icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow24 Sept 2024, 04:45 am

यवतमाळच्या बोधगव्हाण आणि गोधणीमध्ये पट्टेदार वाघाचा वावर, नागरिकांमध्ये भीती

Yavatmal, Maharashtra:

यवतमाळ शहरालगत बोधगव्हाण, गोधणी व जांब शिवारात पट्टेदार वाघाचा वावर दिसून आल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. या वाघाने एका गाईवर हल्ला केला असून वाघाचे पगमार्क आढळून आले आहेत. गोधणी आणि जांब रोडवर वाघाने नाल्यातील पाण्यात विश्रांती घेतल्याचे नागरिकांनी चित्रित केले. वनविभागाची यंत्रणा सतर्क झाली असून परिसरात ट्रॅप कॅमेरे बसवले आहेत. रेस्क्यू टीम वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे. मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या जात आहेत.

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

मराठा बटालियन से सेवानिवृत्त मोहन गजानन पखान का अकोला रेलवे स्टेशन पर जोरदार स्वागत

Akola, Maharashtra:Anchor : अकोला येथील मोठी उमरी परिसरातील फत्तेपूर वाडी निवासी मोहन गजानन पखान हे मराठा बटालियनमधून सेवानिवृत्त झाल्यानंतर अकोला रेल्वे स्थानकावर त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.यावेळी कुटुंबीय, मित्रपरिवार आणि परिसरातील नागरिकांनी फुलांच्या हारांनी तसेच ढोल-ताशांच्या गजरात त्यांचा सत्कार करत जोरदार अभिनंदन केले. देशसेवेत दिलेल्या त्यांच्या योगदानाबद्दल उपस्थितांनी गौरव व्यक्त दिल्या.मोहन पखान यांच्या स्वागतावेळी रेल्वे स्थानक परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. “भारत माता की जय” तसेच सैनिकांच्या सन्मानार्थ घोषणांनी परिसर दणाणून गेला.
0
0
Report

कल्याण के फल विक्रेता की अश्लील पोस्ट के आरोप में पुलिस ने गिरफ्तारी

Kalyan, Maharashtra:आक्षेपार्ह स्टेसट ठेवणाऱ्या कल्याणमधील फळ विक्रेत्याला पोलिसांनी केली अटक कल्याण पश्चिमेतील चिकणघर परिसरात राहणारा फळ विक्रेता विनित सिंग हा सोशल मिडियावर आक्षेपार्ह पोस्ट करीत होता. त्याने शोशल मिडियावर आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्या प्रकरणी महात्मा फुले पोलिसांनी त्याला अटक केली आहे. मी भारतीय संविधान मानत नाही असे स्टेटस त्याने ठेवले हाेते. हा प्रकार येताच एका जागरुक महिनेने सिंग याच्या दुकानात जाऊन समज देण्याचा प्रयत्न केला. त्याने त्या महिनेचे काही एक न ऐकता तिच्यासोबत वाद घातला. यावेळी परिसरात गर्दी जमली. नागरिकांनी चांगलाच चोप दिला व या घटनेची माहिती महात्मा फुले पोलिसांना देण्यात आली पाेलिस घटनास्थळी दाखल झाले. सिंग याने ठेवलेले स्टेटस तात्काळ डिलीट केले. पोलिसांनी त्याचा मोबाईल जप्त केला. मोबाईल तपासला असता त्यात आक्षेपार्ह पाेस्ट केल्याचे पुरावे समोर आले. या प्रकरणी पोलिसांनी सिंग याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्याला अटक केली आहे. सिंग हा मूळचा प्रयागराज येथील रहिवासी आहे. तो कल्याणमध्ये फळ विक्रीचा व्यवसाय करतो.
0
0
Report

