445001
यवतमाळच्या बोधगव्हाण आणि गोधणीमध्ये पट्टेदार वाघाचा वावर, नागरिकांमध्ये भीती
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ शहरालगत बोधगव्हाण, गोधणी व जांब शिवारात पट्टेदार वाघाचा वावर दिसून आल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. या वाघाने एका गाईवर हल्ला केला असून वाघाचे पगमार्क आढळून आले आहेत. गोधणी आणि जांब रोडवर वाघाने नाल्यातील पाण्यात विश्रांती घेतल्याचे नागरिकांनी चित्रित केले. वनविभागाची यंत्रणा सतर्क झाली असून परिसरात ट्रॅप कॅमेरे बसवले आहेत. रेस्क्यू टीम वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे. मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या जात आहेत.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
चिपळूण पंचायत समिति ने तुकाराम मुंढे के अभिनंदन का प्रस्ताव सर्वसम्मति से मंजूर किया
Ratnagiri, Maharashtra:चिपळूण/ रत्नागिरी तुकाराम मुंढे यांच्या अभिनंदनाचा ठराव; चिपळूण पंचायत समिती ठराव मांडणारी राज्यातील पहिली समिती राज्याचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्याची दखल घेत चिपळूण पंचायत समितीच्या मासिक सभेत त्यांच्या अभिनंदनाचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. राज्यातील नागरिकांचे आरोग्य उत्तम आणि सुदृढ ठेवायचे असेल, तर तुकाराम मुंढे यांसारख्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांची या विभागात गरज असून त्यांची बदली करू नये, अशी मागणी या ठरावातून करण्यात आली. हा ठराव सदस्य गौरव पाटेकर यांनी मांडला असून सभेतील सर्व सदस्यांनी त्याला एकमताने मंजुरी दिली. विशेष म्हणजे, तुकाराम मुंढे यांच्या अभिनंदनाचा असा ठराव मंजूर करणारी चिपळूण पंचायत समिती राज्यातील पहिली पंचायत समिती ठरली आहे.0
0
Report
चंद्रपुर में फिर लौटा टस्कर हाथी, सावली के हरंबा-उमरी इलाके में दहशत
Chandrapur, Maharashtra:टायटल:--- चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा परतला टस्कर हत्ती, सावली तालुक्यातील हरंबा-उमरी परिसरात पुन्हा एकदा हत्तीचा वावर याच तस्कर हत्तीने काही दिवसात घेतला आहे त्यांचा बळी अँकर:--- गडचिरोली जिल्ह्यात परतलेला रानटी टचकर हत्ती पुन्हा एकदा चंद्रपूर जिल्ह्यात दाखल झाला आहे. वैनगंगा नदी ओलांडून या हत्तीने सावली तालुक्यातील हरंबा -उमरी भागात प्रवेश केला आहे. हा 30 रानटी हत्तींचा कळप असून तो पावसाच्या आधी गडचिरोलीला परत गेला होता. मात्र त्यातील एक टस्कर हत्ती ऐन खरीप हंगामात चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा दाखल झाल्याने शेतकरी आणि विभागाची चिंता वाढली आहे. वनविभागाचे पथक हत्तीच्या हालचालीवर सातत्याने लक्ष ठेवून आहे. वनविभागाने आपली चमू या भागात सक्रिय केली असून हत्तीचे दर्शन झाल्यास त्याला हुसकावण्याचा प्रयत्न न करता वनविभागाला याची माहिती द्यावी असे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर0
0
Report
सोलापूर में भारी बारिश ने शहर में जलजमाव के संकेत, यलो अलर्ट जारी
Solapur, Maharashtra:तब्बल दीड महिन्यानंतर सोलापूरात मुसळधार पावसाला सुरवात - जिल्ह्यातील अनेक भागात पाणी साचायला सुरुवात - मागील दीड महिन्यापासून जिल्ह्यात पावसाने दडी मारली होती. - सोलापूर जिल्ह्यात कालपासून पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आलाय. - मात्र आज पावसाने दमदार हजेरी लावल्याने सोलापूरकर सुखावलेत0
