icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow24 Sept 2024, 04:45 am

यवतमाळच्या बोधगव्हाण आणि गोधणीमध्ये पट्टेदार वाघाचा वावर, नागरिकांमध्ये भीती

Yavatmal, Maharashtra:

यवतमाळ शहरालगत बोधगव्हाण, गोधणी व जांब शिवारात पट्टेदार वाघाचा वावर दिसून आल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. या वाघाने एका गाईवर हल्ला केला असून वाघाचे पगमार्क आढळून आले आहेत. गोधणी आणि जांब रोडवर वाघाने नाल्यातील पाण्यात विश्रांती घेतल्याचे नागरिकांनी चित्रित केले. वनविभागाची यंत्रणा सतर्क झाली असून परिसरात ट्रॅप कॅमेरे बसवले आहेत. रेस्क्यू टीम वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे. मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या जात आहेत.

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

बांदा चेकपोस्ट पर पुलिस ने करोड़ों रु. की गोवा बनावटी शराब पकड़ी

Oras Bk., Maharashtra:अँकर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा चेक नाक्यावर पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बل १ कोटी ३६ लाख ६० हजार ७१६ रुपयांचा गोवा बनावटीच्या दारूचा साठा जप्त केला आहे. महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत दाखल करण्यात आलेल्या या गुन्ह्यात एका ट्रकसह मोठ्या प्रमाणात व्हिस्कीच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. ही दारू बेकायदेशिररित्या महाराष्ट्रात वाहतूक केली जात असल्याची माहिती समोर आली असून, पोलिसांनी वाहन चालकाला ताब्यात घेतले आहे. बांदा चेक नाक्यावर पहाटेच्या सुमारास करण्यात आलेल्या या कारवाईमुळे दारू तस्करांचे मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास बांदा पोलिसांकडून सुरू आहे.
0
0
Report

पनवेल में बस के पीछे चाक के नीचे आत्महत्या: CCTV से खुला डरावना मामला

Navi Mumbai, Maharashtra:पनवेल शहरातील ओरियन मॉलसमोर शुक्रवारी रात्री एका अनोळखी व्यक्तीने धावत्या एसटी बसच्या चाकाखाली स्वतःला झोकून देत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पनवेल शहर पोलिसांनी या घटनेतील मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. शुक्रवारी रात्री पावणे आठ वाजण्याच्या सुमारस ठाणे येथून सातारा येथे जाणारी एसटी बस पनवेल येथील ओरियन मॉलसमोरील रस्त्यावर आली असताना एका ३५ ते ४० वयोगटातील अनोळखी व्यक्तीने अचानक बसच्या मागील चाकाखाली स्वतःला झोकुन दिले. या भीषण घटनेत तो एसटी बसच्या चाकाखाली चिरडला गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पनवेल शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता संबंधित व्यक्तीने जाणीवपूर्वक एसटी बसच्या मागील चाकाखाली स्वतला झोकून दिल्याचे स्पष्टपणे दिसून आले आहे. त्यामुळे प्राथमिक तपासात आत्महत्येचा निष्कर्ष समोर आला आहे. मात्र या आत्महत्येमागचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. पनवेल शहर पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. या घटनेतील मृत व्यक्तीची अद्याप ओळख पटली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
0
0
Report
Advertisement

सिंदेवाही में प्रतिबन्धित तंबाखू-हुक्का शिशा का बड़ा जखीरा पकड़ा, मुख्य आरोपी गिरफ्तार

Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही शहरातील आझाद चौक परिसरातील छुप्या खोल्यांमध्ये अवैध विक्रीच्या उद्देशाने प्रतिबंधित सुगंधित तंबाखू आणि हुक्का शिशा तंबाखूचा अवैध साठा दडवून ठेवण्यात आला असल्याची माहिती चंद्रपूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा पथकाला मिळाली होती. या माहितीवरुन पथकाने संशयास्पद ठिकाणी छापा टाकून कारवाई केली. या धडक छाप्यादरम्यान मुख्य आरोपी सागर प्रमोदराव केकरे वय ३४ वर्षे, रा. आझाद चौक सिंदेवाही याला पोलिसांनी घटनास्थळावरून ताब्यात घेत झडती घेतली. महाराष्ट्र राज्यात पूर्णपणे प्रतिबंधित असलेला सुगंधित तंबाखू आणि हुक्का शिशा तंबाखूचा अवैध साठा असा सुमारे 3 लाख रु. किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीला पुढील कारवाई करिता पोलीस स्टेशन सिंदेवाही यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. गुन्हयातील पुरवठादार आरोपीचा शोध घेणे सुरु आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सिंदेवाही पोलीस करीत आहेत.
0
0
Report