ताडोबा परिघ में बारिश के बीच वन्यजीव गणना, चांदनी में जंगल का रोमाँच

Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा परिघात पावसाच्या साथीने वन्यजीव गणना पार पडली. आधीच सज्ज केलेल्या उंच मचाणीवर देश-राज्यातून आणि जिल्हाभरातून रात्रीभर बसले हुश्री प्रगणकांनी दुधाळ चंद्रप्रकाशात जंगलाचा अवर्णनीय आनंद घेतला. बुद्धपौर्णिमेच्या निमित्ताने हौशी वन्यजीव गणना पार पडली. ताडोबाचा बफर क्षेत्रातील लोखंडी मचाण 57 आणि जिल्हाभरात सुमारे 100 मचाणी सज्ज करण्यात आल्या होत्या. एका मचाणीवर 2 ते 4 प्रगणक बसण्याची सोय करण्यात आली होती. या dramatic अनुभवात जंगलाचा आणि वन्यजीवांचा अनुभव घेणे ताडोबात दाखल झालेल्या वन्यजीवप्रेमींसाठी पर्वणी ठरली. यात शेकडोच्या संख्येत पक्षी-प्राणी.yz दर्शन झाले. ऐन मध्यरात्री जोरदार पाऊससरींनी आनंदात काही काळ व्यत्यय आणला. निसर्गानुभव या उपक्रमात ताडोबाच्या बफर क्षेत्रातील 57 लोखंडी मचाण तर जिल्हाभरात सुमारे 100 मचाणी सज्ज झाल्या होत्या. एका मचाणीवर क्षमतेनुसार 2 ते 4 प्रगणक बसू शकतील अशी व्यवस्था केली गेली. बुद्ध पौर्णिमेचा चंद्र तेजोमय असल्याने जंगलाचा आणि वन्यजीवांचा अनुभव घेणे ताडोबात दाखल झालेल्या वन्यजीवप्रेमींसाठी पर्वणी ठरली.
0
0
Report
Advertisement

वासिम बाजार में सोयाबीन कीमतें रिकॉर्ड ऊंचाई पर, क्विंटल 6200 रुपये तक पहुंचा

Washim, Maharashtra:वाशिम: सोयाबीनच्या दरात मोठी उसळी पाहायला मिळत आहे. सध्या सोयाबीनचा दर प्रति क्विंटल 6200 रुपयांपर्यंत पोहोचला असून हा आतापर्यंतचा उच्चांक मानला जात आहे. या दरवाढीमुळे बाजारात तेजीचे वातावरण निर्माण झाले आहे आणि शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे चित्र दिसून येत आहे. दरवाढीचा परिणाम आता घरगुती बियाण्यांवरही होण्याची शक्यता वर्तवली जात असल्यामुळे बियाण्यांचे दरही वाढू शकतात. आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बियाण्यांची मागणी वाढण्याची शक्यता असल्यामुळे बियाण्यांचे दरही वाढू शकतात.
0
0
Report

शिंदे की अनुपस्थिति के कारण कोरेगांव दौरे पर राजनीति गरम

Satara, Maharashtra:सातारा _पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या कोरेगाव दौऱ्यातील कार्यक्रमांना आमदार महेश शिंदे अनुपस्थित राहिल्याने चर्चा रंगल्या. यावर शिंदे यांनी पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे उपस्थित राहता आले नसल्याचे स्पष्ट केले.ताकद कमी झाल्याच्या चर्चांवर “जनतेलाच विचारा” असे सांगत त्यांनी प्रत्युत्तर दिले. काही कार्यकर्ते शिवसेनेत गेल्याबाबत “पक्ष वाढवणे चांगले आहे, माझे सहकार्य राहील,” अशी भूमिका त्यांनी घेतली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संघर्षाच्या चर्चांना त्यांनी फेटाळत “हा संघर्ष मीडियाने वाढवला आहे,” असे म्हटले. तसेच काही कार्यकर्त्यांच्या जाण्याला त्यांनी फारसे महत्त्व नसल्याचे स्पष्ट केले. “काम केले तर जनता स्वीकारेल, नाहीतर घरी पाठवेल,” असे म्हणत शिंदे यांनी सूचक प्रतिक्रिया दिली.
0
0
Report

