445001
यवतमाळच्या बोधगव्हाण आणि गोधणीमध्ये पट्टेदार वाघाचा वावर, नागरिकांमध्ये भीती
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ शहरालगत बोधगव्हाण, गोधणी व जांब शिवारात पट्टेदार वाघाचा वावर दिसून आल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. या वाघाने एका गाईवर हल्ला केला असून वाघाचे पगमार्क आढळून आले आहेत. गोधणी आणि जांब रोडवर वाघाने नाल्यातील पाण्यात विश्रांती घेतल्याचे नागरिकांनी चित्रित केले. वनविभागाची यंत्रणा सतर्क झाली असून परिसरात ट्रॅप कॅमेरे बसवले आहेत. रेस्क्यू टीम वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे. मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या जात आहेत.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
वैकुंठ पाटील ने अधिकारियों की कड़ी जाँच की, किसानों तक योजनाएं पहुंचाने का संकेत
Chendhare, Maharashtra:वैकुंठ पाटील यांनी घेतली अधिकाऱ्यांची झाडाझडती. योजना शेतकऱ्यांपर्यंत पोचवा अन्यथा कारवाई अटळ. फिल्डवर उतरण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना. तालुका स्तरावर कृषी मेळावे घेण्याबाबत चर्चा. रायगड जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित कृषी सभापती वैकुंठ पाटील यांनी पहिल्याच आढावा बैठकीत अधिकाऱ्यांची चांगलीच झाडाझडती घेतली. शासनाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत, अन्यथा हलगर्जी करणाऱ्यांवर कारवाई अटळ आहे असा इशारा त्यांनी दिला. जिल्ह्यातील कृषी योजनांची अंमलबजावणी, निधीचा वापर आणि शेतकऱ्यांना मिळणाऱ्या लाभांचा आढावा घेताना पाटील यांनी अधिकाऱ्यांना ‘फिल्डवर उतरा’ अशा सूचना केल्या. जिल्ह्यात तालुकावर कृषी मेळावे घेण्याबाबत बैठकीत चर्चा झाली.0
0
Report
बीड़ में किसान ने बांध पर गवत जलाया, कार जलकर खाक
Beed, Maharashtra:बीड:बांधावरील गवत जाळण्यासाठी शेतकऱ्याने बांध पेटवला; सावलीत उभी असलेली चार चाकी गाडी जळून खाक\n\nAnc:एका शेतकऱ्याने शेतातील बांधावरचे गवत पेटवून दिले. याच दरम्यान झाडाच्या सावलीमध्ये पार्क करण्यात आलेली चार चाकी गाडी जळून खाक झाली. घटना बीडच्या आष्टी तालुक्यातील हरिनारायण अष्टा येथे समोर आलीय. खरीप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी शेतकऱ्याची शेतामध्ये लगबग सुरू होती. याचवेळी बांधावर वाढलेले सुके गवत आणि पालापाचोळा शेतकऱ्याने पेटवून दिला. झाडाखाली पार्क केलेली गाडी निदर्शनास न आल्यानं ही गाडी जळून खाक झाली. गाडी सीएनजी आणि पेट्रोल असल्याने भीषण पेट घेतला.0
0
Report
कोल्हापुर में अवैध निर्माण पर हाई कोर्ट ने नगरपालिका के दावे को मान्य किया
