icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow24 Sept 2024, 04:45 am

यवतमाळच्या बोधगव्हाण आणि गोधणीमध्ये पट्टेदार वाघाचा वावर, नागरिकांमध्ये भीती

Yavatmal, Maharashtra:

यवतमाळ शहरालगत बोधगव्हाण, गोधणी व जांब शिवारात पट्टेदार वाघाचा वावर दिसून आल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. या वाघाने एका गाईवर हल्ला केला असून वाघाचे पगमार्क आढळून आले आहेत. गोधणी आणि जांब रोडवर वाघाने नाल्यातील पाण्यात विश्रांती घेतल्याचे नागरिकांनी चित्रित केले. वनविभागाची यंत्रणा सतर्क झाली असून परिसरात ट्रॅप कॅमेरे बसवले आहेत. रेस्क्यू टीम वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे. मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या जात आहेत.

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

रायगड में बारिश से नदी-धाराओं के जलस्तर में उछाल, आंबा नदी ने चेतावनी लाइन पार

Chendhare, Maharashtra:पावसाने प्रमुख नद्यांच्या पाणीपातळीत वाढ आंबा नदीने ओलांडली इशारा पातळी २८ धरणातील पाणीसाठ्यात वाढ परिसरातील पाणी चिंता मिटली मागील दोन तीन दिवसांपासून बरसत असलेल्या पावसाने रायगड जिल्ह्यात सर्वत्र पाणीच पाणी झालं आहे. जिल्ह्यातील प्रमुख नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. नागोठणे जवळील आंबा नदीने इशारा पातळी ओलांडली असून पाणी धोका पातळीच्या जवळ पोहोचले आहे. अन्य नद्यांचे पाणी इशारा पातळीच्या खाली आहे. पावसाने जिल्ह्यातील धरणाच्या पाण्यात वाढ झाली आहे. २७ धरणातील पाणीसाठा २९ टक्क्यांवर पोहोचला आहे. सुतारवाडी आणि पाभरे ही धरणे १०० टक्के भरली असून परिसरातील नागरिकांची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे.
0
0
Report

क्लॉकवाली बारिश ने कल्याण-डोंबिवली क्षेत्र में पेड़ गिराये, बिजली सेवाएं बाधित; यातायात प्रभावित

Kalyan, Maharashtra:कल्याण डोंगरी परिसरामध्ये कालपासून सत्ताधार पाऊस पावसामुळे कल्याण डोंबिवली मध्ये अनेक झाडे कोसळली डोंबिवलीच्या सुदर्शन नगर येथील विद्युत वाहिनिनवरती झाड कोसळल्याने विद्युत पुरवठा खंडित झाल्याची घटना घडली आहे कल्याण डोंबिवली मध्ये देखील एका दिवसात अनेक झाडें पडल्या च्या घटना घडल्या आहेत व गाड्यावर झाडे कोसळल्याने गाड्यांचे देखील नुकसान झालेले आहे सुदयवाने जीवितहानी नाही तर काल मुंबईमध्ये शाळेच्या बसवर झाड पडून शाळकरी विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता त्या अनुषंगाने कल्याण डोंबिवलीमध्ये देखील महानगरपालिकेने झाडांचे ऑडिट करावं असं कल्याण डोंबिवलीकरांच्या नागरिकांचं म्हणणं देखील आहे त्याचा आढावा
0
0
Report
Advertisement

आंबेगांव के एकलहरे में बिबटिये की पिंजरे में गिरफ्तारी, ग्रामीणों को मिली राहत

Shirur, Maharashtra:गेल्या महिनाभरापासून आंबेगावच्या एकलहरे परिसरात दहशत माजवणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला अखेर यश आलंय. एकलहरे येथील लोंढेमळा आणि दरा वस्ती परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढला होता. बिबट्या थेट घरांच्या आजूबाजूला फिरत असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण होते. स्थानिक नागरिकांच्या मागणीनंतर वनविभागाने दरा वस्तीवरील रामदास लोंढे यांच्या शेताच्या कडेला पिंजरा लावला होता. अखेर हा बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झालाय,जेरबंद झालेली ही मादी बिबट्या असून तिचे वय साधारण ३ ते साडेतीन वर्षे आहे. या मादी बिबट्याला पुढील वैद्यकीय तपासणीसाठी जुन्नरच्या माणिकडोह बिबट निवारा केंद्रात हलवण्यात आले आहे. बिबट्या जेरबंद झाल्यामुळे एकलहरे परिसरातील नागरिकांनी अखेर सुटकेचा श्वास सोडला आहे.
0
0
Report
Advertisement