जालना में भीषण गर्मी में पानी की कमी, महिलाएं 2 किमी पानी के लिए रोज चलतीं

Jalna, Maharashtra:जालना : जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई,भर उन्हात २ किलोमीटर जाऊन विहिरीतून पाणी शेंदून भागवावी लागते पाण्याची गरज(पॅकेज) अँकर :सध्या जालना जिल्ह्यात तिव्र पाणीटंचाई जाणवतीय.अनेक गावातील पाण्याचे स्त्रोत वाढत्या तापमानामुळे आटलेत.तर काही गावात मोजक्याच विहिरीत पाणी शिल्लक असल्यानं याच विहीरीतून भर उन्हात पाणी शेंदून काढत पाण्याची गरज पूर्ण करण्याची वेळ महिलांवर आलीय.बघूया जालना जिल्ह्यातील पाणीटंचाईवरचा हा स्पेशल रिपोर्ट. व्हिओ:०१: सध्या जालना जिल्ह्यात तापमानाचा पारा 42 डिग्री सेल्सिअसपर्यत गेलाय.अशा कडक उन्हात भोकरदन तालुक्यातील जानेफळ गायकवाड गावातील महिलांवर गावातील एकमेव विहिरीतून पाणी शेंदून काढण्याची वेळ आलीय.गावात नळाला पाणी येत नाही.त्यामुळे भर उन्हात गावातील महिलांवर विहिरीतून हाताने पाणी शेंदून काढण्याची वेळ आलीय.गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून गावातील महिला याच विहिरीतून पाणी काढून दररोजच्या पाण्याची भूक भागवतायत. बाईट :०१:ग्रामस्थ महिला( निळ्या रंगाची साडी असलेली महिला) बाईट : ग्रामस्थ महिला(काळी साडी असलेली महिला) व्हिओ :०२: गावच्या परिसरातील पाण्याचे स्रोत कोरडे पडल्यानं याच गावातील महिलांना दररोज 2 किलोमीटर पर्यत पाण्यासाठी पायपीट करावी लागते.त्यामुळे गावातील पाणीप्रश्न सोडवण्याची मागणी महिलांनी केलीय. बाईट :०३: ग्रामस्थ महिला(गुलाबी रंगाची साडी असलेली महिला) व्हिओ :०३: सध्या जालना जिल्ह्यातील व्हिओ:०३:सध्या जालना जिल्ह्यातील 16 गावं आणि 23 वाड्यांना 31 टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरूय.मात्र अनेक गावांची मागणी असूनही अजूनही या गावांचे टँकर सुरू करण्याबाबतचे प्रस्ताव मंजूर झालेले नाही.त्यामुळे रखडलेल्या प्रस्तावाबाबत प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन पाणीटंचाई असलेल्या गावात टँकर सुरू करावे एवढीच ग्रामस्थांची माफक अपेक्षाय. नितेश महाजन,झी-२४ तास,जालना
0
0
Report
Advertisement