Kolhapur, Maharashtra:कोल्हापुर शहराजवळील तावडे हॉटेल ते गांधीनगर मार्गावरील तब्बल 5 लाख 25 हजार 22 चौरस फूट इतकी जमीन कोल्हापूर महानगरपालिकेच्या मालकीच्या असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे या जमिनेवर उभारलेल्या टोलेजंग इमारती आता बेकायदेशीर ठरल्या आहेत. सद्यस्थितीत या जागेवर अंदाजे 1 हजार कोटीची बांधकामे झाल्याचा अंदाज आहे. शहरातील तावडे हॉटेल ते गांधीनगर मार्गावरील निगडेवाडी पर्यंत कोल्हापूर शहराचे हद्द आहे. त्यानुसार कोल्हापूर महानगरपालिकेने 2000 साली जकात नाका सुरू केला होता, त्याबरोबरच ट्रक टर्मिनस आणि कचरा डेपोसाठी जागा आरक्षित ठेवली होती. त्यानंतर देखील त्या ठикाणी बेकायदेशीर बांधकाम सुरू राहिली, परिणामी कोल्हापूर महानगरपालिकेने या बांधकामावर हातोडा चालवला. पण उचगाव ग्रामपंचायतने संबंधित जागा आमच्या मालकीचे असल्याचे सांगत न्यायालय धाव घेतली. मुंबई उच्च न्यायालयाने 27 मे 2014 रोजी जैसे थे ठेवण्याचे आदेश दिले. त्यामुळे कोल्हापूर महानगरपालिकेने अनधिकृत बांधकामे पाडण्याची कारवाई थांबवली, पण आत्ता मात्र उच्च न्यायालयाने संबंधित जागा कोल्हापूर महानगरपालिकेच्या मालकीचे असल्याचा निर्णय दिला आहे. त्यामुळे या परिसरात झालेली सर्व बांधकामे आता अनधिकृत ठरली आहेत. त्यामुळे कोल्हापुर महानगरपालिका या बांधकामावर कधी हातोडा चालवणार हे पहावं लागणार आहे..0
0
Report
Advertisement
गोवंडी-मानखुर्द लिंक रोड पर गैस सिलेंडर ब्लास्ट, भारी आग फैल गई
Mumbai, Maharashtra:घाटकोपर मानखुर्द लिंक रोड अनधिकृत पार्किंग साइड वर सिलेंडर ब्लास्टची घटना समोर आली आहे. मुंबई येथील गोवंडी परिसरातील अनधिकृत पार्किंग साइडवर LPG गॅस सिलिंडरचा साथ जमा करून ठेवण्यात आला होता आणि अचानक या गॅस सिलेंडर मध्ये ब्लास्ट झाल्याची माहिती समोर येत आहे. घटना स्थळी मुंबई अग्निशमन दलाच्या माध्यमातून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहे. आग कशा मुळे लागली आहे या अद्याप पर्यंत कळू शकले नाही आहे. गोवंडी येथील एका अनधिकृत पार्किंग स्थळी सीएनजी सिलिंडरचा स्फोट झाल्यामुळे, घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवर आग लागल्याची माहिती प्राप्त झाली आहे. अधिक तपशीलांची प्रतीक्षा आहे.0
0
Report
चांदवड-धुळे टोल के वेतन कटौती पर कर्मी नाराज़, केंद्रीय मंत्री को ज्ञापन
Yeola, Maharashtra:अँकर-नाशिकच्या चांदवड येथील सोमा टोल नाक्यावरील टोल ऑपरेशन मधील 100 व धुळे टोल वरील 75 अशा 120 किमी अंतरावरील नवीन आलेल्या कर्मचाऱ्यांना नवीन टेंडर मधून कपात करण्यात आल्याने गेल्या 18 वर्षा पासून या टोल नाक्यामार्या काम करणारे कर्मचारी संतप्त झाले असून,त्यांनी या विरोधात आवाज उठवत निषेध व्यक्त केला त्यांनी न्याय मिळावा म्हणून केंद्रीय मंत्री यांना निवेदन पाठवले असून या कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळू देऊ नये अशी मागणी करण्यात आली आहे.0
0
Report
SIT ने नाशिक की मल्टिनॅशनल कंपनी के खिलाफ चौथी पीड़िता से पूछताछ की
