सुरु असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ही विशेष मोहीम पुढील काळातही सातत्याने सुरू राहणार असून, प्रवाशांनी तपासणीदरम्यान रेल्वे पोलिसांना सहकार्य करावे आणि कोणतीही संशयास्पद व्यक्ती किंवा वस्तू आढळल्यास तात्काळ रेल्वे पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन वरिष्ठ पोलिस निरीक्षक किरण उंदरे यांनी केले आहे.
0
0
Report

डोंबिवली–ट Tata पॉवर रोड पर चार युवकों का खतरनाक स्टंट, लोग chute रहे

Kalyan, Maharashtra:कल्याण शिळ रोड सूचक नाका ते टाटा पावर दरम्यान तरुणांचा दुचाकीवर जीवघेणा स्टंट एकाच दुचाकीवर चक्क चौबल सीट ,बसता येईना तर खांद्यावर बसून भरधाव प्रवास .. कल्याण पूर्वेतील सूचक नाका ते टाटा पॉवर मार्गे डोंबिवलीकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका दुचाकीवर चार तरुण प्रवास करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय धक्कादायक म्हणजे हा स्टंट सुरू असताना बाईकवर बसायला जागा नाही म्हणून एक तरुण चक्क दुसऱ्या तरुणाच्या खांद्यावर बसून भरधाव वेगाने चार तरुण दुचाकीवरून प्रवास करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येत आहे . अशाप्रकारे जीवघेणा स्टंट करत हे तरुण स्वतःचा जीव जर धोक्यात घालतच आहेत मात्र इतरांचा जीव देखील धोक्यात घालतताना दिसून येत आहेत . अशा टवाळखोर तरुणांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जातेय ..
0
0
Report
Advertisement

पत्नी के मानसिक उत्पीड़न से नाराज़ युवक ने आत्महत्या कर ली; सास-ससुर गिरफ्तार

Nashik, Maharashtra:मालेगाव (नाशिक) विशाल मोरे - पत्नीच्या मानसिक छळाला कंटाळून पतीची आत्महत्या... नाशिकच्या मालेगाव येथील घटनेने उडाली खळबळ... सासू, सासरे अटक पत्नी मात्र फरार... त्या पत्नीला अटक करा अन्यथा आत्मदहन करू - मयत पतीच्या कुटुंबियांचा इशारा नाशिकच्या मालेगाव येथील कॅम्प भागातील साने गुरुजी नगरात अनिकेत बाळासाहेब जगताप (वय २७) या तरुणाने केलेल्या आत्महत्येप्रकरणी कॅम्प पोलिसांनी तपास करत पत्नीसह सासू-सासरे व मामेसासू यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. अनिकेत जगताप याचा वर्षभरापूर्वी पंचशील नगरातील श्रुती जगताप (वय २२) हिच्याशी विवाह झाला होता. मात्र, विवाह झाल्यापासूनच दोघांमध्ये सतत वाद होत होते. श्रुती ही नांदायला येत नव्हती तसेच तिने अनिकेतविरुद्ध पोलिसात तक्रार केल्याने तो गेल्या काही महिन्यांपासून मानसिक तणावाखाली होता. याच त्रासाला कंटाळून अखेर त्याने टोकाचे पाऊल उचलत राहत्या घरात गळफास घेतला. या प्रकरणी सुरुवातीला पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. मात्र, अनिकेतचे वडील बाळासाहेब जगताप यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कॅम्प पोलिसांनी अनिकेतचा मानसिक छळ केल्याप्रकरणी पत्नी श्रुती जगताप, सासू वंदना सुभाष धिवरे, सासरे सुभाष सुकदेव धिवरे आणि मामेसासू उज्वला सतीश पवार (सर्व रा. पंचशील नगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेत सासू आणि सासरे यांना पोलिसांनी अटक केली असून पत्नी श्रुती आणि मामसासूला फरार झाले आहे. श्रुतीला आणि मामसासूला तत्काळ अटक करा अन्यथा आत्मदहन करू असा इशारा मयत अनिकेच्या कुटुंबीयांनी दिला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक पंकज निकम पुढील तपास करीत आहेत. दरम्यान या प्रकरणात पत्नी श्रुती ही त्याच्या पतीला, निरनिराळ्या केस मध्ये अडकवून तुझे हाल करून टाकू, समाजात बदनामी करून टाकू, तू मरून जा, त्या काही कामाचा नाही, मला तुझ्यासोबत रहायचे नाही... असे बोलून वागून मयत अनिकेतचा त्याच्या पत्नीने छळ केला या छळाला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याचे फिर्यादीत नमूद असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी सांगितले. दरम्यान त्या श्रुतीचा तपास करून तिला तत्काळ अटक करावी अशी मागणी कुटुंबियांनी केली आहे. त्यात श्रुतीने कोर्टात अटक पूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केल्याचे समजते. लोहगडची घटना नुकतीच ताजी असताना आता मालेगावच्या या घटनेमुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला असून त्या कुटुंबियांना न्याय मिळावा अशी मागणी आता केली जात आहे.... विशाल मोरे झी मिडिया मालेगाव
0
0
Report

शाहू कुस्ती आघाडे की पुनर्निर्माण खबर में नया विवाद: पोलादी गर्डर हटाने से इतिहास पर सवाल