नवापूर में बर्ड फ्लू से पोल्ट्री उद्योग को करोड़ों का नुकसान, कलिंग तेज

Dhule, Maharashtra:देशाचं पोल्ट्री हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवापूरला बर्ड फ्लूने विळखा घातला आहे. बर्ड फ्लू च्या विळख्यानंतर आता प्रशासन गतिमान पावला उचलत, बाधित क्षेत्राला निर्जंतुकीकरण करण्याच कामं युद्ध पातळीवर करत आहे. सुमारे दीड लाख कोंबड्या तर दहा लाखांपर्यंत अंडी नष्ट केली जाणार असल्याचा पातळी माहिती समोर आली आहे. नवापूरमध्ये तिसऱ्यांदा बर्ड फ्लूचा लागण झाल्याने पोल्ट्री व्यवसायिकाच्या कोट्यवधी रुपयांचे नुकसान होणार आहे. बर्ड फ्लू बाधित क्षेत्राला प्रतिबंधित करण्यात आलेले आहे. तसेच पशुसंवर्धन विभागाकडून 25 पथक तयार करून बाधित क्षेत्र तील कोंबड्या कलिंग करण्याचं काम केलं जात आहे. तसेच बाधित अंडी देखील नष्ट करण्यात येणारा असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाने दिलेली आहे. आवश्यकता भासल्यास बाहेरच्या जिल्ह्यातून पथक बोलावली जातील अशी माहिती देखील पशुसंवर्धन विभागाने दिली आहे. सुरुवातीला बाधित पोल्ट्री फार्मचा पंचनामा करण्यात येत असून, त्यानंतर प्रत्येक कोंबडीचे शास्त्रशुद्ध पद्धतीने कलिंग करून त्या पोत्यांमध्ये भरून खोल खड्ड्यात पुरल्या जात आहेत. बर्ड फ्लूची पुष्टी झाल्यानंतर प्रशासनाने कारवाईचा वेग वाढवला आहे. सुरुवातीला काही अडचणींमुळे कलिंग प्रक्रियेला उशीर झाला असला, तरी आता सात पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यांचे कलिंग करण्यात येत आहे. यासोबतच मोठ्या प्रमाणावर अंडी आणि पशुखाद्यही नष्ट करण्यात येणार आहे. ही संपूर्ण कलिंग प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सुमारे पाच दिवसांचा कालावधी लागणार असून, पोल्ट्री व्यावसायिकांना दिलासा देण्यासाठी शासनाकडून मदत जाहीर करण्यात आली असून, मोठ्या पक्षासाठी १४० रुपये, लहान पक्षासाठी १२० रुपये आणि प्रत्येक अंड्यासाठी ४ रुपये अशी भरपाई दिली जाणार असल्याची माहिती देण्यात आली. बाइट: संजय खाचने पशुसंवर्धन सहआयुक्त. नंदी अंडी देणारा एका पक्षी वाढविण्यासाठी ५०० रुपये खर्च, मात्र शासनाकडून १४० भरपाई, मिळत असल्याने पोल्ट्री असोसिएशनचा संताप व्यक्त केला आहे. बर्ड फ्युचर हे संकट परिसरातील १२ लाख पक्षांवर आलं असूम, पहिल्या टप्प्यात १ किमी परिसरात कलिंग सुरू आहे. बर्ड फ्युच्या मगरमीठीमुळे पोल्ट्री व्यवसायिकांमध्ये मोठी चिंता पसरली आहे. तिसऱ्यांदा हा संसर्ग आढळल्याने कोट्यवधी रुपयांच्या नुकसानीची भीती व्यक्त केली जात आहे. नवापूर परिसरात सुमारे १२ लाख पक्षी असून, परिस्थिती गंभीर झाल्यास मोठ्या प्रमाणावर कलिंग करण्याची वेळ येऊ शकते. पहिल्या टप्प्यात एक किलोमीटर परिसरातील पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यांचे कलिंग करण्यात येणार आहे. २००६ आणि २०२१ नंतर आता २०२६ मध्ये पुन्हा बर्ड फ्लू आल्याने पोल्ट्री व्यवसाय पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. बाइट: आरिफ बलोचिय, अध्यक्ष, पोल्ट्री असोसिएशनचे. नवापूर परिसरामध्ये बर्ड फ्लूच्या लागण मुळे अंड्यांचा पुरवठा विस्कलीत झाला असून, याचा मोठा आर्थिक फटका या परिसरातील अर्थव्यवस्थेला बसणार आहे. करोडो रुपयांच् नुकसान व्यावसायिकांना सोसावा लागणार असून, या ठिकाणी बेरोजगारी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
0
0
Report

Amol Mitkari के ट्वीट से NCP में हलचल, बोले- दरवाज़ा बंद हुआ तो उंगलियाँ दबीं

Akola, Maharashtra:राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलेल्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. “जब तुमने मेरे लिए दरवाज़ा बंद किया, तब मेरी उंगलियां उस चौखट में दब रही थीं.. #कडवा सच” असे ट्विट त्यांनी केले होते. दरम्यान, सोशल मीडियावर व्यक्त होताना त्यांनी स्पष्ट केले की, त्यांच्या या ट्विटचा विधानपरिषद उमेदवारीशी कोणताही संबंध नाही.“मी कधीही उमेदवारी मागितलेली नाही, फक्त पक्षाकडे माझी गरज आहे की नाही, एवढंच विचारलं,”असे त्यांनी सांगितले.पक्षात आपली उपयुक्तता संपली असेल तर वारंवार अपमान सहन करण्यापेक्षा शांत राहणे योग्य, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. तसेच, उर्दू शायरीच्या माध्यमातून त्यांनी आपली मनस्थिती मांडत साधेपणा आणि प्रामाणिकपणावर भर दिला.“फटी हुई झोळी घेऊन फिरणारे आहोत,” असे म्हणत त्यांनी स्वतःची भूमिका स्पष्ट केली.
0
0
Report

