445001
यवतमाळच्या बोधगव्हाण आणि गोधणीमध्ये पट्टेदार वाघाचा वावर, नागरिकांमध्ये भीती
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ शहरालगत बोधगव्हाण, गोधणी व जांब शिवारात पट्टेदार वाघाचा वावर दिसून आल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. या वाघाने एका गाईवर हल्ला केला असून वाघाचे पगमार्क आढळून आले आहेत. गोधणी आणि जांब रोडवर वाघाने नाल्यातील पाण्यात विश्रांती घेतल्याचे नागरिकांनी चित्रित केले. वनविभागाची यंत्रणा सतर्क झाली असून परिसरात ट्रॅप कॅमेरे बसवले आहेत. रेस्क्यू टीम वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे. मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या जात आहेत.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
जमानत अर्ज पर सुनवाई 22 अप्रैल तक टली; अदालत ने वकीलों के देरी के कारण की नाराज़गी
Shirdi, Maharashtra:Shirdi News Flash कल्पना खरात अटकपूर्वक जामीन अर्जावर सुनावणी लांबणीवर... पुढील सुनावणी आता 22 एप्रिल ला... आरोपीचे वकील व सरकारी पक्ष हजर असतानाही सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर... मूळ फिर्यादी रावसाहेब गोंदकर यांच्या वकिलांनी आपलं म्हणणं मांडण्यासाठी न्यायालयाकडे मागितला वेळ... मूळ फिर्यादीच्या विनंती नंतर न्यायालयाने दिली वाढीव मुदत.. सुनावणी सुरू होताच न्यायालयाने आरोपींच्या वकिलांविषयी उशिरा आल्याने केली नाराजी व्यक्त. तपास अधिकारी व आरोपीचे वकील असल्याने सुनावणी घेण्यास न्यायालय होता अनुकूल.. मात्र फिर्यादीच्या विनंतीमुळे पुढील सुनावणी आता 22 एप्रिलला...0
0
Report
लातूर एमआईडीसी फैक्ट्री में भीषण आग, कुछ कर्मी झुलसे, गैस सिलेंडरों से खतरा
Latur, Maharashtra:लातूर एमआयडीसी परिसरातील ॲल्युमिनियम फॅक्टरीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत काही कामगार भाजले असून त्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. तर काही कामगार आत अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या फॅक्टरीत २० ते २५ गॅस सिलेंडरच्या टाक्या असल्यामुळे मोठा धोका निर्माण झाला आहे. स्फोटाचा धोका लक्षात घेता परिसरात सतर्कता वाढवण्यात आली आहे. घटनास्थळी अग्निशामक दलाच्या ६ गाड्या दाखल झाल्या असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत。0
0
Report
उल्हासनगर में पुराने विवाद के चलते युवक पर चाकू हमला; आठ आरोपियों के खिलाफ मामला दर्ज
Ambernath, Maharashtra:उल्हासनगर शहरातील नेताजी चौक परिसरात जुन्या वादातून एका तरुणावर चाकूने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. अस्लम शेख हा रात्री नेताजी चौक येथे एचडीएफसी बँक परिसरात चहा पिण्यासाठी गेला असता जुन्या भांडणाच्या रागातून आरोपी सलमान शेख, शाहरुख शेख, रजमान शेख, इरफान शेख, अल्ताफ शेख, साहिल शेख, इकरार शेख आणि इशान शेख यांनी मिळून असलम शेख याला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण करत चाकूने डोक्यावर वार केला, ज्यामुळे तो गंभीर जखमी झाला. घटनेनंतर जखमी अस्लम शेख याला तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात आठही आरोपींविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.0
0
Report
Advertisement
नवी मुंबई के 11 होल्डिंग पॉन्ड में 240 हेक्टेयर खारफुटी, पानी स्टोरेज क्षमता घटी