मोदी का केंद्रिय योगदान: चंद्रपूर में आत्मनिर्भर भारत की नयी दिशा

Chandrapur, Maharashtra:टायटल: आत्मनिर्भर भारताच्या उभारणीमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे स्थान अढळ, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळाला एक तप पूर्ण झाल्याच्या निमित्ताने चंद्रपुरात आयोजित पत्र परिषदेत भाजप नेते आ. सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन अँकर:देशाचे पंतप्रधान म्हणून सर्वाधिक काळ सलग सेवारत राहण्याचा 4 हजार 399 दिवसांचा ऐतिहासिक टप्पा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केलाय. यानिमित्त भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरात आज एक पत्रकार परिषद घेत मोदी यांच्या कार्यकाळातील ठळक वैशिष्ट्यांचा उल्लेख केला. नव्या आत्मनिर्भर भारताच्या उभारणीमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे स्थान अढळ असून त्यांच्या 12 वर्षांच्या कारकिर्दीत महाराष्ट्राच्याही विकासाला नवी क्रांतिकारी दिशा मिळाली असं सांगत मुनगंटीवार यांनी भारत लवकरच 5 ट्रिलियन डॉलर इकॉनोमी होण्याचा टप्पा देखील मोदीजींच्या नेतृत्वात लवकरच पार करेल असा विश्वास व्यक्त केला. जगातील आर्थिक महासत्ता म्हणून आपण पुढे येत असतांनाच अनेक जागतिक संकटांमध्ये ही भारत विश्वासार्ह मित्र म्हणून पुढे आलाय. कोरोना सारख्या जागतिक संकटात भारताने जगातील शंभर देशांना व्हॅक्सिन पुरवलं. देशातील दीन, दलित शोषित, पीडित वर्गासाठी मोदीजींनी आयुष्यमान भारत, जनधन योजना, यूपीआय पेमेंट सारख्या अनेक योजना राबवून त्यांना दारिद्र्य रेषेच्या वर आणलं, 11 कोटीच्या वर शेतकऱ्यांना सन्मान निधी देत शेतीमध्ये क्रांती घडवली. इंटरनेट, रेल्वे मार्ग आणि महामार्गांचा विस्तार यासारख्या गोष्टींमुळे देश पायाभूत सुविधांमध्ये प्रचंड वेगाने पुढे जात असल्याचंही त्यांनी आवर्जून नमूद केलं. बाईट १) आ. सुधीर मुनगंटीवार, भाजप नेते
0
0
Report
Advertisement

संजय शिरसाठ की ठाकरे बैठक पर तीखी टिप्पणी; संवाद ही पक्ष बचाने की कुंजी

Ahilyanagar, Maharashtra:उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने उद्या बोलावलेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीवर मंत्री संजय शिरसाठ यांनी टीका केली आहे. ही बैठक म्हणजे उशिरा सुचलेले शहाणपण असल्याचे ते म्हणाले. पक्ष टिकवायचा असेल तर नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये सतत संवाद असणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. अनेक आमदार-खासदार पक्ष सोडत असताना आता बैठक घेऊन काहीही परिणाम होणार नाही, असा दावा शिरसाठ यांनी केला. तसेच 'ऑपरेशन टायगर'चीही गरज उरलेली नाही, कारण लोक स्वतःहून पक्ष सोडत आहेत, असा टोला त्यांनी लगावला. अहिल्यानगर येथील शासकीय विश्रामगृहात ते माध्यमांशी बोलत होते। शरद पवारांचे राष्ट्रवादीचे काँग्रेसमध्ये विलीनीकरणाच्या चर्चेवरून मंत्री संजय शिरसाठ यांनी जोरदार निशाणा साधला आहे. सत्तेसाठी शरद पवार यांनी वेळोवेळी भूमिका बदलल्या असून आता त्यांच्याकडे काँग्रेसमध्ये विलीन होण्याशिवाय पर्याय उरलेला नाही, असा आरोप त्यांनी केला. सत्तेशिवाय ते राहू शकत नाहीत, असा घणाघात करत उद्या मुस्लिम लीगची सत्ता आली तरी त्यांना सत्तेतच राहायचे आहे, अशी टीका शिरसाठ यांनी केली आहे। आमदार रोहित पवार यांच्या पंढरपूर येथील उपोषणावर मंत्री संजय शिरसाठ यांनी उपरो धी टीका केली आहे. या उपोषणामुळे रोहित पवारांचे वजन कमी होईल आणि शेतकऱ्यांच्या वेदना काय असतात, याची जाणीव त्यांना होईल, असा टोला संजय शिरसाठ यांनी लगावला आहे.. शेतकऱ्यांच्या भावना आणि त्यांच्या अश्रू आम्हाला माहिती आहेत, असे सांगत पूर्वीच्या धोरणांचे परिणाम आता शेतकऱ्यांना भोगावे लागत असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच उपोषणाचे नाटक करणाऱ्यांना शेतकरी कधीच थारा देणार नाही, असा टोला देखील शिरसाठ यांनी लगावला आहे। अनुसूचित जाती उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर निघालेल्या लॉन्ग मार्चबाबत मंत्री संजय शिरसाठ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार असल्याचे त्यांनी सांगितले. उपवर्गीकरणाचा विषय अद्याप अंतिम झालेला नसून बिडर समितीचा अहवाल सरकारने मंजूर केलेला नाही, असे ते म्हणाले. या विषयावर मोठ्या प्रमाणात हरकती दाखल झाल्या असून संबंधितांचे मत ऐकून त्यावर निर्णय घेण्याचे काम मंत्रिमंडळ करणार आहे. त्यामुळे या प्रक्रियेला आणखी काही काळ लागणार असल्याचे शिरसाठ यांनी स्पष्ट केले。
0
0
Report