0
Report
Advertisement
रत्नागिरी: सुनील तटकरे ने पत्रकार परिषद में पार्टी की स्थिति स्पष्ट की
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी- राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे पत्रकार परिषद-2 pointers On मोफत साडी बंद मला या निर्णयाबाबत काहीही माहिती नाही On सुषमा अंधारे मला कुणाला काहीच उत्तर द्यायचं नाही अनिकेत मी आणि आदिती लोकांमधून निर्वाचित झालेलो आहोत आम्ही लोकशाहीच्या माध्यमातून निवडून आलेला आहोत जनतेने दिलेल्या मतांच्या मुळे आम्ही आहोत जनतेचा दीर्घकाळ पाठिंबा आम्हाला का मिळतो हे टीका करांनी एकदा विचार करावा ऑन रामदास कदम आणि योगेश कदम रामदास कदम ज्येष्ठ नेते आहेत रामदास कदम मोठे नेते राम प्रहरी त्यांनी माझी आठवण का काढली हे मला माहित नाही माझा स्वभाव आहे गटारामध्ये दगड टाकून मी घाण उडवून घेत नाही तटकरे यांचा रामदास कदम यांचा टोला त्यामुळे मला या विषयात बोलायचं नाही On योगेश कदम मंडणगड नळपाणी योजनेचं श्रेय मी घेतलं नाही दुसऱ्यांनी काही केलं असं मी म्हटलं नाही पण मी त्यासाठी प्रयत्न करत होतो मी काय केलं हे सांगितलं, दुसऱ्यांचं महत्त्व करण्यासाठी मी बोललो नव्हतो मला कुणावर टीका करण्याची सवय नाही मी सरळ पणाने बोलल्यानंतर का उगाच लोक अंगावर ओढून घेतात मला काही फरक पडत नाही कोणी किती गलिच्छ बोललं ज्यांना ज्या पद्धतीने बोलायचं त्यांनी बोलू द्या मला काही फरक पडत नाही कितीही वाईट पद्धतीने बोललं गेलं तरी मी स्थिर आहे मला राजकारणात लोकांनी उचलून धरला आहे कोणीही किती माझ्यावरती टीका केली तरी मला फरक पडत नाही आपल्याला वाहिलेली लाखोली ही फुलं समजली तर जसं तसं काही राहत नाही On भास्कर जाधव नाराजी दिशा कमिटीचे निमंत्रण त्यांच्यापर्यंत पोहोचलं नाही अशी त्यांनी तक्रार केली होती रस्ते सुरक्षा समितीची बैठक उशिरा सुरू झाली त्याची लिंक त्यांना देण्यात आलेली होती दिशा कमिटीची बैठक उशिरापर्यंत चालली त्यामुळे त्यांना वेटिंग राहावं लागलं भास्कर जाधव यांच्याकडे नेटवर्कचा प्रॉब्लेम होता tammुळे त्यांना ऐकू येत नव्हतं त्यांचं समाधान झाल्यानंतर आम्ही आमचं कामकाज पुढे सुरू केलं On दिशा कमिटी बैठक माझ्या बैठकीला अधिकाऱ्यांनी यापुढे वेळेचे यावं वेळेत न येणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल पुढील मीटिंगच्या वेळेला अकरा वाजता दरवाजे बंद केले जातील On प्रफुल्ल पटेल नाराजी केंद्रीय मंत्रीपदाचा विषयच नाही ज्यावेळी विस्तार येईल, त्यावेळी निर्णय घेतले जातील प्रफुल्ल भाई फिफाचे अध्यक्ष राहिलेले आहेत, त्यामुळे अंतिम सामन्यासाठी ते विदेशात गेलेले आहेत On विलीनीकरण-- आमच्या पक्षात कोणाचाही हस्तक्षेप नाही दादांच्या अकाली निधनानंतर वहिनी उपमुख्यमंत्री झाल्या, पार्थ राज्यसभेवर गेले.. आणि ज्या काही घडामोडी घडल्या, त्यावेळी प्रदेश अध्यक्ष म्हणून मला जी जबाबदारी निभवायची होती ती मी प्रामाणिकपणे निभावली विलीनीकरणाची चर्चा दादा असताना अंतिम निर्णयापर्यंत गेली होती, पण दादांच्या निधनानंतर राजकीय अंतर आहे. सध्या विलीनीकरणाची चर्चा नाही On जिल्हा नियोजन काम सुरू नाही जिल्हा नियोजनमध्ये माझी मंजूर झालेली कामं प्रत्यक्षात सुरू झालेली नाहीत, याबद्दल तीव्र नाराजी जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे व्यक्त