Nashik, Maharashtra:एसआयटी'ने मल्टिनॅशनल कंपनीतील गंभीर गुन्ह्याप्रकरणी चौथ्या पीडितेचा जबाब एसआयटी ने घेतलाय... या पीडितेची राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्यांनी देखील भेट घेतली. कंपनीत स्थानिक पातळीवर नेटचे पासवर्ड देखील अश्लील भाषेत दिले जात होते. यातून अनेकदा धार्मिक भावना देखील दुखावल्या जात होत्या, अशी आपबिती या पीडितेने सांगितली. पिढीत तीन वर्षांपूर्वी कंपनीत ट्रेनी कंर्मचारी म्हणून लागली होती. तेव्हा रजा मेनन याने छळ केला, तो अश्लील भाषेत संभाषण करू लगला. याविषयी पिढीतेने ऑपरेशन मॅनेजर आश्विनी चैनानी हिच्याकडे तोंडी तक्रार केली, त्यांनी तक्रारीकडे दुर्लक्ष केले, मात्र यामुळे चिडलेल्या रजा याने अटकेतील आरोपी दानिश, तसेच तौसिफच्या सोबतीने माझा अधिक छळ सुरू केला. माझा डिजिटल पाठलाग केला, तसेच माझ्याबाबत नको ती अफवा कंपनीत पसरविली, असा जबाब पीडितेने दिला आहे... मल्टिनॅशनल कंपनीत या संशयितांनी कशा पद्धतीने या महिलांना त्रास दिला पाहूया या रिपोर्ट मधून.... मल्टिनॅशनल कंपनीच्या नाशिक शाखेत संशयित आरोपींविरोधात पिडीत तरुणींनी कंपनीच्या ऑपरेशन हेडसह अनेकांकडे तक्रार देऊनही त्यावर कारवाई का केली जात नव्हती ? आरोपींचा कंपनीत एवढा दबदबा का होता ? असा प्रश्न आता उपस्थित होतोय. विशेष म्हणजे या संशयित आरोपींची कंपनीत अन्य कोणाकडे तक्रार केल्यास ते कशा पद्धतीने सूड घ्यायचे याबाबत देखिल एका पिडीत महिलेने पोलीसांकडे केलेल्या तक्रारीत नमूद केले असून तिने तक्रारीत अनेक गंभीर आरोप केले आहेत. एकंदरीतच कंपनी प्रशासनाविरोधातच यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत..... *संबंधित तरुणी तिन वर्षांपूर्वी कंत्राटी पद्धतीने कंपनीत रुजू झाली असतांना प्रशिक्षण काळात तिला या आरोपीनी कसा त्रास दिला बघुयात -* - ट्रेनिंग रुममध्ये एकटी असताना रझा मेमन याने मला माझ्याजवळ येवून नाव व पत्ता विचारले, त्यानंतर त्याने मला एक शाब्दिक कोडे देवून त्याचे उत्तर तु मला टिम्सवर मेसेज कर असे सांगून माझ्याशी जवळीक करण्याचा प्रयत्न केला. मी यापुढे देखील तुला असे कोडे देईल परंतू हि गोष्ट आपल्या दोघांमध्येच सिक्रेट ठेव असे सांगितले - रझा मेमन हा माझ्या टिमशी संबंधित नसताना सुध्दा त्याचे असे वागणे मला त्या वेळी विचित्र वाटले. परंतू मी त्या वेळी ऑफिसमध्ये नवीन असल्याने दबावामुळे कोठेही याची वाच्यता केली नाही. - मी एकटी असताना रझा हा जाणीवपूर्वक माझ्याकडे विचित्र नजरेने पाहायचा, नको असलेला स्पर्श करायचा म्हणून मी घाबरुन तिथून निघून जात असे - असे वारंवार घडू लागल्याने मी त्यानंतर जून 2023 मध्ये रझा यांच्या विचित्र वागण्याबाबत क्वालिटी / ट्रेनिंग मैनेजरकडे तोंडी तक्रार केली मात्र रझा मेमनची नीतीमत्ता पहिल्यापासून चांगली नसल्याचे सांगून मी एकटी राहणार नाही याची मला काळजी घेण्यास त्यांनी सांगितले - रझा मेमन बाबत मी आमच्या कंपनीच्या टीमलीडर महिलेलाही सांगितले असता त्यांनी मला सांगितले की, तू गृपमध्ये राहत जा, एकटी नको राहू. - दरम्यान मी रझा मेमनची तोंडी तक्रार केली आहे याचा राग मनात ठेवून रझा याने तिचे एका मुलासोबत नाव जोडून आमचे अफेअर असल्याबाबत ऑफिसमध्ये प्रचार