17 वर्षीय किशोरी के साथ निजी फुटबॉल ट्रेनर पर POCSO समेत केस दर्ज

Vasai-Virar, Maharashtra:फुटबॉलमध्ये करिअर घडवून देतो म्हणत जाळ्यात ओढलं; नंतर ३ वर्ष अत्याचार अन्..., १७ वर्षीय मुलीसोबत क्रूर कृत्य वसईतील एका खासगी फुटबॉल प्रशिक्षकाविरोधात १७ वर्षीय मुलीच्या तक्रारीनंतर पोक्सो आणि इतर गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. मुम्बईत फुटबॉल विश्वात स्वत:चं नाव करु पाहणाऱ्यामुलीसोबत अंगावर काटा आणणारी घटना घडली आहे. पालघर जिल्ह्यातील वसई परिसरातून एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. फुटबॉलमध्ये उज्ज्वल करिअर घडवण्याचं आश्वासन देत एका खासगी प्रशिक्षकाने १७ वर्षीय मुलीचा वारंवार बलात्कार केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीच्या आधारे माणिकपूर पोलिसांनी संबंधित प्रशिक्षकाविरोधात पोक्सो कायद्यासह विविध कलमांखाली गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे. अभिजित मेंडल (वय ३६, रा. वसई) असे अटक करण्यात आलेल्या शिक्षकाचे नाव आहे. तो वसई परिसरात खासगी फुटबॉल प्रशिक्षण केंद्र चालवत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तक्रारीनुसार, पीडित मुलगी २०२३ मध्ये फुटबॉलचे प्रशिक्षण घेण्यासाठी त्याच्याकडे आली होती. पोलिसांच्या माहितीनुसार, प्रशिक्षकाने मुलीला फुटबॉल क्षेत्रात चांगल्या संधी देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर तिच्याशी विश्वास संपादन करुन तीन वर्षांपासून वारंवार बलात्कार केला असे आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. यावेळी त्याने मुलीचा अत्याचार करतानाचे व्हिडिओ आणि फोटो काढल्याचा आरोप करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, काही काळानंतर मुलीने प्रशिक्षकाशी संपर्क कमी केला. त्यानंतर आरोपीने व्हिडिओ आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या प्रकारामुळे मानसिक त्रास होत असल्याने मुलीने आपल्या कुटुंबीयांना याबाबत माहिती दिली. या त्रासाला कंटाळून कुटुंबीयांच्या मदतीने पीडितेने माणिकपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रार पोलिसांनी प्राथमिक चौकशी सुरू करत प्रशिक्षकाविरोधात गुन्हा नोंदवला. या प्रकरणी बलात्कार, धमकी देणे तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायदा (पोक्सो) अंतर्गत विविध गंभीर कलमांनुसार कारवाई झाली आहे. सध्या आरोपी पोलीस कोठडीत असून पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.
0
0
Report
Advertisement

रामदास आठवले की जल मंदिर बिल्डिंग में कविता से मुस्कान बिखेरी, तस्वीर वायरल

Satara, Maharashtra:सातारा -केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी खासदार उदयनराजे भोसले यांची त्यांच्या जलमंदिर पॅलेस येथे सदिच्छा भेट घेतली. उदयनराजे यांच्या जलमंदिर पॅलेस मध्ये येऊन रामदास आठवले यांनी कॉलर उडवत उदयनराजेंची मारली स्टाईल..या भेटीदरम्यान नेहमीप्रमाणे आपल्या काव्यशैलीने उपस्थितांचे लक्ष वेधून घेत रामदास आठवले यांनी उदयनराजेंवर खास कविता सादर केली. भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना आठवले म्हणाले,"माझ्या बाजूला उभे आहेत उदयनराजे...आणि आमच्या दोघांचे चित्र आहे ताजे...आठवले यांच्या या उत्स्फूर्त कवितेमुळे उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण काव्यशैलीची पुन्हा एकदा प्रचिती आली. उदयनराजे भोसले यांनीही स्मितहास्य करत या कवितेला प्रतिसाद दिला.आठवले यांच्या कवितेनेच या भेटीची सर्वाधिक चर्चा रंगवली.दरम्यान, उदयनराजे भोसले आणि रामदास आठवले यांचा एकत्रित फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
0
0
Report

अकोला में ऑटो से महिलाओं के गहने-कैश लूटने वाले गैंग का पर्दाफ़ाश; सात हिरासत

Akola, Maharashtra:अकोला शहरात ऑटो रिक्षामधून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांना लक्ष्य करून त्यांचे दागिने आणि रोकड लुटणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात यवतमाळ जिल्ह्यातील सहा महिलांसह एका ऑटो रिक्षा चालकाला अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली ऑटो रिक्षा तसेच लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अकोला शहरातील विविध भागांमध्ये मागील काही दिवसांपासून महिला प्रवाशांच्या दागिने व रोकड चोरीच्या घटना वाढल्या होत्या. याप्रकरणी विविध पोलिस ठाण्यांमध्ये तक्रारी दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तांत्रिक माहिती, सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे जुने शहर पोलिसांनी यवतमाळ येथील आंतरजिल्हा टोळीचा शोध घेत सात जणांना ताब्यात घेतले. तपासादरम्यान आरोपी महिला प्रवाशांशी मैत्रीपूर्ण संवाद साधून किंवा गर्दीचा फायदा घेत त्यांचे दागिने व रोकड लंपास करत असल्याचे उघड झाले. चोरीनंतर आरोपी ऑटो रिक्षाच्या सहाय्याने घटनास्थळावरून पसार होत असत. पोलिस चौकशीत अकोला शहरातील किमान चार गुन्ह्यांमध्ये या टोळीचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. आरोपींकडून चोरीतील दागिने, रोकड, ऑटो रिक्षा आणि अन्य साहित्य असा लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या टोळीने इतर जिल्ह्यांमध्येही अशाच प्रकारचे गुन्हे केले आहेत का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
0
0
Report