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुम्बई में 11 होल्डिंग पॉण्डों में 240 हेक्टेयर क्षेत्र में खारफुटी उग आने से होल्डिंग पॉण्ड की क्षमता घट गई है। पॉण्ड का गाळ भी इसी कारण बाहर नहीं निकाला जा रहा है, जिससे भारी बारिश के समय शहर में पानी जमा होने की fear है। महापालिका ने पर्यावरण और वन विभाग को इस बारे में पत्राचार किया है और खारफुटी हटवाने की अनुमति न्यायालय से मांगने की योजना है। इसके साथ ही खारफुटी को अन्य स्थान पर ट्रांसप्लांट करने के लिए जगह तलाशने की कोशिश भी चल रही है। वजह से अधिक तेज बारिश होने पर शहर में पानी बाहर निकालने हेतु अधिक क्षमता वाले पंप लगाने की आवश्यकता होगी, इस बारे में हमारे प्रतिनिधि Swati Naik ने Navi Mumbai Mahapalika के आयुक्त Kailas Shinde से बातचीत की है।0
0
Report
वाशिम बाजार में सोयाबीन के दाम 5250-5700 तक, किसान उन्नत भाव पर बिक्री शुरू
Washim, Maharashtra:वाशिम जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सध्या सोयाबीनच्या दरात वाढ होत आहे. आज वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनला प्रति क्विंटल किमान ५,२५० रुपये तर कमाल ५,७०० रुपयांपर्यंत दर मिळाला. दरात झालेल्या या सुधारण्यामुळे शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेले सोयाबीन विक्रीसाठी बाजारात आणण्यास सुरुवात केली आहे. परिणामी, बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक वाढताना दिसत आहे. आज वाशिम बाजार समितीत सुमारे ५,७०० क्विंटल सोयाबीनची आवक नोंदवली गेली. एकूणच, दरातील वाढ लक्षात घेता येत्या काही दिवसांत सोयाबीनची आवक आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.0
0
Report
सोलापुर कृष्णामाई नर्सिंग होम में प्रसूति के बाद महिला मौत, डॉक्टरों पर लापरवाही आरोप
Solapur, Maharashtra:सोलापुर ब्रेकिंग - सोलापुरातील कृष्णामाई नर्सिंग होममध्ये प्रसूतीसाठी दाखल झालेल्या २५ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू. अनुजा बावळे यांच्या मृत्यू मागे नेमका दोष डॉक्टरांचा की नशिबाचा? डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा दावा. प्रसूतीनंतर महिलेने जन्म दिलेला नवजात बालक आईविना पोरके झाला. अनुजा बावळे यांच्यावर डॉ. माधुरी दबडे यांच्या कृष्णामाई नर्सिंग होममध्ये सिझरची प्रक्रिया झाली. सिझर यशस्वी झाला, बाळ सुरक्षित होते, परंतु आठ तासांमध्ये अनुजा बावळे यांना त्रास झाला. नातेवाईकांनी वारंवार डॉक्टर आणि हॉस्पिटल कर्मचाऱ्यांना त्रास दिल्याची माहिती दिली तरी दुर्लक्ष केल्यामुळे मृत्यू झाला आहे. पती सनी बावळे यांनीही ती प्रतिक्रिया दिली. चौकशी समिती नेमण्यात आली असून अहवाल काय समोर येईल ते पाहणं महत्त्वाचं.0
0
Report
Advertisement
राम शिंदे ने प्राजक्त तनपुरे को भाजपा में शामिल होने का आमंत्रण दिया
Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगर के राहुरी विधानसभा पोटनिवडणूक के लिए भाजपा कार्यकर्ताओं का मेळावा पार पड़ा। इस मेळावे में विधान परिषद के सभापति राम शिंदे ने राष्ट्रवादी शरद पवार गुट के पूर्व मंत्री प्राजक्त तनपुरे को भाजपा में शामिल होने का आमंत्रण दिया है। यह चुनाव सार्वत्रिक नहीं बल्कि पोटनिवडणूक है, इसलिए प्राजक्त तनपुरे ने मन बड़ा दिखाकर चुनाव से माघार ली और अप्रत्यक्ष रूप से समर्थन दिया है... इसलिए आने वाले तीन से चार दिनों में उन्होंने प्रत्यक्ष रूप से समर्थन की घोषणा करनी चाहिए, ऐसा निमंत्रण सभापति राम शिंदे ने दिया है।0
0
Report
राहुरी उपचुनाव प्रचार में भाजपा अध्यक्ष रविंद्र चव्हाण ने कार्यकर्ताओं का उत्साह बढ़ाने का संदेश दिया