Kolhapur, Maharashtra:राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी उभारलेल्या ऐतिहासिक शाहू कुस्ती आघाडा आणि संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीवरून आता नवा वाद निर्माण झाला आहे. पुनर्बांधणीदरम्यान शाहू महाराजांच्या काळातील मूळ पोलादी गर्डर भंगारात टाकल्याचा आरोप होत असून, शाहूद्वेषी, कुस्तीप्रेमी आणि इतिहास अभ्यासकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या ऐतिहासिक वारशाच्या जतनावरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. VO1 : कोल्हापूरच्या सांस्कृतिक आणि क्रीडाि इतिहासात दोन वास्तूंना विशेष स्थान आहे… एक म्हणजे संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह आणि दुसरी म्हणजे ऐतिहासिक शाहू कुस्ती आघाडा अर्थात खासबाग मैदान. या दोन्ही वास्तूंना राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या दूरदृष्टीचे प्रतीक मानल्या जातात. सन 1912 मध्ये शाहू महाराजांनी रोममधील आखाड्यांच्या धर्तीवर खासबाग कुस्ती मैदानाची उभारणी केली. त्या काळातील अत्याधुनिक अभियांत्रिकीचा नमुना म्हणून या वास्तूकडे पाहिले जात होते. शाहू महाराजांनी कुस्तीला केवळ राजाश्रयच दिला नाही, तर जागतिक दर्जाची सुविधा उपलब्ध करून दिली. विशाल छत उभारण्यासाठी विदेशातून पोलादी गर्डर मागवण्यात आले. या गर्डरच्या साहाय्याने मधोमध एकही खांब नसलेली भव्य रचना उभारण्यात आली. ही रचना त्या काळात अभियांत्रिकी क्षेत्रातील एक अद्भुत प्रयोग मानली जात होती, मात्र 8 ऑगस्ट 2024 रोजी लागलेल्या भीषण आगीत केशवराव भोसले नाट्यगृहासह शाहू कुस्ती आघाड्याच्याही काही भागाचे नुकसान झाले. त्यानंतर मूळ ऐतिहासिक स्वरूप कायम ठेवून पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु आता पुनर्बांधणीदरम्यान मूळ पोलादी गर्डर भंगारात टाकल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे हे गर्डर आगीत गंभीररीत्या बाधित झाले नव्हते, असा दावा कुस्तीप्रेमी करत आहेत. त्यामुळे ऐतिहासिक वारसा जपण्याऐवजी तो नष्ट केल्याची भावना व्यक्त करून शाहूप्रेमी आणि कुस्ती प्रेमी संताप व्यक्त करत आहेत. Byte : अशोक पाटील – कुस्तीप्रेमी Byte:- कुस्तीपटू VO 2:- कुस्तीप्रेमींच्या मते, हे गर्डर केवळ लोखनाचे तुकडे नव्हते. ते शाहू महाराजांच्या दूरदृष्टीचे, कोल्हापूरच्या वैभवशाली कुस्ती परंपरेचे आणि शंभर वर्षांहून अधिक इतिहासाचे जिवंत साक्षीदार होते. त्यामुळे त्यांचे जतन करणे आवश्यक होते. इतिहास संशोधकांच्याही मते, ऐतिहासिक वास्तूंच्या पुनर्बांधणीत मूळ साहित्य, रचना आणि पुराव्यांचे जतन करणे अत्यंत महत्त्वाचे असते. कारण याच गोष्टी पुढील पिढ्यांसाठी इतिहासाचे दस्तऐवज ठरतात. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी होत आहे. VO 3:- आजही कोल्हापूरची ओळख देशभरात ‘कुस्तीची पंढरी’ म्हणून आहे. या परंपरेचा मजबूत पाया राजर्षी शाहू महाराजांनी घातला. त्यामुळे शाहू कुस्ती आघाड्यातील प्रत्येक दगड आणि प्रत्येक गर्डर हा इतिहासाचा अविभाज्य भाग मानला जातो. हा वाद केवळ पोलादी गर्डरचा नाही, तर राजर्षी शाहू महाराजांनी उभारलेल्या ऐतिहासिक वारशाच्या संवर्धनाचा आहे. पुनर्बांधणीच्या नावाखाली इतिहासाचे मूळ पुरावेच नष्ट होत असतील, तर भविष्यात हा अमूल्य वारसा कोणत्या स्वरूपात पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचणार, हा प्रश्न आता प्रत्येक शाहूप्रेमी, कुस्तीप्रेमी आणि इतिहासप्रेमी विचारत आहे. प्रताप नाईक झी 24 तास कोल्हापूर.
0
0
Report

एक घंटे की बारिश में कल्याण-डोंबिवली के घरों में पानी, पार्षद ने प्रशासन पर निशाना

Kalyan, Maharashtra:कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आडीवली, ढोकळी आणि पिसवली परिसरात अवघ्या एक तासाच्या पावसाने अनेक नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याची घटना घडली. या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उभरली. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नगरसेवक कुणाल पाटील यांनी आज झालेल्या महासभेत प्रशासनावर जोरदार टीका केली. नालेसफाईची कामे योग्य प्रकारे झाली नसल्याचा आरोप केला. नियमित व प्रभावी नालेसफाई न झाल्यामुळेच अल्प पावसातही नागरिकांच्या घरांमध्ये पाणी घुसल्याचा दावा त्यांनी केला. महापालिकेने नालेसफाईची कामे पूर्ण झाल्याचे सांगितले असले, तरी प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी असल्याचे कुणाल पाटील यांनी सभागृहात निदर्शनास आणून दिले. नालेसफाईच्या कामाचा शहर अभियंता अनिता परदेशी यांनी पाहणी केली मात्र आजही परिस्थती तशीच आहे. अवघ्या तासभराच्या पावसात गटारे, नाले तुंबले, नाल्याचे पाणी नागरिकांच्या घरात शिरले. नागरिकांचे हाल झाले. यंदा जर नागरिकांच्या घरात पाणी शिरले तर अधिकारीांना कार्यालयात बसू देणार नाही असा इशारा दिला.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top