करुन माझी बदनामी केली - रझा हा माझ्या वैयक्तीक आयुष्यात लग्नाचा संदर्भ घेत "शादी के बाद रात में सोना पडता हैं, रात में इतना क्या करती है ।" असे बोलून विचित्र पाहत हसायचा - रझा मेमनची हिंमत वाढल्याने ते आमच्या ऑफिस मधील मुलींची नेहमी छेड काढत असे. - गुढीपाडव्याला मी ऑफिसमध्ये साडी नेसून आले असतांना शाहरुख हा माझ्या जवळ मुददाम येवून बसला आणि माझ्याकडे एकटक विचित्र नजरेने रोखून पाहत बोलला की, "आज कुछ अलग ही दिख रही हो, आज कहीं चले क्या?"0
0
Report
Advertisement
नवनीत राणा पर विजय वडेट्टीवार ने अमरावती में पलटवार किया
Amravati, Maharashtra:नवनीत राणा सी-ग्रेड की पॉपुलर हिरोइन हैं, इसलिए उन्हें चिल्लर कहा गया था. विजय वडेट्टीवार ने अमरावती में पलटवार किया है. अंकर ने भी नवनीत राणा पर टिप्पणी की कि वे चिल्लर हैं और हिरवा साप जैसी बात कही गई थी. विजय वडेट्टीवार ने कहा कि नवनीत राणा सी-ग्रेड की लोकप्रिय हिरोइन हैं और पर्दे की तारांकिता होने के कारण वे आलोचनाओं के केंद्र में हैं. उन्होंने यह भी कहा कि हिरवा साप विषाक्त नहीं होते; यह विचार लोगों को समझना चाहिए. यह नया विवाद अब अमरावती में गरम हो सकता है.0
0
Report
पाटील के बयानों के बीच महिलाओं को अधिकार दिलाने की नीति पर राजनीतिक घमासान
Nagpur, Maharashtra:नागपूर केंद्रीय मंत्री सी आर पाटील, - गुजरात में प्रधानमंत्री रहते हुए गृह मंत्री के समय महिलाओं को स्थान दिया गया था.. महिलाओं को अधिकार और विश्वास दिलाने का संदेश देश के सामने प्रस्तुत किया गया। - 2001 की जनगणना के अनुसार 2009 में लागू हुआ, पर अब कांग्रेस और विरोधियों ने कहा है कि महिलाओं को अगले 9 वर्षों तक अवसर नहीं मिलेंगे। - प्रधानमंत्री मोदी ने कहा था कि संसद में इस विषय पर भाजपा द्वारा लिया गया कोई लाभ नहीं होगा; किसी राज्य को नुकसान न हो, यह कहा गया। - कई महिला राजनेताओं को टिकट दिया गया, पर देश की महिलाओं को अवसर देने पर विरोध हुआ.. सोनिया गांधी, सुप्रिया सुळे, ममता बानर्जी जैसे उदाहरण। - महिलाओं को अधिकार देने के मुद्दे पर कांग्रेस, सपा और टीएमसी ने विरोध किया, पर पीएम मोदी ने सचेत प्रयास जारी रखा ताकि विधेयक लागू हो सके; फड़ाब से बिल पास नहीं हुआ फिर भी हर्ष का उत्सव माना गया। - देश के विकास में महिलाओं की भूमिका बढ़ने के बावजूद राहुल गांधी के बयानों को लेकर हलचल रही; विपक्ष ने समय वाया बताया। - प्रधानमंत्री ने संकल्प लिया है कि महिलाओं को अधिकार दिलाए बिना नहीं रहेंगे। On काँग्रेस विरोधी दल - पिछले 70 सालों में 4-5 महिलाएं मुख्यमंत्री बनीं, भाजपा ने भी महिलाओं को सम्मान देने का प्रयास किया; मुख्यमंत्री बनना संभव था, फिर विरोध क्यों? इसका उत्तर देश देगा। - पप्पू यादव की पत्नी संसद रहीं, बिहार में माहौल बदला; महिलाओं के शोषण की घटनाएं पहले से अधिक हुईं। On राहुल गांधी वक्तव्य - 2069 में आबादी 54 करोड़ थी; अब 140 करोड़ है. परिसीमन में सीटें