केली ती कामं तात्काळ सुरू झाली पाहिजेत आशा सक्त सूचना मी दिलेल्या आहेत माझा आक्षेप कोणावर नाही, पण अधिकारी वर्गाने ती का थांबवली ते कळलेलं नाही मला मंजूर झालेली कामं म्हणजे कोणाची मेहरबानी नाही *पत्रकार परिषदेत तटकरेंना आला फोन* पत्रकार परिषद सुरू असतानाच तटकरेंना एक फोन आला यांना 100 वर्ष आयुष्य आहे, त्यांना सांगा मी प्रेसमध्ये आहे ameriketun फोन आहे असं तटकरे यावेळी म्हणाले तो फोन प्रफुल्ल पटेलांचा असल्याची चर्चा कारण काही वेळापूर्वी पटेलांबाबत विचारलेल्या प्रश्नाला त्यांनी उत्तर दिलं होतं0
0
Report
मुलुंड अस्पताल निरीक्षण के बाद किशोरी पेडणेकर ने महिलाओं से छेड़छाड़ का मुद्दा उठाया
Mumbai, Maharashtra:मुंबई महानगरपालिका के नए बनाए गए मुलुंड स्थित अग्रवाल अस्पताल का निरीक्षण विपक्षी नेता किशोरी पेडणेकर ने किया। इस अवसर पर अधिकारी और शिवसेना ठाकरे और मनसे के नगरसेवक मौजूद थे। स्थानीय निवासी और अस्पताल के कर्मियों ने यहाँ की समस्याओं के बारे में बताया, जिनमें महिलाओं के छेड़छाड़ जैसे गंभीर मुद्दे भी शामिल थे। किशोरी पेडणेकर ने इस पर संतोष व्यक्त किया। साथ ही चेंबूर हादसे के रिपोर्टLeak होने के सवाल पर उन्होंने सवाल उठाया। रामदास कदम के बयान को लेकर उनके पिता ने क्या लिखा है? उन्होंने कहा राम मंदिर लूटा गया है—इस पर उनकी प्रतिक्रिया रही।0
0
Report
सोलापुर में श्री संत गजानन महाराज पालखी का आगमन; 750 किमी यात्रा पूरी
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - श्री संत गजानन महाराज पालखीच्या सोलापूर जिल्ह्यात आगमन शेगावहून विठ्ठलभेटीला निघालेली श्री संत गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्याचे सोलापूर जिल्ह्यात आगमन 750 किलोमीटर 33 दिवसांचा प्रवास करीत शेगावहून पंढरपुरात विठ्ठलभेटीला निघालेली श्री संत गजानन महाराजांची पालखी सोलापूरात दाखल पालखी मार्गावर गावागावात रांगोळ्या पायघड्या घालून केलं जातय स्वागत तर पालखीच्या स्वागतासाठी प्रशासनाकडून देखील जोरदार तयारी वारकरी, पताकाधारी, टाळकरी, स्वयंसेवकांसोबतच भक्तांच्या सुरक्षेला पोलिसांनी दिले आहे प्राधान्य विठुरायाचा जयजयकार करीत वारकरी पंढरीच्या दिशेने उद्यापासून दोन दिवस सोलापुर शहरात असणार मुक्काम याविषयीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी0
0
Report
Advertisement
उल्हासनगर हत्या केस में दो आरोपी गिरफ्तार; वीڈیو समेत सबूत बरामद
Ambernath, Maharashtra:उल्हासनगर गुन्हे शाखेची कौतुकास्पद कामगिरी थेट पुरावा नसतांना हत्येचा गुन्हा आणला उघडकीस जुन्या वादातून केली होती हत्या anchor मुंब्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका इसमांनी निर्घृण हत्या करण्यात आली होती. मृतदेहाची ओळख पटू नये यासाठी आरोपींनी अत्यंत क्रूरतेने मृतदेहाचे मुंडके धडापासून वेगळे केले होते आणि दोन्ही हात कापून टाकले होते. त्यानंतर हे प्रेत एका निर्जन स्थळी फेकून देण्यात आले होते. कोणताही थेट पुरावा किंवा मृतदेहाची प्राथमिक ओळख नसताना, उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पथकाने अत्यंत कौशल्यपूर्ण तपास करत या क्रूर हत्येचा कट उघडकीस आणला असून , या प्रकरणातील मुख्य आरोपी फैज सुलतान मालीम आणि अल्बान सुलतान मालीम या दोघांना आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. 