भाजप की सांगली बैठक: धैर्यशील कदम के लिए पूरी रणनीति तैयारी

Sangli, Maharashtra:स्लग - विधान परिषदेसाठी भाजपाची विट्यात पार पडली बैठक.. अँकर - सांगली-सातारा विधान परिषदेच्या घडामोडींना आता सांगलीत वेग आला आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह मंत्री पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले,मंत्री जयकुमार गोरे यांच्यासह भाजपा आमदारांच्या उपस्थितीमध्ये विटा येथे बैठक पार पडली आहे.या बैठकीमध्ये भाजपाचे विधानपरिषद उमेदवार धैर्यशील कदम यांना निवडून होण्यासाठी सर्व पातळीवर प्रयत्न करावेत, अशा सूचना प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिल्या. सांगली जिल्ह्यातील शिवसेना शिंदे पक्ष आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाची असणारी नाराजी दूर करणे भाजपा समोर मोठा आव्हान बनला आहे साऊंड बाईट - रवींद्र चव्हाण - प्रदेशाध्यक्ष, भाजपा.
0
0
Report
Advertisement

रत्नागिरी के किसानों ने ग्रामदेवतेके पास बारिश के लिए गुहार लगाई

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. पावसासाठी शेतकऱ्याचे चिपळूणच्या ग्रामदेवतेला गारणे.. अँकर गेले काही दिवस वातावरणातील बदलामुळे पावसाने हुलकावणी दिली आहे.. त्यात आधी मान्सूनपूर्व सरी बरसल्यावर शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पेरणी सुद्धा केली होती.. मात्र या पेरणी केल्यानंतर पावसाने हुलकावली दिली असल्याने बळीराजा संकटात आलेला आहे.. बळीराजा आपल्या शेतातून आभाळाकडे डोळे फिरवून पावसाची चातकासारखी वाट पाहत आहे.. वातावरणातील बदलामुळे sध्या तापमानाचा पारा वाढल्यामुळे शेतातील जमिनी कोरड्या झाल्या असल्याने बळीराजांनी थेट आता गावातील ग्रामदैवतेकडे धाव घेऊन आपल्या ग्रामदैवतेकडे पावसासाठी गाराने म्हटले आहे.. चिपळूणचे ग्रामदैवत श्री देव कालभैरव या देवळात जाऊन शेतकऱ्यांनी पावसासाठी गाऱ्हाण म्हटलं आहे..
0
0
Report