मिरा-भायंदर में 4.82 करोड़ के जप्त माल नागरिकों को वापस, पुलिस ने सौंपा

Mira Bhayandar, Maharashtra:मिरा-भाईंदर : ब्रेकिंग परिमंडळ-१ कडून जप्त मुद्देमाल तक्रारदारांना परत मिरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ-१ तर्फे तब्बल ४ कोटी ८२ लाख किमतीचा जप्त मुद्देमाल तक्रारदारांना परत करण्यात आला आहे. यामध्ये 3.03 कोटींचे सोन्याचे दागिने, 4 लाख ४६ हजारांचा चांदी आणि ₹27 लाख ४३ हजार किमतीचे मोबाईल नागरिकांना सुपूर्द करण्यात आले. या उपक्रमामुळे पोलिसांवरील नागरिकांचा विश्वास अधिक दृढ झाल्याचे दिसून येत आहे. पोलीस आयुक्त निकेत कौशिक, अपर आयुक्त दत्तात्रय शिंदे आणि उपायुक्त राहुल चव्हाण यांच्यासह वरिष्ठ अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0
0
Report
Advertisement

पायधुनि में परिवार की मौत के बाद तरबूज बाजार पर डर

Navi Mumbai, Maharashtra:मुंबई के पायधुनि में एक ही परिवार के चार सदस्यों की संदिग्ध फूड पॉइजनिंग से मौत का मामला 25 अप्रैल को सामने आया है। 25 अप्रैल को इस परिवार ने अपने घर आए महमानों के साथ चिकन बिरयानी खाई थी लेकिन रात को इस परिवार ने तरबूज भी खाया था, जिसके बाद इन्हें कुछ घंटों बाद उल्टी, दस्त, सांस लेने में तकलीफ शुरू हुई। उन्हें अस्पताल ले जाया गया, लेकिन 26 अप्रैल को चारों की मौत हो गई। तरबूज खाने की वजह से मौत की आशंका जताई गई है। इस घटना का असर तरबूज की खपत पर भी पड़ता नजर आ रहा है। Navi Mumbai के APMC मार्केट में रोजाना 40 से 50 ट्रक तरबूज आते हैं। इस घटना के बाद लोगों में तरबूज खाने को लेकर भय दिखाई पड़ रहा है, जिसकी वजह से तरबूज की बिक्री प्रभावित हो रही है। बड़े पैमाने पर तरबूज मार्केट में पड़ा हुआ है। इस व्यवसाय से जुडे़ व्यापारी बताते हैं कि पायधुनि की इस घटना के बाद लोगों में तरबूज खाने पर डर का माहौल है। इसलिए गर्मी के दिनों में तरबूज की खपत नहीं हो पा रही है। इसका जायजा लिया है हमारे प्रतिनेत्री/swati नाइक ने।
0
0
Report
Advertisement