13 मार्च रोजी रात्री 9 वाजताच्या सुमारास अमन मुस्तकीन शेख याला आरोपींनी मुंब्रा येथील श्रीलंका भागातून एका रिक्षामध्ये बसवून खर्डीगाव येथील निर्जन ठिकाणी नेले. तिथे धारदार चाकूने त्याचा गळा चिरून खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी आणि ओळख लपवण्यासाठी त्याचे मुंडके आणि दोन्ही हात कापून वेगवेगळ्या निर्जन ठिकाणी टाकून दिले. धक्कादायक बाब म्हणजे, हत्या करताना आरोपींनी आपल्या मोबाईलमध्ये या गुन्ह्याचे व्हिडिओ शूटिंग देखील केले होते. पोलिसांनी तो मोबाईल पुराव्यासाठी जप्त केला आहे. चंद्रशेखर भुयार उल्हासनगर0
0
Report
टिटवाला के KNt स्कूल में गणवेश तीन गुना महंगा, अभिभावकों का धरना
Kalyan, Maharashtra:गणवेश सक्ती करणाऱ्या शाळेवर कारवाईच्या मागणीसाठी पालकांचे ठिय्या आंदोलन. मान्यता रद्द करण्यासाठी उपसंचालकांना पत्र. टिटवाळा येथील केएनटी शाळा प्रशासनाकडून तिप्पट दराने ठराविक दुकानातच गणवेश खरेदी करण्याची सक्ती पालकांवर केल्याने याविरोधात पालकांनी शिक्षण विभागावर तीन वेळा आंदोलन छेडले. मात्र, तरीही संबधित शाळा प्रशासनावर कोणतीही कारवाई होत नाही. यासाठी आज पुन्हा या पालकांनी केडीएमसीच्या शिक्षण मंडळ कार्यालयात ठिय्या मांडत आंदोलन केले. शिक्षण विभाग आणि शाळा प्रशासनाचे साटे लोटे असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते विजय देशेकर यांनी केला आहे. तर, शाळेकडून वाढीव दराने गणवेश विक्री केल्याच्या तक्रारीची दखल घेत याप्रकरणी शाळेविरोधात कारवाई करण्यासाठी उपसंचालकांना पत्र पाठवले असून, त्यांच्याकडून आदेश प्राप्त होताच कारवाई केली जाईल. असे केडीएमसी शिक्षण विभाग प्रशासन अधिकारी भारत बोरनारे यांच्या स्पष्ट केले आहे.0
0
Report
सावळीविहीर में अतिक्रमण हटाने की बड़ी कार्रवाई शुरू, ट्रैफिक की राहत की उम्मीद
Shirdi, Maharashtra:तीन दिवसांच्या अल्टिमेटमनंतर अहिल्यानगर जिल्ह्यातील सावळीविहीर येथे अतिक्रमण हटवण्याची मोहीम अखेर सुरू झाली आहे. नगर–मनमाड महामार्गालगतच्या अतिक्रमणांमुळे वाहतूक कोंडी होत असून , शिर्डीकडे येणाऱ्या भाविकांसह सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. तसेच महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामातही अडथळे निर्माण होत होते. या पार्श्वभूमीवर मागील तीन दिवसांपूर्वी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पाहणी करत अतिक्रमण धारकांना इशारा दिला होता मात्र तरी देखील अतिक्रमण धारकांनी स्वतःहून अतिक्रमण न हटवल्याने प्रशासन ॲक्शन मोडवर आले असून, सावळीविहीर परिसरात आज मोठ्या पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. अतिक्रमण हटवल्यानंतर परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न काही प्रमाणात सुटण्याची शक्यता आहे.0
0
Report
Advertisement
धाराशिव में ओमराजे निंबाळकर और कैलास पाटिल के बैनर से जन्मदिन की बहस शुरू