अंबरनाथ तालुक्य में धान की बुवाई अंततः शुरू, बरसात के बाद 3700 हेक्टेयर में खेती शुरू

Ambernath, Maharashtra:​अंबरनाथ तालुक्यात भात पेरणीला अखेर सुरुवात;  ३७०० हेक्टरवर क्षेत्रात भात लागवड  Anchor यंदा पावसाने दडी मारल्यामुळे चिंतेत असलेल्या अंबरनाथ तालुक्यातील शेतकऱ्यांना अखेर दिलासा मिळाला आहे. पावसाचे उशिराने आगमन झाल्यामुळे लांबलेली भात शेतीच्या पेरणीची कामे आता तालुक्यात सुरू झाली आहेत. तालुक्यात यंदा सुमारे 3700 हेक्टर क्षेत्रात भात लागवड केली जाणार आहे. दरवर्षी जून महिन्याच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यात भात पेरणीच्या कामांना वेग येतो. मात्र, यंदा पावसाने सुरुवातीला मोठी ओढ दिली. पुरेसा पाऊस न झाल्याने भाताचे बियाणे सुकण्याची भीती असल्याने शेतकऱ्यांनी पेरण्या थांबवून ठेवल्या होत्या. हवामान कोरडे राहिल्याने शेतकरी राजा पावसाच्या प्रतीक्षेत होता. यामुळे खरिपाचा हंगाम यंदा काहीसा उशिराने सुरू झाला आहे. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अंबरनाथ तालुक्यात एकूण 3700 हेक्टर जमिनीवर भात पिकाची लागवड झाली आहे. पाऊस उशिरा आल्याने आता शेतकऱ्यांची बियाणे टाकणे, शेत जमीन तयार करणे आणि पेरणीची कामे करण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. पेरणी उशिरा झाल्यामुळे पर्यायाने भात लावणीची कामेही जुलै महिन्याच्या मध्यानंतर किंवा शेवटी सुरू होतील . चंद्रशेखर भुयार, बदलापूर
0
0
Report
Advertisement

एसीबी ने मेयो अस्पताल के सर्जिकल विभाग के प्रमुख और स्टेनो सहित दो के खिलाफ रिश्वतखोरी के आरोप दर्ज किए

Nagpur, Maharashtra:नागपूरच्या इंदिरा गांधी शासकीय वैद्य रुग्णालय म्हणजेच मेयो हॉस्पिटलचे शल्यचिकित्सा विभागाचे विभाग प्रमुख डॉ. नंदकिशोर जयस्वाल आणि त्यांचा लघुलेखक (स्टेनो) आशिष मेटेकर यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे... परिवहन विभागाच्या सहायक मोटर वाहन निरीक्षकाला त्यांच्या प्रदीर्घ वैद्यकीय रजेनंतर वैद्यकीय प्रमाणपत्र तसेच वैद्यकीय मंडळाची अनुकूल शिफारस देण्यासाठी दोघांनी तीस हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप होता... सहाय्यक मोटर वाहन निरीक्षकाने त्याची तक्रार एसीबी कडे केल्यानंतर लाचेची मागणी केल्या संदर्भात आवश्यक तपासणी केल्यानंतर काल रात्री उशिरा एसीबीने डॉ. जयस्वाल आणि त्यांचा लघुलेखक मेटेकर या दोघांच्या विरोधात तहसील पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविला आहे...
0
0
Report
Advertisement
Advertisement
Advertisement
Back to top