icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow24 Sept 2024, 04:45 am

यवतमाळच्या बोधगव्हाण आणि गोधणीमध्ये पट्टेदार वाघाचा वावर, नागरिकांमध्ये भीती

Yavatmal, Maharashtra:

यवतमाळ शहरालगत बोधगव्हाण, गोधणी व जांब शिवारात पट्टेदार वाघाचा वावर दिसून आल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. या वाघाने एका गाईवर हल्ला केला असून वाघाचे पगमार्क आढळून आले आहेत. गोधणी आणि जांब रोडवर वाघाने नाल्यातील पाण्यात विश्रांती घेतल्याचे नागरिकांनी चित्रित केले. वनविभागाची यंत्रणा सतर्क झाली असून परिसरात ट्रॅप कॅमेरे बसवले आहेत. रेस्क्यू टीम वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे. मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या जात आहेत.

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

रत्नागिरी नाले सफाई दावے پر साफ-साफ झटका: अधिकारी ऑन स्पॉट फेल

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरीत नालेसफाईचा दावा फोल.. नगराध्यक्षांनी अधिकाऱ्यांना ऑन द स्पॉट धरले धारेवर!.. अँकर रत्नागिरी नगरपरिषदेचा ९०% नालेसफाईचा दावा सत्ताधाऱ्यांच्या अचानक केलेल्या पाहणीत खोटा ठरला आहे.. नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे,उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर आणि समिती सभापतींनी शहरात 'ऑन द स्पॉट' पाहणी केली.. ​यावेळी सफाई होण्याऐवजी प्रमुख नाले कचरा आणि गाळाने पूर्णपणे तुंबल्याचे धक्कादायक चित्र समोर आले.. या ढिसाळ कारभारामुळे संतप्त झालेल्या नगराध्यक्षा सुर्वे यांनी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची जागेवरच कडक शब्दांत कानउघाडणी केली,तसेच नालेसफाईचे काम तातडीने पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.
0
0
Report

हिंगोली में मानसूनपूर्व वर्षा से केले की बागों को भारी नुकसान, मुआवजे की मांग

Hingoli, Maharashtra:अँकर -हिंगोली जिल्ह्यात काल सायंकाळच्या सुमारास झालेल्या मान्सूनपूर्व पावसाने शेतकाऱ्यांच्या पिकांचे मोठं नुकसान झाल आहे.या मान्सूनपूर्व पावसाचा सर्वाधिक फटका हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्याला बसला आहे तालुक्यातील अंजनगाव परिसरात शेतकऱ्यांच्या केळीच्या बागा वादळी वाऱ्यामुळे आडव्या झाल्या आहेत शेतकरी तानाजी अडकिने यांनी आपल्या चार एकर शेतीमध्ये केळीच्या झाडांची लागवड केली होती मात्र काळ सायंकाळच्या सुमाळात झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे शेतकऱ्यांची केळी उध्वस्त झाली आहे मान्सूनपूर्व पावसाच्या फटक्यामुळे केळीच्या बागांचे नुकसान झाल्याने प्रशासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यातून केली जात आहे...
0
0
Report
Advertisement

हिंदी: MIDC को पानी की समस्या से जूझना पड़ा: उद्योगों पर बढ़ा खर्च

Washim, Maharashtra:वाशीम: अँकर:वाशिम जिल्ह्यात दिवसेंदिवस पाणीटंचाईचे संकट गंभीर होत असून त्याचा फटका आता एमआयडीसीतील उद्योगांनाही बसू लागला आहे.पाण्याअभावी काही उद्योग बंद पडले असून, सुरू असलेल्या उद्योगांची उत्पादन क्षमता देखील घटली आहे. एमआयडीसीला पाणीपुरवठा करणारी मुख्य विहीर आटल्यामुळे मागील दोन महिन्यांपासून उद्योजकांना टँकरद्वारे पाणी विकत घ्यावे लागत आहे.त्यामुळे उद्योगांचा उत्पादन खर्च वाढला आहे.धरणावरून एमआयडीसीसाठी स्वतंत्र पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव गेल्या तीन वर्षांपासून रखडलेला आहे. प्रशासनाकडून या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप उद्योजकांनी केला आहे.पाणीटंचाईचा प्रश्न तातडीने सोडवला नाही, तर आणखी उद्योग बंद पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
0
0
Report

कुंभर्ली घाट के लिए बोगद्य योजना, THDCIL से तकनीकी रिपोर्ट मांगने की तैयारी

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. कुंभार्ली घाटाच्या सुरक्षिततेसाठी 'THDCIL' चा तांत्रिक अहवाल मागवणार.. बोगद्याच्या शक्यतेचाही होणार अभ्यास.. कुंभार्ली घाट हा अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे.. मात्र, पावसाळ्यातील दरडी कोसळणे, तीव्र वळणे आणि अवजड वाहनांमुळे होणारी वाहतूक कोंडी यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी या पर्यायी बोगद्याचे नियोजन करण्यात आले आहे.. या प्रस्तावित बोगद्याच्या सर्वेक्षणाचे काम अंतिम टप्प्यात आले असून, प्रशासकीय स्तरावर या प्रकल्पाला गती देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.. हा बोगदा पूर्ण झाल्यास कराड-चिपळूण अंतर लक्षणीयरीत्या कमी होईल.. घाटातील धोकादायक प्रवास टळल्यामुळे प्रवाशांचा वेळ आणि इंधन दोन्हीची मोठी बचत होणार आहे.. या प्रकल्पामुळे कोकणातील पर्यटन आणि पश्चिम महाराष्ट्रातील व्यापारी वाहतुकीला मोठी चालना मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.. कुंभार्ली घाटातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रविंद्र कोकाटे यांनी सोबत
0
0
Report