Dharashiv, Maharashtra:धाराशिवमध्ये खासदार ओमराजे निंबाळकर आणि ठाकरेंचे आमदार कैलास पाटलांचे एकत्र बॅनर\n\nखासदार ओमराजे निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त झळकले बॅनर\n\nआम्ही दादा प्रेमी म्हणत शिवसेना पदाधिकाऱ्याची बॅनरबाजी \n\nधाराशिव मध्ये फक्त ओके पॅटर्न म्हणत दोघांचे फोटो लावत बॅनर वरून वाढदिवसाच्या शुभेच्छा \n\nदुसरीकडे खासदार ओमराजे निंबाळकर यांना समाज माध्यमावरून वाढदिवसाच्या शुभेच्छा देणं कैलास पाटलांनी टाळलं\n\nAnc: उद्धव ठाकरेंची साथ सोडून एक एकनाथ शिंदें सोबत गेलेले खासदार ओमराजे निंबाळकर आणि ठाकरेंच्या आमदार कैलास पाटील यांचे धाराशिव मध्ये एकत्र बॅनर झळकले. ओमराजे निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त हे बॅनर लावण्यात आले असून धाराशिव मध्ये फक्त ओके पॅटर्न म्हणत ओमराजे निंबाळकर यांना शुभेच्छा देण्यात आले आहे. त्यावर आम्ही दादा प्रेमी असेही लिहिण्यात आला आहे. ओमराजांनी ठाकरेंची साथ सोडल्यानंतर त्यांचा पहिलाच वाढदिवस या वाढदिवसाला शिवसैनिकाकडून ही बॅनर बाजी करण्यात आली. दुसरीकडे आमदार कैलास पाटलांनी मात्र समाज माध्यमावरून ओमराजे निंबाळकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणे टाळले आहे.0
0
Report
गीतांजली एक्सप्रेस में छेड़छाड़ के आरोप पर युवतियों ने युवक को जवाब दिया; वीडियो वायरल
Akola, Maharashtra:बडनेरा–अकोला के बीच चलने वाली गीतांजली एक्सप्रेस में एक युवती ने कथित तौर पर एक युवक की छेड़छाड़ करने पर उसे जवाब देकर सबक दिया. वीडियो इस समय सोशल मीडिया पर वायरल हो रहा है. हालांकि यह वीडियो अमरावती रेलवे विभाग के क्षेत्र का है या आकोला क्षेत्र का, इस बारे में आधिकारिक पुष्टि नहीं है. इसलिए वीडियो के स्थान के बारे में हम कोई दावा नहीं कर रहे. उपलब्ध जानकारी के अनुसार ट्रेन यात्रा के दौरान एक युवक ने युवती को छेड़छाड़ का आरोप लगाया. इस घटना से गुस्साई युवतियों ने युवक को खूब सबक सिखाने की कोशिश की. इस दौरान युवक को लिस्टीप लगवाने का दृश्य कुछ यात्रियों ने मोबाइल में कैद किया. घटना का वीडियो सोशल मीडिया पर तेजी से वायरल हो रहा है और विभिन्न स्तरों से इसके बारे में प्रतिक्रियाएं आ रही हैं. परंतु रेल्वे पुलिस से अभी तक कोई आधिकारिक जानकारी या मामला दर्ज होने की पुष्टि नहीं हुई है. इसलिए वायरल वीडियो के बारे में सावधानी बरतने की दिशा में कहा जा रहा है.0
0
Report
शिवसेना बनाम भाजपा: छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँक अध्यक्षपदासाठी घमेळ कुणाचा?
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगरची जिल्हा बँक निवडणूक चांगलीच गाजली, शहरातील नेते निवडणुकीत सहभागी झाले आणि निवडणूक जिंकली; शिवसेनेने नऊ जागा जिंकलेल्या तर भाजपने सहा जागा आल्या, त्यामुळे अध्यक्ष कोण याबद्दल चर्चा सुरू झाली. जिल्हा बँकेचे अध्यक्ष पदावरून भाजपा शिवसेना आमने-सामने आले. भाजपा-शिवसेना दोन्ही पक्षात अध्यक्षपदासाठी दावा करू लागले. अंबादास दानवे (उबाठा) आणि काँग्रेसच्या कल्याण काळे यांच्या हातात झुकणारी स्थिती दिसत आहे. छत्रपती संभाजीनगरची औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक यावेळी वजनदार नेत्यांच्या प्रतिष्ठेमुळे चांगलीच गाजली; मंत्री अतुल सावे, मंत्री संजय शिरसाठ, खासदार संदीप भुमरे, आमदार प्रशांत बंब, आमदार सतीश चव्हाण यांनीही निवडणूक प्रतिष्ठेची केली. निवडणुकीत शिवसेनेच्या पदरी नऊ जागा आल्या तर भाजपच्या पदरी सहा जागा आल्या; म्हणून आपसातच एकमेव संतुलन राखण्यासाठी अपक्षांनी तीन जागा मिळवल्या, आता शिवसेनेसोबत ते नऊ जागांचे समान वाटीकरी झाले आहेत. त्यामुळे भाजपही अध्यक्षपदाच्या दाव्यास सज्ज असल्याचे स्पष्ट झाले आहे. आमचे 9 सदस्य आधी निवडून आले असल्याने आमचा दावा पक्का असल्याचे संजय शिरसाठ यांनी सांगितले. पुढील गोंधळ महालिका किंवा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीप्रमाणेच या जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निर्णयातही केंद्रित होईल. छत्रपती संभाजीनगरमध्ये सत्तेत भागीदार असलेल्या भाजप-शिवसेना द्वंद्वात सध्या वाद स्पष्ट दिसत आहे.0