ORS पावडर वितरण पर मुंबई में सुरक्षा नियमों की धार

Mumbai, Maharashtra:किशोरी पेडणेकर ऑन ORS एनर्जी पावडर माझ्याकडे घाटकोपर विभागात मुदत संपलेल्या किंवा मुदत संपाच्या उंबरठ्यावर असलेलं ओआरएस जे एनर्जी पावडर आहे त्याचं वितरण झालं आणि त्याच्यानंतर काही मुलांना लहान मुलांना त्याचा तो त्रास झाला आणि एकंदर पाहता मुलांना त्रास होत असेल एक्सपायरी थोडी आठ दिवस आधी होती पण एम ओ एच होते त्यांना माझं सांगणं असं होतं जरी एक्सपायरी आठ दिवस आधी होती तरीसुद्धा तुम्ही त्या टेंपरेचरला मेंटेन करता का त्यांचं उत्तर होतं नाही कुठल्याही वस्तूचा एखादा खाद्य वस्तूचं फ्रीजमध्ये ठेवा मेडिसिन देखील बघा एका फ्रिजमध्ये किंवा टेंपरेचर मध्ये ठेवा रूम टेंपरेचर म्हणजे काय किचनच्या टेंपरेचर नेहमी जास्त इथे पोत्यास आणले जातात एकाच मोड बोलत नाही संपूर्ण महानगरपालिकेचा मी सांगत आहे आणि ते डम्प करून कुठेतरी बांधून असतात मुळात त्या प्लास्टिक कव्हर मध्ये असतात आणि त्याच्यामुळे त्यांना जे ऍटमॉस्फियर मेंटल होत नाही आणि तो न झाल्यामुळे काही मुलांना याचा त्रास झाला आणि त्याला १३ पॅकेज तसे सापडले फूड अधिकारी आले होते त्यांनी ते सगळं घेतलं सीएएचव्ही यांच्याकडे देण्यात आले असे यांचे म्हणणे आहे सीएचव्ही ला द्यायच्या आधी ते मेंटन असतं त्या रजिस्टर वर जर आपण पाहिलं तर एक तर आल्या आल्या वाटून टाकायला पाहिजे तर इतक्या लेट 24 आता वाटणार रूम टेंपरेचर मेंटेन न झाल्यामुळे एक रासायनिक प्रक्रिया आतमध्ये होते आणि ते झाल्यामुळे कदाचित मी डॉक्टर नाही पण काय होऊ शकतं हे मी पाहिलेला आहे माझ्या जॉब मध्ये हे होतच त्यामुळे मला असं वाटतं वाटण्याची जी प्रक्रिया आहे ती लगेच दिली पाहिजे पावसाळा आहे पावसाळ्यात काही मुलांना किंवा कोणालाही व्यक्तीला डिसेंटरी मोठ्या प्रमाणात लागली तर ते ऑलरेस्ट मोठ्या प्रमाणात काम सन स्ट्रोक याच्यावर देखील चांगलं काम करतं या साठा तपशील आणि रेकॉर्ड असला पाहिजे तो नाही आहे ज्याप्रमाणे जी पावडर आहे ते आत मध्ये भरलेली असते त्या पावडरचा संबंध पाहिलं तर एफडीएने देखील पाहिलं 24 आहे जरी एक्सपायरी 26 ची दिली तरी ते मेंटल होत नाही ही जी गोष्ट आहे ओआरएस सारखी ती पटकन वाटली गेली पाहिजे खूप दिवस ठेवलं नाही पाहिजे आणि ती लगेच नागरिकांमध्ये वाटप झाली पाहिजे वैद्यकीय अधिकारी आरोग्य अधिकारी या साठा व्यवस्थापन जे आहे त्यांचे व्यवस्थित अभिप्राय मास्टरवर असले पाहिजे मस्टर ठेवत नाही अशी वेळ कधी आली नाही आम्ही ब्लेम आरोप करायला आलो नाही पुन्हा असं होऊ नये आमच्या मुंबईतील मुला किंवा नागरिक सुरक्षित राहायला पाहिजे जय वितरण होता त्याच्यावर काळजी घेतली पाहिजे आणि जे गोळ्या किंवा काही त्याची डेट आलेल्या ची त्याचा एक वेगळं सेवा नियम जे असेल आणि कोणी शिस्त्याभंग केलं असेल कशी सेवा द्यायची मुंबई महानगरपालिका अधिनियम सेवा लागू असलेल्या काय कारवाई आता मिळेना कारवाईपेक्षा ज्यांच्याकडून आले आहे त्यांना ते केलं पाहिजे विचारा आणि याची सगळ्याकडे आपल्याला माहिती असली पाहिजे लहान मुलांच्या किंवा नागरिकांच्या कुठल्याच गोष्टीवर हलगर्जीपणा असता कामा नये हे एम ओ एच आणि एम ओ एच च्या वरती जी टीम आहे आणि काळजी घेतली पाहिजे आपण पहिली तारीख बघतो नंतर ते हलवून घ्यायचं असतं त्या सगळ्या प्रोसेस त्रास झाला म्हणून आम्ही इकडे आलो माझे जे माहिती मिळाली त्याच्यामध्ये 13 पाकीट सहा मुलांना दिला तिने चार मुलांना त्रास झाला पालक झाला घाबरले पण आमचं म्हणणं आहे सुरक्षित आहे ते मुलं जीवावर बेटलं असतं तर काय त्याची काळजी घेतली पाहिजे ऑन वाईट पट्टी घाटकोपर आणि दादर वाद हा वाद नेमका घालत कोण आहे तर अदर भाषिक यांना असा उद का आला इतक्या वर्ष तुम्ही मुंबईत राहत आहात तुम्ही देखील मुंबईकर आहात तुम्हाला उद का आला का भांडण होत आहेत आमच्या शेजारी होते कितीतरी शेजारी गुजराती मारवाडी आहेत आम्ही गुन्हा गोविंदाने राहतो कोण हा ऊद आणत आहे तरुण पोर याच्यात उतरायला लागली