Ahilyanagar, Maharashtra:स्लग- राहुरी विधानसभा पोटनिवडणूक प्रदेशाध्यक्ष भाजप कार्यकर्ता मेळावा अहिल्यानगरच्या राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला राहुरी शहरामध्ये घेतलेल्या या मेळाव्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील विधान परिषदेचे सभापती राम शिंदे आमदार प्रसाद लाड आणि माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे हे लवकरच भाजपमध्ये येतील अशी चर्चा सुरू आहे...दरम्यान याबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी महत्वाचे वक्तव्य केलंय...देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत अनेक समविचारी नेते मनानी जोडले गेलेत...जर तनपुरे आमच्यासोबत जोडले आम्हाला नक्कीच आनंद होईल असं वक्तव्य रवींद्र चव्हाण यांनी केलंय. बाईट- रवींद्र चव्हाण, प्रदेशाध्यक्ष भाजप राहुरी पोटनिवडणुकीत कार्यकर्त्यांनी गाफील न राहता सामोरे गेले पाहिजे, सध्या उष्मा वाढलेला आहे तर सकाळच्या टप्प्यातच जास्तीत जास्त मतदान घडवून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावे अशा सूचना आम्ही दिल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी म्हंटले आहे...भाजपचे उमेदवार अक्षय कर्डीले यांच्या प्रचारार्थ भाजपने कार्यकर्ता मेळावा घेतला...त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. बाईट- रवींद्र चव्हाण, प्रदेशाध्यक्ष भाजप0
0
Report
रत्नागुरी में गर्मी-आर्द्रता से लोग परेशान, कोकण में तापमान बढ़ने की संभावना
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी. तापमानाचा वाढतोय चटका. आद्रतेचा मोठा फटका. कोकणासह राज्यातील अन्य जिल्ह्यांमध्ये रत्नागिरी प्रमाण सर्वाधिक. पुढील काही दिवस उकाड्यात वाढ होण्याची शक्यता. सध्या तापमानाचा परा वाढत आहे. त्यामुळे आता उन्हाचा चटका चांगला जाणू लागला आहे. मात्र इतर जिल्ह्यांच्या तुलनेत रत्नागिरी जिल्ह्यात आद्रता सर्वाधिक असल्याने घामाच्या धारांनी रत्नागिरीकर त्रस्त झाले आहेत. अन्य जिल्ह्यात तापमान अधिक असले तरी वातावरण कोरडे आहे. विशेष म्हणजे कोकण विभागात किमान तापमानात वाढ झालेली असली तरी रत्नागिरीत आद्रता कमालीची वाढली आहे. पुढील दोन दिवस कोकणात तापमान आणि आद्रता वाढणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे.0
0
Report
Advertisement
बीड़ में अपराध का बाढ़: कानून-व्यवस्था पर सवाल उठ रहे हैं
Beed, Maharashtra:बीड: बीड जिला गुन्हेगारीचा बालेकिल्ला..! ANC- कधीकाळी पुरोगामी म्हणून घेणारा बीड जिल्हा गेल्या दोन ते अडीच वर्षात गुन्हेगारीचा बालेकिल्ला बनला आहे. रोजच्याच हाणामाऱ्या, खून, महिलांवरील अत्याचार अशा विविध घटनांनी बीड जिल्हा पूर्णपणे हादरला आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर गुन्हे आणि गुन्हेगारींचे वाढते प्रमाण चिंता वाढवणारे आहे... बीड जिला कायद्याचा नव्हे तर गुन्हेगारीचा बालेकिल्ला असे म्हणण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. पाहुयात एक खास रिपोर्ट. पाहण्याकरीता कायद्याचा धाक कोणालाही नाहीये.. इथे जीवाचा मोल नाही.. बीडमधील स्थानिक गुंडांच्या घटना ताज्याच असताना आता राजकीय गुंडगिरीने देखील डोके वर काढले आहे. बाईट: एड सतीश शिंदे, सामाजिक कार्यकर्ते. VO 2.... बीडच्या औरंगपूर गावामध्ये माहिती मागण्यावरून बाप लेकाला चांगलेच महागात पडले आहे. माहिती मागितल्यावरून शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी पाय तोडले, हाताची बोटे छाटली... प्रकरण ताजेच असताना शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी गुन्हा मागे घे म्हणून एका तरुणाला अमानुष मारहाण केली. या घटनेमुळे बीड जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे उडाले आहेत. बाईट: ( 2 बाईट्स). VO 3... बीडमधील हा सीसीटीव्ही जरा नीट पहा. भाजपच्या नगरसेविकेच्या पतीला शिवसेना शिंदे गटाच्या पराभूत उमेदवाराने त्याच्या मित्रांसह अमानुष मातांना केली. या घटनेमुळे बीड शहरात खळबळ माजली आहे. तर पाटोदा तालुक्यात महेंद्रवाडी येथे सखा मेव्हणाचा वैरी झालाय. दोन वर्षात दीडशेहून जास्त हाणामाऱ्या विविध पोलिस ठाण्यात नोंद झाल्या आहेत. आजही कारवाईसाठी पीडित आर्त हाक देतायत. VO 4.... बीड जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी पाहता पोलीस दल देखील हतबल झाले आहे. हत्या आणि हत्येचा प्रयत्न करणे हे बीड जिल्ह्यासाठी साधारण आहे. गुन्ह्याचा वाढता आलेख पाहता पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी पोलिस दलासाठी विशेष सीसीटीव्ही वाहन मागवले आहे. या वाहनातून दहा किलोमीटर अंतरावरील सर्वच हालचाली कैद होतात. त्यामुळे यापुढे अशा घटनांना आळा बसेल और गुन्ह्यांचे प्रमाण कमी होईल असा विश्वास नवनीत काँवत यांना वाटतो. अब बीडमध्ये सीसीटीव्हीची नजर दहा किलोमीटरपर्यंत पोहोचणार असल्याचा दावा बीड पोलिसांनी केला आहे... म्हणजे गुन्हेगारांनीही आता ‘लाँग डिस्टन्स’ प्लॅनिंग करावं लागणार का, हा प्रश्नच आहे! परंतु कायद्याचा धाक वाढणं जास्त गरजेचं आहे. कारण कॅमेरे फक्त गुन्हे दाखवतात, ते थांबवत नाहीत! बीडला पुन्हा ‘पुरोगामी’ ओळख मिळवून द्यायची असल्यास कायद्याचा धाक तितका महत्त्वाचा आहे. अन्यथा बीडला पुन्हा ‘गुन्हेगारीचा बालेकिल्ला’ असेच म्हणण्याची दुर्दैवी वेळ येईल... हे मात्र निश्चित..! महेंद्रकुमार मुधोळकर, झी 24 तास बीड..0
0
Report
गुहागर-चिपळूण मार्ग पर भीषण दुर्घटना, 23 वर्षीय युवक की मौत
Ratnagiri, Maharashtra:गुहागर चिपळूण मार्गावर चिखली साळवी वाडी येथे चार चाकी आणि दुचाकीचा गंभीर अपघात .. अपघातात गुहागर मधील 23 वर्षीय दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू .. चारचाकी गाडी रोड क्रॉस करत असताना गुहागर कडून चिपळूण दिशेने जात असलेल्या दुचाकीने चारचाकी गाडीला दिली धडक .. मृत्युमुखी पडलेला युवक गुहागर तालुक्यातील पवार साखरी गावातील सहिवासी ..0
0
Report
ठाणे महापालिका के गटनेता Safe Pathan: सभी कागजात आधिकारिक, विपक्ष का आरोप गलत
Thane, Maharashtra:मुंब्रा ठाणे सेफ पठाण- mim पक्ष ठाणे महानगरपालिका गटनेते बाईट पॉइंटर विरोधक और तक्रारदार राजकारण करत आहेत निवडणूक आयोगाला सादर केलेले कोणतेही कागदपत्र बोगस नाही सेफ पठाण mim पक्ष नगरसेवक आणि गटनेते ठाणे महापालिका सहार शेख यांच्या जात प्रमाण पत्र बाबत आमच्या वकील संघटनेशी बोलून लवकरात लवकर पत्रकार परिषद घेत खुलासा करणार आहोत विरोधक राजकारण करत आहे कोणतेही कागदपत्र बोगस नसून अधिकृत आहे स्वतः युनिस शेख आणि त्यांची मुलगी सहारा शेख नगरसेविका माध्यमांशी बोलणार आहे त्यांच्या घरगुती कारणामुळे माध्यमांशी संवाद साधता आला नाही दोघेही जण मुंबईत नातेवाईकांकडे आहे आम्ही देखील न्यायालयीन लढाई लढू0
0
Report
Advertisement
नाशिक में धर्मांतरण विरोधी महिला अत्याचार के खिलाफ भव्य बाइक रैली
Nashik, Maharashtra:नाशिकमधील मल्टिनॅशनल कंपनीत घडलेल्या धर्मांतर आणि महिला अत्याचार प्रकरणाच्या पडसाद आता रस्त्यावर उमटताना दिसत आहेत. आज सकल हिंदू समाजाच्या वतीने नाशिकमध्ये महिलांची भव्य बाईक रॅली काढण्यात आली. “रणरागिणी” या नावाने ओळखल्या गेलेली या रॅलीत मोठ्या प्रमाणात महिलांचा सहभाग पाहायला मिळाला... नाशिकमधील मल्टिनॅशनल टीसीएस कंपनीत घडलेल्या प्रकरणाच्या निषेधार्थ या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. कंपनी परिसरातून सुरू झालेली ही बाईक रॅली जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आली. रॅलीदरम्यान महिलांनी “जय श्रीराम”च्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला...या रॅलीत भाजप आमदार देवयानी फरांदे यांच्यासह विविध हिंदू संघटनांचा सहभाग होता. धर्मांतर आणि महिलांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ सकल हिंदू समाज आक्रमक झाल्याचे यावेळी दिसून आले.दरम्यान या घटनेत ताब्यात असलेल्या संशयित आरोपींवर कठोर कारवाईची मागणी करत वेळ पडली तर त्यांचे राष्ट्रीयत्व रद्द करण्याची मागणी आमदार देवयानी फरांदे यांनी केले...