0
Report
Advertisement
अंबोली में बाढ़ में फंसे चार किसान सुरक्षित बाहर निकलें; रेस्क्यू टीम ने बचाव किया
Oras Bk., Maharashtra:सिंधुदुर्ग ब्रेकिंग आंबोलीत पुराच्या पाण्यात अडकलेल्या चार शेतकऱ्यांना जीवदान. आंबोली नांगरतासवाडी परिसरात भात लावणीसाठी गेलेले चार शेतकरी अचानक आलेल्या पुराच्या पाण्यात अडकले. सह्याद्री एडवेंचर रेस्क्यू ग्रुप आंबोली-सांगली च्या पथकाने तत्परतेने घटनास्थळी धाव घे awak चारही जणांना सुखरुप बाहेर काढले.0
0
Report
कागल में नया स्मार्ट मीटर अचानक आग लगा खाक, लोगों ने हटाने की मांग उठाई
Kolhapur, Maharashtra:राज्यभर स्मार्ट वीज मीटर बसविण्याचे काम सुरू असताना कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील नानीबाई चिखली येथे नव्याने बसवलेल्या स्मार्ट मीटरने अचानक पेट घेतल्याची घटना घडली आहे. या घटनेत मीटर पूर्णपणे जळून खाक झाले असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे गावातून स्मार्ट मीटर हटविण्याची मागणीही जोर धरू लागली आहे. कागल तालुक्यातील नानीबाई चिखली येथे महावितरणकडून महिनाभरापूर्वी एका घरावर स्मार्ट वीज मीटर बसविण्यात आले होते. मात्र, अचानक या स्मार्ट मीटरमधून धूर निघू लागला आणि काही क्षणांतच मीटरने पेट घेतला. या आगीत नवीन स्मार्ट मीटर पूर्णपणे जळून खाक झाले. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच महावितरणच्या अधिकाऱ्यांनी घटनेची दखल घेतली असून, मीटरला आग नेमकी कशामुळे लागली याचा तपास सुरू करण्यात आला आहे.0
0
Report
देवगड के साळशी गांव में भल्ली भल्ली भावई उत्सव: मिट्टी और पानी की मस्ती
Oras Bk., Maharashtra:देवगड तालुक्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या साळशी गावात 'भल्ली भल्ली भावई' हा वार्षिक उत्सव मोठ्या भक्तीमय वातावरणात ढोल ताशांच्या गजरात पार पडला. गेले काही दिवस पावसाने दडी मारल्याने मोटर पंपाद्वारे विहिरीत पाणी उपसा करून सर्वत्र चिखल करून त्यात खेळण्याचा आनंद सर्वांनी लुटला. आषाढी महिन्याच्या कर्क संक्रांतीच्या दिवशी भावई या उत्सवाने या देवीच्या उत्सवाला प्रारंभ होतो पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे या उत्सवाला खरी रंगत येते. भात शेतीच्या कामातून वेळ काढत गावकरी मंडळी अतिशय आनंदाने आणि भक्तिमय वातावरणात या उत्सवात सामील होतात या दिवशी सकाळी श्री देवगांगो, श्री देव वशिक तळखंबा व श्रीदेवी पावनाई या देवतांना नैवेद्य दाखवीला जातो त्यानंतर दुपारी गावातील सर्व बारा पाच मानकरी, ग्रामस्थ भावई या ठिकाणी जमा होतात व ढोल ताशांच्या गजरात एकमेकांवर चिखल फेक आणि पाण्याचा मारा करीत या उत्सवाला प्रारंभ होतो. हा चिखल फेक उत्सव सुरू असताना कोणीही कुणावर रागवत नाही अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने सर्व गावकरी हा कार्यक्रम पारपाडतात. अशा आगळ्यावेगळ्या पद्धतीने ऐतिहासिक साळशी गावात दरवर्षी आषाढी महिन्याच्या कर्क संक्रांतीच्या दिवशी भल्ली भल्ली भावई हा उत्सव संपन्न होतो.0
0
Report
Advertisement