आणि त्यांच्यात FIR झाले त्यांच्या पुढच्या आयुष्याचं काय तुम्हाला काय अडाणी पिढी घडवायची आहे का ऑन प्रसाद वेदपाठक याचा अर्थ तुम्ही नेमकं जेव्हा मत घेता आम्ही आजही सांगतो आम्ही कुठल्या समाजाच्या विरोधात नाही जो देशद्रोही आहे जो महाराष्ट्र द्रोही आहे जो मुंबई द्रोही त्याला तर ठोकूच आपल्याकडे कायदे भरपूर आहेत भाजपचे आमदार का असं वागत आहेत प्रवीण छेडा आधी काँग्रेसमध्ये होते ब्रॉड माइंडेड होते आता त्यांना छोट माइंड कसं झालं कशासाठी तुम्ही करत आहात वेद पाठक यांनी काय केलं पट्टा मारायची गरज नाही गुरु येत आहेत ना सोसायटीमध्ये जर आम्ही एकत्र राहतो हे व्हेज आहेत हे नॉनव्हेज आहेत ज्याचं त्याचं खाद्य त्याला खाऊ दे गुरू जर देखील म्हणलं नसेल मी आतापर्यंत अनेक त्यांच्या गुरूंना भेटली त्यांच्या मना असंल आता लहान लहान मुलं देखील गुरु व्हायला लागले आहेत त्या गुरूंना सामाजिक भान द्यायच्या ऐवजी त्यांचा सामाजिक भान तुम्ही हरवून टाकत आहात गुरु असा नसतो गुरु यांना सामाजिक भान असला पाहिजे आणि त्यांनी मी पाहिले आहेत इतके वर्ष आम्ही राजकारणात आहोत हे आताच का असं बिघडायला लागलं जिथे गरज काय कसले पांढरे पट्टे नियमाने जो आपला आरटीओ चा नियम आहे त्याला फुटपातला खाली घेतल्यानंतर मधला जो पट्टा असतो त्याच्यावरती आरटीओ चे काही नियम असतात तुम्ही वेगवेगळे जी हात म्हणत आहात हिंदू मधला जिहाद नाही का मग तो कोणी गुजराती मारवाडी राजस्थानी युपी आपण हिंदू आहोत मग हिंदूंमध्ये परत का जिहात आला वेगवेगळ एकच धर्म आहे आता तरुण पुढे शिकली सावरली आहे नोकऱ्या द्या आई-वडिलांनी आमच्याकडे कष्ट केले आम्हाला त्यांना चांगलं काहीतरी राहणीमान द्यायचा आहे ते करा कुठे नेऊन ठेवतो आहे आपण महाराष्ट्र किंवा देश वाद हा होता कामा नये जे आपण हिंदू आणि मुस्लिम होत आहे आज आपण बघत आहे ज्याने हिंदू मुस्लिम केले ते काही जण उमेदवारी देखील देत आहेत लोकांना भडकवण्यासाठी हिंदू मुस्लिम मग हिंदूंमध्ये देखील जेष्ठ नाही आहेत का हिंदूंमध्ये देखील ज्येष्ठ आहेत आणि मुसलमान असेल किंवा कोणीही असतील जे देशद्रोही आहेत त्यांना ठोकलं पाहिजे महाराष्ट्राकडे अनेक प्रश्न पडले आहेत आठ वर्षाची मुलगी सात वर्षाची मुलगी हांडे खाली उतरून पाणी आणत आहे ते देखील अशुद्ध पाएन तिच्याकडे आपल्या लक्ष दिले पाहिजे महाराष्ट्रात व प्रश्न ज्वलंत आहे पाऊस गेला की आम्ही विसरलो बेरोजगारी आहे आज आमच्या महानगरपालिकेमध्ये किती लोकांच्या पेन्शन मिळत नाही पाच वर्षांचे पेन्शन बंद करून टाकले बेस्ट चे मोठे मोठे प्रश्न आहेत हे सगळं ठेवून कोठे धर्मामध्ये हिंदू धर्मामध्ये हिंदू एकमेकांच्या विरोधात उभे राहिले तो देखील एक जिहाद म्हणावा लागेल ऑन घाटकोपर खंडोबा टेकडी २० कोटी तिथेच एसआयटी लागली पाहिजे होती 20 कोटी आणले होते पहिले ते काम दाखवा आणि ज्यांनी जे ऑडिट केलं त्यांनी पहिला यावा आणि कसा ऑडिट झालं तेही सांगावं परिवर्तन चांगली गोष्ट आहे घडावी तर घडावी पण जे घडवण्यासाठी जे दिले ते झालं नाही का याची देखील चौकशी झाली पाहिजे गेल्या चार वर्षात त्याच्यामध्ये प्रशासन होतं 15 16 17 18 19 उडाणा झाले आहेत राम कदम यांच्या नावावर आमदार राम कदम जी ऑडिट आपण त्यांना बोलवू काय केलं त्याचे पाणी करू पाणी झाल्यानंतर ज्या मॅडम महापौर ताई यांनी आठवण कोटी आणले ठीक आहे चांगला आहे लो करणार असेल तर ओके त्यांनी पत्रे लावले की आता चांदीचे आणि सोन्याच्या लागणार याची चौकशी व्हायला पाहिजे ऑन सेजल पवार डॉक्टर मला वैयक्तिक विचाराल एकदा ते थर्ड इयरची स्टुडंट आहे बेतालपणा झालेला आहे तो बेतालपणा त्यांनी परत कधीच करू नये याच्यासाठी तिला शिक्षणापासून वंचित न ठेवणे तिला तंबी दिली पाहिजे तिला जर केईएम आवडत नसेल तर संस्था बदला तिला दुसरीकडे शिफ्ट करा तिच्या एज्युशन वर आई-वडील इतके मेसेज घेतात त्या आई-वडिलांच्या स्वप्नाच्या अशा नादान मुलीमुळे स्वप्न तुटलं नाही पाहिजे असं मला वाटतं तिला शिक्षा झाली पाहिजे पुन्हा अशी