मिसिंग लिंक के कारण पुणे- मुंबई एक्सप्रेसवे पर यातायात बाधित

Varsoli, Maharashtra:मिसिंग लिंकका गोंधळ...! उद्घाटनानंतरही एक्सप्रेसवेवर कोंडी पुणे–मुंबई एक्सप्रेस हायवेवर सलग दुसऱ्या दिवशी वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. काल मोठ्या गाजावाज्यात मिसिंग लिंकचं उद्घाटन झालं, मात्र आज सकाळी हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला नव्हता. त्यामुळे प्रवाशांना तासन्तास वाहतूक कोंडीत अडकून राहावं लागलं. नेमकं काय घडलं, पाहूया हा विशेष रिपोर्ट. पुणे–मुंबई एक्सप्रेस हायवे... राज्यातील सर्वाधिक वर्दळीचा मार्ग. पण गेल्या दोन दिवसांपासून इथे प्रवास म्हणजे डोकेदुखी ठरतोय. आज सकाळपासूनच वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अनेक ठिकाणी वाहतूक अक्षरशः ठप्प झाली. काल मिसिंग लिंकचं उद्घाटन मोठ्या थाटामाटात करण्यात आलं. मात्र आज सकाळी हा मार्ग वाहतकीसाठी खुला करण्यात आला नव्हता. उद्घाटनासाठी उभारण्यात आलेल्या स्टेजमुळे वाहतुकीवर परिणाम झाला. दुपारनंतर मात्र परिस्थितीत बदल झाला. उद्घाटन सोहळ्यासाठी उभारण्यात आलेला स्टेज हटवण्यात आला... आणि त्यानंतर पुण्याकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक मिसिंग लिंकवरून सुरू करण्यात आली. वाहतूक हळूहळू सुरळीत होऊ लागली असली, तरी सकाळपासून अडकलेल्या वाहनचालकांना मात्र मोठा मनस्ताप सहन करावा लागला. End vo : मिसिंग लिंकमुळे प्रवास वेळ कमी होणार अशी अपेक्षा होती, मात्र सुरुवातीला नियोजनाच्या अभावामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. पुढील काही दिवसांत परिस्थिती सुधारते का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
0
0
Report

रत्नागिरी में चिपळूण बस चालक पर मारहाण, वीडियो वायरल

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. रत्नागिरीत संताप!.. चिपळूण आगाराच्या बस चालकाला कर्जतमध्ये बेदम मारहाण..व्हिडिओ व्हायरल.. अँकर एक धक्कादायक बातमी समोर येतेय,जी पाहून एसटी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण आगाराच्या एका एसटी बस चालकाला अहिल्यांनगरमधील कर्जत जवळ काही तरुणांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही बस बीडहून चिपळूणच्या दिशेने निघाली होती.कर्जत जवळच्या एका बस थांब्यावर बस थांबली नाही,या कारणावरून संतापलेल्या काही प्रवाशांनी किंवा स्थानिक तरुणांनी एसटीचा पाठलाग केला. केवळ बस न थांबल्याच्या रागातून या तरुणांनी एसटी समोर आपली दुचाकी आडवी लावली आणि चालकाला शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली.. या भीषण मारहाणीचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की,चालक आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न करत असतानाही त्याला बेदम मारले जात आहे.दिवसाढवळ्या घडलेल्या या प्रकारामुळे प्रवाशांमध्येही भीतीचे वातावरण पसरले होते... एसटी चालक-वाहकांवर अशा प्रकारे होणारे हल्ले आता चिंतेचा विषय ठरत आहेत.या प्रकरणाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर आता पोलीस या मारहाणा करणाऱ्यांवर काय कारवाई करणार,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.चिपळूण आगारातूनही या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे..
0
0
Report

परभणी के जिंतूर के सायखेडा गाँव में सडक नहीं पहुंची; ग्रामीण पाय-पाय को मजबूर

Parbhani, Maharashtra:स्वातंत्र्याचा अमृतकाळ साजरा होऊन गेला देश डिजिटल इंडियाच्या गप्पा मारतोय पण परभणीच्या जिंतूर तालुक्यात एक असं दुर्दैवी गाव आहे जिथे साधी सडकही पोहोचलेली नाहीजिंतूरमधील सायखेडा हे ते गाव जिथल्या ग्रामस्थांच्या नशिबी स्वातंत्र्यानंतरही केवळ पायपीट'च लिहिलेलं आहे आजतागायत या गावाला पक्का रस्ता मिळालेला नाही.पावसाळ्यात तर या गावाची अवस्था एखाद्या बेटासारखी होते विशेष म्हणजे हे गाव पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या मतदारसंघात येतं तरीही इथला वनवास संपलेला नाही सायखेडा गावला जायला रस्ता उपलब्ध नसल्याने गावकऱ्यांना पायपीट करत गाव गाठाव लागते याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गजानन वाणी यांनी...
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top