बढ़ेंगी, दक्षिण भारत में संख्या बढ़ने पर अमित शाह ने प्रयास किया है। - इन आरोपों में तथ्य नहीं बताए गए कि भाजपा को लाभ मिलने के लिए ऐसा किया गया। On मालिक्कार्जुन खरगे वक्तव्य आतंकवादी - प्रधानमंत्री को आतंकवादी कहना कांग्रेस की प्रवृत्ति है; आतंकवाद और नक्सलवाद से लड़ना बड़ा मुद्दा है; कांग्रेस के समर्थक जगह घट रहे हैं, ऐसा माना जा रहा है। On पश्चिम बंगाल निर्वाचन आरोप - मतदान के लिए मनमर्जी से व्यवस्था की जा रही है; निर्वाचन आयोग इसे व्यवस्था बना रहा है; विरोध करना गलत है।0
0
Report
महाराष्ट्र दिन के मौके पर मराठी ज्ञान अनिवार्य: रिक्षाचालक-टॅक्सीचालक के लिए जरूरी नियम!
Mumbai, Maharashtra:1 मे महाराष्ट्र dayाच्या निमित्ताने राज्यात रिक्षाचालक तसेच टॅक्सीचालक यांना मराठी येणे बंधनकारक असल्याचा निर्णय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतला आहे.0
0
Report
Advertisement
महाराष्ट्रभर रिक्षा-टॅक्सी चालक के लिए मराठी अनिवार्य; विरोध शुरू, 4 मई चेतावनी
Mumbai, Maharashtra:१ मेपासून महाराष्ट्रभर परवानाधारक रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा येणे बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे… या निर्णयाचे राज्यभर स्वागत होत असतानाच आता विरोधाचाही सूर उमटू लागलाय… येत्या ४ मे रोजी या निर्णयाविरोधात बंड पुकारण्याचा इशारा देण्यात आला आहे… मात्र, भांडुपमध्ये याच निर्णयाला जोरदार पाठिंबा मिळताना दिसतोय… मराठीच्या स्वागतासाठी मनसे रस्त्यावर उतरताना दिसते आहे.मनसेच्या वतीने रिक्षाचालकांना ‘मी मराठी बोलतो, मला मराठी समजते, या माझ्या रिक्षात बसा’ अशा आशयाचे स्टिकर लावत मराठी बोलण्याचा इशारा दिला जातोय…0
0
Report
हड़ताल से अंबेगांव तहसील में ग्रामीण जनता परेशान, कामकाज ठप्प
Ambegaon, Maharashtra:राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांचा पेच आता अधिकच गडद झालाय. जुनी पेन्शन योजना आणि इतर प्रमुख मागण्यांसाठी पुकारलेल्या राज्यव्यापी संपाचा आज तिसरा दिवस आहे. 17 लाख कर्मचाऱ्यांनी मंत्रालयापासून ते स्थानिक प्रशासनापर्यंत कामकाज ठप्प केल्यानंतर, याचा मोठा फटका पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांना बसतोय. ग्रामीण आदिवासी भागातील नागरिक कामासाठी तहसील कार्यालयात चकरा मारत आहेत मात्र संपामुळे कामच होत नसल्याने ग्रामीण भागातील नागरिकांचे हाल होत आहेत. आंबेगाव तहसील कार्यालयातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी यांनी.0
0
Report
ED की रेड: शिर्डी होटल मालिक और पार्टनर पर सवालों की बरसात
Shirdi, Maharashtra:ED से शिर्डी में होटल मालिक की पूछताछ... होटल मारिगोल्ड के मालिक नेलेश जपे की पूछताछ शुरू.. शिर्डी के होटल और कोपरगांव के घर में एक साथ ED रेड... ठग अशोक खरात के साथ कनेक्शन की जानकारी... होटल मालिक निलेश जपे श्री साई पावर कंट्रोल प्राइवेट लिमिटेड कंपनी... ठग अशोक खरात के निलेश जपे की कंपनी में आर्थिक व्यवहार होने की संभावना... एकनाथ शिंदे , दीपक केसरकर , ठग अशोक खरात , दीपक लोंढे और निलेश जपे का एक फोटो सामने आया... ठग खरात और जपे के आर्थिक संबंध क्या... ED की टीमों द्वारा पिछले चार घंटे से पूछताछ शुरू...0