कुठलीही गोष्ट बोलताना शंभार वेळा देणे विचार केला पाहिजे ती डॉक्टर म्हणून बाहेर पडणार असे बेताल डॉक्टर असेल तर पुढे काय शिक्षण कम्प्लीट करायला द्यावा पण तिला तांबे देऊन तिच्या स्थलांतर करावं तिला केईएम मध्ये राहायचं नाही आहे तिला जिकडे प्रेझेंट वाटते तिकडे तुला परंतु शिक्षण सोडता कामा नये ऑन सिद्धिविनायक मंदिर ५०० कोटी महानगरपालिका शाळा बंद भूखंड म्हणूनच आपण ज्या श्वेतापत्रिका मागितली आम्ही श्वेता पत्रिका मागितली तेव्हा लगेच कोविड काढतात कोविड तुला पण आमची तयारी आहे कोविड पण द्या आणि काम संपला आहे आणि चार वर्षात प्रशासनाने केलेला कारभार प्रशासन जेव्हा कारभार करत असतात तेव्हा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे सगळे आमदार ज्यांनी उड्डाणा घेतली आहेत ते आजही कोणाला आठवत आहे का शिवसेना आणि जे उड्डाण दिली नाही त्यांना फंड दिले गेले नाही जे आता महानगरपालिकेमध्ये झाला आहे फंड दिली जात नाही आहेत हे परंपरा महानगरपालिकेमध्ये आली तर मला असं वाटतं मंदिर चांगली असली पाहिजे तर हो तामिळनाडूचा जर उदाहरण घ्याल केरला तर उदाहरण घ्याल तिकडे मंदिरा चांगली आहेत खूप सुंदर बनवले आहेत पण त्याच्याबरोबर त्यांनी रोजगार मंदिरातला रोजगार नाही कटोरा घेऊन हा रोजगार नाही त्यांनी आयटी उभे केले त्यांना तिकडे जॉब दिली आम्ही केरळ किंवा तामिळनाडूमध्ये महिला बालकल्याण याच्या माध्यमातून गेलो की तिथल्या महिला ज्या घरात बसून गरम मसाला किंवा इतर उद्योग केले ते इथे आहेत का त्यामुळे मंदिरा करा मंदिराचा आता सिद्धिविनायक हे नावाला सिद्धिविण्याचा बाहेरचा पोषण आहे या बाहेरच्या पोषण मध्ये अनेकांना रोजगार मिळणार पण त्या रोजगार कोणाला मिळणार ते बघू आपन नंतर पण ते होणार आहे ते खरंच मंदिर माझा छानच आहे सिद्धिविनायक मंदिर छोट्यातून कसा मोठा झाला हे आम्ही देखील पाहिलं आमचे पण तीन-चार वर्ष असताना सुरू झाला 55 56 वर्ष तरी आम्ही हे मंदिर पाहिला आहे त्यामुळे मंदिराचा बाहेरचा पोषण आहे त्याच्यासाठी एवढी उड्डाण भाजपच्या एकाच नगरसेवकाने कडाडून विरोध केला आणि त्याचा विरोध आम्ही देखील म्हटलं तुम्ही द्या द्यायला हरकत नाही पण सगळं बांधून घ्या महानगरपालिकेला रेवेन्यू वर्षाला चांगला जनरेट झाला पाहिजे बऱ्याच वेळेला महानगरपालिकेची तयारी नसते एवढ्या बांधून आम्ही चालवावा त्याचा पण त्याच्यावर सोल्यूशन आहे जनरेट करा आणि तो रेल्वे जास्तीत जास्त कसा मिळेल त्याच्याकडे लक्ष असला पाहिजे ऑन पार्कसाईट 28 बिल्डिंग प्रोजेक्ट त्याच्यावरती महापौर मॅडम यांनी पाहणी केली आणि त्यांनी चालू करण्यास सांगितला आहे पण त्याच्यावर मला असं कळत आहे तिथे मॅनपावर लागेल बाकी सगळे लागेल आपण त्यांची सेपरेट पाहणी करू याच्यामध्ये एकच गोष्ट नसते याच्यामध्ये सुई पासून वरच्या सगळ्या महानगरपालिकेत कसं तुम्ही एक परत पत्र द्या आपण आयुक्तांकडे महापौरांच्या दालनात मिटींग लावू ऑन पाणी नियोजन आणि नालेसफाई सत्ताधारी आंदोलन नाले सफाई 100% महानगरपालिका फेल आहे आणि महानगरपालिकेची बाजू उचलणारे डोळे दिसू नये आंधळेपणाचे सोंग घेणारे सत्ताधारी एकमेकांना फसवत आहे उपमहापौर यांनी चक्क सांगितलं नालेसफाई झालेली नाही मग कुठून त्यांच्यावर प्रेशर आला मला माहिती नाही आता टक्केवारी लावत आहेत हरकत नाही जेणेकरून मुंबईकरांना त्रास होता कामा नये येणाऱ्या पावसात हाच आपला सगळ्यांचा उद्देश आहे त्याच्यामुळे आले सफाई झाले नाही पाण्याचा म्हणाल डी सेलिटीशन जे काम आहे त्याचा पहिला काम घेणं जरुरी होतं आपल्याला गार गाई आम्ही गार गाईला का विरोध केला आमचा त्याला विरोध नाही आम्हा त्यांच्या मान्य आहे गार गाई व्हायला पाहिजे पण ते दहा वर्षाने होणार पण हे आता दहा महिन्यात वर्षभरात होईल जे 425 डीएमएलटी आता मिळते आणि आपल्याला गरज 500ते 550 ची गरज आहे ते उपलब्ध होईल ऑन सुनील प्रभू पत्र मुख्यमंत्री बस शून्य अपघात दोन एप्रिल 2026 रोजी शिवसेना उद्या बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने बेस्ट प्रशासनाला परिवहन विभागातील तांत्रिक त्रुटी आणि नियम भंग व प्रवासी संरक्षणाची सूचना आणि हरगाईचा पत्र देण्यात आल्यामुळे मुळात दिला आहे आणि ह्याच्यावरून आमच्या आमदार ज्याने महापौर म्हणून चांगलं काम केलं त्यांनी सगळ्या गोष्टी सुनील प्रभू हे अतिशय सक्षम अस्ले आमदार आहेत आणि त्यांनी आज येथे आमचे बेस्टचे सदस्य आहेत त्यांच्या माध्यमातून पत्र दिलेली आहेत आणि शून्य बी इ सुरक्षा अभियान सुरू करण्यात या एआय च्या चालक रिक्षा प्रणाली स्वयंचलित ब्रेकिंग ब्रेक बेकालाचा करण्यासाठी ब्लॅक बॉक्स डेटा रेकॉर्डिंग विमानात असत तसा इथे पण असलं पाहिजे कारण हे केंद्रकृत सुरक्षा नियंत्रण कक्ष याच्यामध्ये हे अंमलबजावणी करण्यात आली पाहिजे आपण जर पाहिलं तर ज्या पद्धतीने केल्या four वर्षात 958 अपघात घडले त्याच्यामध्ये 77 मृत्यू झाले मुळात 77 जे मृत्यू झाले त्यांच्यावरती बेस्ट ने काय मृत्यू झालेल्या लाभ काय दिला याचा आता उत्तर आलं पाहिजे आणि या आलेल्या आकडेवारी बघता याचा गांभीर्य स्पष्ट होत आहे 2023 डिसेंबर ते 25 कालावधीमध्ये या संबंधित सगळे 958 रस्ते अपघातात नोंद केली गेली आहे त्याच्यामध्ये 77 मृत्यू झाले आहेत याच्यामध्ये 217 जखमे आणि 85 टक्के अनेक घटनांमध्ये सुमारे आठशे पंधरा अपघात कंत्राटी तत्वावर झाली आहेत भाड्याने घेतलेल्या आमचा विरोध त्यालाच होता आमचा विरोध मोडून काढला खाजगी करणाला दिलं एलेक्ट्रो कंपनी आहे आणि माताराणी अशा दोन कंपनीच्या काल मी अध्यक्ष यांचे भाषण ऐकलं त्या ठिकाणी तर झालं नाही म्हटलं तर त्यांनी जी वाचवले अरे काय तुम्ही कसे बेताल बोलत आहात जो ड्रायव्हर आहे तो दादर सारख्या ठिकाणी इतक्या स्पीडने चालला आहे त्याचा ब्रेक मी तेव्हाच उलट अध्यक्ष ड्रायव्हिंग करतात मी ड्रायव्हिंग करत नाही मला येत नाही पण जो ड्रायव्हर बसायच्या आधी सगळं चेक करणे केला होता का तुम्हाला स्पीड मारायला असाल तर मुलांना आतापर्यंत ज्या प्रकारे अपघात झाले ते पाहिले पाहिजे त्यांनी दिलेला ठोकर म्हणजे रस्त्यावर प्रवासी सुरक्षा असून काळजी घेण्याची गरज आहे. ट्रेनिंग दिले जात नाही काही सोडून जातात कोणी येऊन बसतं मुंबई आता चालण्यासाठी सुरक्षित नाही गाडी तर नाहीत पण चाललेल्या रस्त्यावर माणसांच्या अपघात या बेस्ट कडून होत आहेत त्यामुळे मला वाटतं हे चिंताजनक बाब आहे कॉन्ट्रॅक्टर वर कारवाई होत नाही आणि मृत्युमुखी पडलेल्या लाभ नाही तुम्हाला आठवतं का मागची एक आठवण देते ज्या बीएसटी च्या इलेक्शन होतं पतपेढी यांचं त्या पतपेढीमध्ये किती आमदार प्रत्येकाच्या घरपर्यंत पोहोचले तिथे कुठलं कारण झालं आपण अर्थकारण म्हणत आहोत ते पोहोचून ताब्यात घेतले जान नेत्यांनी प्रतिनिधित्व केलं वेगळा संस्थेतून मग ते बीजेपी जाऊन बसले काय चाललं आहे कोणाकडे बीएसटीच्या नागरिकांनी बघावा आम्हाला तुम्ही नापास केलं मग जे पास झाले ते पास आहेत का ते नापास आहेत तेव्हा त्या अर्थकारण करायला घर बंद जातात मला बीएसटी कामगारांना विचारायचा आहे जेव्हा ते तुमच्या घरपर्यंत आले तेव्हा काय नाही विचारलं आमचं हजार कोटीचा बजेट आम्ही जे दिला आहे ते अडवून ठेवलं आहे आम्ही म्हणजे मी नाही आहे स्थायी समितीने अडकवून ठेवला आहे बीएसटी च्या लोकांनी तुम्हाला सपोर्ट केला आई जेऊ देना आणि बाप भीक मागू देणार असे हालत केली आहे 77 मृत्यू पडलेल्या लोकांना तुम्ही त्यांच्या फॅमिलीला कसं सेटल केलं त्याचं उत्तर अध्यक्ष म्हणून आणि ज्या जीएम आहेत त्यांनी सुनील प्रभू आमच्याच आहेत आमच्या सदस्य लोकांना देखील मागणी केली आहे शून्य मृत्यू हे जे कळेल ते मागितला आहे AI प्रणाली मध्ये ऑन 600 कोटीचा प्रोजेक्ट अकराशे कोटी काल तुम्ही महापौर यांचा भाषण ऐकलं का? कुठलीच उड्डाण कोटी कोटी ची उडाना मे हौस देणार नाही दिव्याखाली अंधार म्हणायचा का राणा भीमादेवी सारखा आव होता होऊच देणार नाही तुम्ही पहिला दिव्या खालचा बघा अनि आमचा आवाज जोरात आहे
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top