आचारसंहिता से रुकें काम, 132 रस्ते खड्डे, मानसून में बस सेवा बंद होने की आशंका

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी. रस्ता दुरुस्तीला आचारसंहितेचा फटका. जिल्ह्यातील रस्त्यांची चाळण. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील तब्बल 132 रस्ते खड्डेमुळे होऊन त्यांची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे पावसाळ्यात या रस्त्यांवरील बस सेवा बंद होण्याची शक्यता आहे. मात्र काही दिवसांपूर्वी झालेल्या जिल्हापरिषदच्या बांधकाम समितीच्या सभेत या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी पाच कोटींची मागणी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे करण्यात आली होती. मात्र विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने रस्ते दुरुस्तीची कामे रखडली आहेत. याचा फटका आता पावसाळ्यातील बस सेवेवर होणार आहे. त्यामुळे इतर वाहतुकी बंद होण्याची भीती व्यक्त होत आहे.
0
0
Report
Advertisement

नागपुर में गर्मी से चार मौतें: उष्माघात की आशंका

Nagpur, Maharashtra:नागपूर जिल्ह्यात तीव्र उष्णतेमुळे . उष्माघाताने जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी संशयित चौघांचा बळी ? - शवविच्छेदन अहवाल आल्या नंतर स्पष्ट होईल मृत्यूचे कारण, मात्र उन्हाचा तडाखा वाढला असल्यानं संशयितांची संख्या वाढतीवर - शनिवारी नागपूरात तापमानाचा पारा तब्बल 45 अंश सेल्सिअसवर पोहोचला होता - उष्णतेच्या तीव्र लाटेमुळे नागपूर शहरात दोघांचा आणि सावनेर मध्ये आणखी दोघांचा उष्माघाताने दोन जणांचा मृत्यू झाल्याचा संशय आहे... - उष्माघाताचे चार बळी गेल्याने जिल्ह्यात भीतीचा वातावरण आहे - नागपूर शहरातील सक्करदरा आणि यशोधरा नगर परिसरात दोन अनोखी व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्या दोघांनाही रुग्णाला दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले - प्राथमिक माहितीनुसार तीव्र उष्णता आणि उष्माघातामुळे त्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे - दरम्यान जिल्ह्यातील सावनेर मध्ये उष्णतेने दोघांचा मृत्यू झाला असल्याच पुढे येत आहेम - शहरामध्ये वेगवेगळ्या भागात दोन मृतदेह तर ग्रामीणमध्ये वेगवेगळ्या भागात दोन मृतदेह आढळून आल्याने हे मृत्यू उष्माघाताने झाले का याचा तपास केला जात असून शवविच्छेदन अहवालानंतरच ते उष्माघाताने झाले का हे स्पष्ट होईल
0
0
Report

अमरावती में भीषण गर्मी: पारा 46.8°C तक पहुँचा, संतरे की फसल पर पड़ा असर

Amravati, Maharashtra:अमरावतीत उष्णतेची लाट कायम, उन्हामुळे जनजीवन विस्कळीत; शेतीपिकांनाही उन्हाच्या झळा, सत्राची फळगळ अमरावतीत उष्णतेचा पारा 46.8 अंशावर पोहचला आहे. अजून पाच दिवस तापमानात वाढ होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. तापमान वाढीमुळे शेतातील भुईमुंग संत्रा पिकाला सध्या मोठा फटका बसतो आहे. अमरावती तापमान वाढीमुळे आतापर्यंत उष्माघाताचे 5 बळी गेले असल्यून नागरिकांनी दुपारच्या वेळी घराबाहेर पडू नये असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. उन्हामुळे शरीरातील पाणी कमी पडू नये यासाठी नागरिक थंड पेयाचा आधार घेत असून दुपारच्या वेळी काम करताना झाडाची सावलीचा आधार घेऊन नागरिक कामकाज करीत आहे. दरम्यान या उन्हाचा फटका शेती पिकांना बसत असून मोठ्या प्रमाणात संत्राची फळगळ होत असल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे संत्रा उत्पादक शेतकरी अहवाल दिन झाला आहे.
0
0
Report
Advertisement

नाशिक में आदित्य ठाकरे का दौरा: बैठकें, पार्टी मजबूत करने का प्रयास

Nashik, Maharashtra:नाशिक - - उद्धव ठाकरे सेनेचे नेते आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर - आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडणार विविध बैठका - मध्यंतरी पक्षाची झालेली पडझड आणि मनपा निवडणूक नंतर आदित्य ठाकरे यांचा नाशिक दौरा मानला जात आहे महत्त्वाचा - एकीकडे शिंदेंच्या सेनेचे श्रीकांत शिंदे यांनी नाशिक जिल्हा दौरा केल्यानंतर ठाकरेंच्या सेनेचे आदित्य ठाकरे नाशिक दौऱ्यावर - आदित्य ठाकरे यांच्या नाशिक दौऱ्याने पक्षाचे मोट बांधली जाणार - नगरसेवक पदाधिकारी यांच्या बैठकीनंतर आयोजित कार्यक्रमाला राहणारे उपस्थित
0
0
Report
Advertisement
Advertisement
Advertisement
Back to top