0
Report
Advertisement
सांगली में सड़क मरम्मत के विरोध में कांग्रेस का रास्ता रोको आंदोलन—मंगेश चव्हाण नेतृत्व
Sangli, Maharashtra:सांगली में सड़क दुरुस्ती के लिए काँग्रेस नगरसेवकांक'च्यावतीने रास्तारोको आंदोलन किया गया है। शामरावनगर येथे गेल्या दीड वर्षांपासून गटारीचे काम सुरू असल्याने, मुख्य रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. यामुळे नागरिकांना दुखापत होत आहे. पालिका प्रशासनाच्या निषेधार्थ काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सुमारे तासभर हा रास्ता रोको सुरू होता, दरम्यान शहर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन मार्ग मोकला केला.0
0
Report
नाशिक के वैणी गड मंदिर से 22 किलो चांदी के गबन का खुलासा
Nashik, Maharashtra:*सप्तशृंगगडावरील मंदिराच्या नक्षीकामात सुमारे २२ किलो चांदीची तफावत समोर आल्याने मोठी खळबळ - २२ किलो चांडीचा अपहार झाल्याचा संशय - माहिती अधिकार कार्यकर्ते तथा तक्रारदार विठोबा ध्यानध्यान यांच्या तक्रारी नुसार विभागीय आयुक्त जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश - चांदीच्या जुन्या नोंदीनुसार सुमारे ४०६ किलो चांदी असणे आवश्यक , प्रत्यक्ष मोजणीत केवळ ३८३ किलो ७०३ ग्रॅम चांदी - सुमारे २२ किलो ४९० ग्रॅम चांदी गायब असल्याचे समोर - या प्रकरणी ट्रस्टच्या कारभारावर संशय मोठ्या अपहाराची शक्यता *बाईट: तक्रारदार - विठोबा ध्यान ध्यान*0
0
Report
प्राजक्ता तनपुरे ने भाजपा में जाने से इनकार, तटस्थ रहने का निर्णय दोहराया
Shirdi, Maharashtra:प्राजक्त तनपुरे यांनी बजावला आपल्या मतदानाचा हक्क... मी भाजपात जाणार नाही , मी शरद पवार साहेबांच्या सोबत... तनपुरे यांचं मोठं वक्तव्य... यावेळी उमेदवारी न घेता तटस्थ राहण्याचा घेतला होता निर्णय.. शहरातील प्रगती विद्यालयात बजावला मतदानाचा हक्क... नगराध्यक्ष ते माजी मंत्री असा राजकीय प्रवास... कालच इडिकडून मिळाला तनपुरे यांना दिलासा... मिळालेल्या मुद्दे प्राजक्त तनपुरे - मी अजून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात आहे.... मी भाजपमध्ये जाणार अशी जी चर्चा सुरू होती त्यात तथ्य नाही , मी कुठलाही पक्षप्रवेश केला नाही.... ही निवडणूक राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारी निवडणूक नव्हती... मी वेळोवेळी सांगितलं पोटनिवडणूक असल्याने मी स्थानिक प्रश्न बघून या निवडणुकीत थांबण्याचा निर्णय घेतला...