त्याच बरोबर देशात चाललेल्या हिंदू मुलींवरच्या अत्याचार वेळेस थांबले गेले पाहिजे यासाठी कठोर पावले उचलणे गरजेचे आहे.... अशा पद्धतीने कृत्य करणाऱ्या नराधमांच्या घरावर बुलडोझर चालवावं अशी मागणी देवयानी फरांदे यांनी केली आहे.... फरार असलेली निदा खान हिचाही लवकरात लवकर पोलिसांनी शोध घ्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.. रॅलीच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नाशिक पोलिसांकडून मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचल्यानंतर महिलांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देत संशयित आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली. तसेच काही तरुणींनी परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळही घोषणाबाजी करत आपला निषेध व्यक्त केला... कॉर्पोरेट मध्ये काम करणाऱ्या हिंदू मुलींना संरक्षण दिला पाहिजे... त्याचबरोबर कॉर्पोरेट मध्ये चालणाऱ्या अशा नराधमांना नोकरी दिली गेली नाही पाहिजे... त्याचबरोबर भारतातील सगळ्यात कॉर्पोरेट ऑफिसमध्ये तपासणी आणि चौकशी झाली पाहिजे अशी मागणी आंदोलक महिलांनी केल्या आहे.... रणरागिणी महिलांची भव्य बाईक रॅली मल्टीनॅशनल कंपनीच्या प्रकरणाचा निषेध करत आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केलीये... ..नाशिकमध्ये या प्रकरणावरून वातावरण तापले असून, पुढील काही दिवसांत आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे....0
0
Report
गैस नहीं मिलने पर व्यक्ति ने खुद अपना सिर फोड़ लिया
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:गॅस मिलत नसल्याने व्यक्तीचा संताप अनावर; स्वतःचे डोके फोडून घेतले छत्रपती संभाजीनगर शहरा जवळील वाळूज भागातील रांजणगाव शेपू येथील कमल गॅस एजन्सीमध्ये घरगुती गॅस सिलेंडर मिळत नसल्याने एका व्यक्तीने संतापाच्या भरात स्वतःचे डोके फोडून घेतले. ही धक्कादायक घटना आज दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घडली. बालचंद नेमाने (वय ५०, रा. रांजणगाव) असे जखमी व्यक्तीचे नाव असून, ते अनेक दिवसांपासून गॅस सिलेंडरसाठी एजन्सीच्या चकरा मारत होते. मात्र वारंवार प्रयत्न करूनही गॅस उपलब्ध न झाल्याने ते संतप्त झाले. घरी बायकोला काय सांगू?” असे म्हणत त्यांनी स्वतःचे डोके फोडून घेतल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी सदरील व्यक्तीस उपचारासाठी घाटी रुग्णालयात पाठवलं आहे0
0
Report
हिंगोली में भीषण गर्मी: तापमान 40°C, लोगों को घरों से न निकलने की सलाह
Hingoli, Maharashtra:अँकर - हिंगोली जिल्ह्यामध्ये प्रचंड उष्णतेची लाट उफाळते असून आज तापमान 40 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलेले आहे. वाढत्या तापमानाचा मोठा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत असल्याची चिन्ता आहे. सूर्याची तीव्रता इतकी वाढली आहे की नागरिकांची जीवप्रतिमा कचवते. हिंगोली शहरासह जिल्ह्यातील विविध भागांमध्ये दुपारच्या वेळेत रस्त्यांवरील वर्दळ घटली आहे. अनेक ठिकाणी रस्ते शुकशुकाट झाले आहेत; नागरिक गरजेबद्दलही बाहेर पडताना टाळत आहेत. उन्हापासून बचावासाठी नागरिक रुमाल, गमछा तसेच डोक्यावर कापड बांधून बाहेर पडत आहेत. उष्माघाताच्या रुग्णांमध्येही वाढ झाली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आरोग्य विभाग आणि प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे. प्रशासनाने दुपारी 12 ते सायंकाळी 4 या वेळेत आवश्यक नसल्यास घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. तसेच पाणी अधिक प्रमाणात पिणे आणि उन्हापासून संरक्षण करणे गरजेचे असल्याचेही सांगितले आहे. याचाच आढावा घेतला आहे Hingoli प्रतिनिधी गजानन वाणी यांनी.0
0
Report
Advertisement