- तनपुरे मी पक्ष सोडलेला नाही आणि नवीन पक्षात प्रवेश केलेला नाही... ऑन पाठिंबा स्पष्टता मी थांबलो हीच माझी मोठी भूमिका होती... मी राहुरीतील माझ्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली त्यांनी त्यांचा निर्णय सांगितला म्हणून मी संपूर्ण विचार करून निर्णय घेतला... ऑन सोशल मिडिया पत्र गावोगावच्या कार्यकर्त्यांना मी त्यांचा आदर राखत मोकळीक दिली होती... गाव पातळीवरील संघटनांची मते बघून मतदान करावं असं सांगितलं होतं... ऑन भाजपमध्ये जाणार मी भाजपमध्ये जाणार असे कधीही म्हणल नाही... मी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा कार्यकर्ता आज आहे... मी या निवडणुकीपूरती तटस्थ भूमिका घेऊन माघार घेतलीय... मी निवडणुकीतून माघार घेण्याचे कारण मी वेळोवेळी स्पष्ट केले आहे... मी भाजपमध्ये जाण्याचा कुठलाही प्रश्न येत नाही... प्राजक्ता तनपुरे भाजपात जाणार असल्याच्या चर्चेनंतर प्राजक्त तनपुरे यांची माध्यमांना प्रतिक्रिया... ऑन सुजय विखे मी निवडणुकीत थांबल्याबद्दल सुजय विखे यांनी आभार मानले हे मी समजू शकतो... बाकी माझ्याबाबत त्यांचं काय मतं हे त्यांना विचारलेलं बरं राहील... मी या निवडणुकीत कुठलंही मतं व्यक्त केलेलं नाही , मी कुठल्याही राजकीय मंचावर गेलेलो नाही..त्यामुळे याचा अर्थ असा नाही की मी भाजपात गेलो आहे... ऑन ED न्यायालय निकाल ED न्यायालयाच्या निकालाचा आणि या निवडणुकीचा कोणी संबंध लावत असेल तर याचा कुठलाही संबंध नाही... ED ची केस माझ्या एकट्यावर नव्हती , राज्यातील बरेच जण या केस मधे होते... एक वर्षभरापूर्वी आर्थिक गुन्हे शाखेने यामध्ये क्लिनचीट दिली होती आणि क्लोजो रिपोर्ट सादर केला होता... जेव्हा आर्थिक गुन्हे शाखेने क्लोजो रिपोर्ट दिला तेव्हा शिवाजीराव कर्डिले यांचे निधन झालेलं नव्हतं... त्यावेळी पोटनिवडणूक लागेल असा कुठलाही विषय नव्हता... या क्लीनचिटचा स्वीकार न्यायालयाने दोन-तीन महिन्यापूर्वी केला... या आधारावर ED च्या न्यायालयाने निकाल दिला... ED निकाल आणि निवडणुकीचा कुठलाही संबध नाही... वर्षभरापूर्वी सादर केलेल्या क्लोजो रिपोर्टला तांत्रिक दृष्ट्या वेळ लागला... त्यामुळे काल निकाल आला... ऑन उमेदवार म्हणतात प्राजक्त तनपुरे आमच्या सोबत... मी कुठल्याही राजकीय मंचावर गेलेलो नाही... कार्यकर्त्यांनी गावातील स्थानिक राजकारण बघून निर्णय घेतला आहे... कृपया माध्यमांनी माझा भाजप प्रवेश करू नये , प्राजक्त तनपुरे यांनी माध्यम प्रतिनिधींना हात जोडत केली विनंती... मी आजही पवार साहेबांसोबत आणि त्यांचा कार्यकर्ता... तनपुरे यांची प्रतिक्रिया... ऑन शरद पवार गट उमेदवार मी माझ्या निर्णयाबाबत पक्षाच्या वरिष्ठांना कळविल होतं... पक्ष शेवटच्या क्षणी उमेदवार देईल याची कल्पना मला नव्हती... बारामतीची निवडणुük ज्या पद्धतीने बिनविरोध करण्याची ठरवली त्याच पद्धतीची भूमिका राहुरीच्या बाबतीत राहील असं मला वाटलं होतं... कदाचित काँग्रेस पक्षाने उमेदवार देण्याचा आग्रह धरल्यामुळे राष्ट्रवादी पक्षाने उमेदवार दिला... राहुरीच्या निवडणुकीत माघार घेतलेल्या शरद पवार गटाच्या प्राजक्त तनपुरे यांची प्रतिक्रिया... Bite - प्राजक्त तनपुरे , माजी मंत्री0
0
Report
Advertisement
