445001
यवतमाळच्या बोधगव्हाण आणि गोधणीमध्ये पट्टेदार वाघाचा वावर, नागरिकांमध्ये भीती
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ शहरालगत बोधगव्हाण, गोधणी व जांब शिवारात पट्टेदार वाघाचा वावर दिसून आल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. या वाघाने एका गाईवर हल्ला केला असून वाघाचे पगमार्क आढळून आले आहेत. गोधणी आणि जांब रोडवर वाघाने नाल्यातील पाण्यात विश्रांती घेतल्याचे नागरिकांनी चित्रित केले. वनविभागाची यंत्रणा सतर्क झाली असून परिसरात ट्रॅप कॅमेरे बसवले आहेत. रेस्क्यू टीम वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे. मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या जात आहेत.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
हुंडा के लिए सासर ने विवाहिते का टक्कल कर दिया; कल्याण में सनसनी
Ambernath, Maharashtra:क्रौर्याची परिसीमा : हुंड्यासाठी विवाहितेचं केलं टक्कल! कल्याणच्या वालधुनी परिसरातली संतापजनक घटना महिलेवर उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू सासरच्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी अफसाना अन्सारी असं या विवाहितेचं नाव असून ती मूळची उल्हासनगरला राहणारी आहे. नोव्हेंबर २०२५ मध्ये तिचं लग्न कल्याणच्या वालधुनी परिसरात राहणाऱ्या समीर अन्सारी सोबत झालं. लग्न करताना आमची हुंडा देण्याची परिस्थिती नसल्याचं माहेरच्यांनी सासरच्यांना सांगितलं होतं, मात्र तरीही लग्न झाल्यानंतर महिन्याभराने अफसनाचा हुंड्यासाठी अमानुष छळ सुरू झाला. अफसाना गर्भवती असतानाही तिला जेवण न देणं, घरातलं जेवण फ्रिजमध्ये ठेवून देणं, अमानुष मारहाण करणं, गरम पाण्याने हात जाळणं, कोणत्याच गोष्टीसाठी पैसे न देणं असे प्रकार आपल्यासोबत झाल्याचं अफसानाने सांगितलं. मात्र माहेरची परिस्थिती गरीब असल्यानं तिने हे सगळं सहन केलं. मात्र तिच्या सासरच्यांनी ७ जून रोजी डोक्यात उवा झाल्याचं म्हणत चक्क तिचं टक्कल केलं. हा छळ असह्य झाल्यानं अफसाना ही घरातून पळून तिच्या बहिणीकडे गेली आणि भावाला फोन करून आपल्या छळाची माहिती दिली. यानंतर तिचा भाऊ नीर हसन अन्सारी याने तिला तिला उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केलंय. क्रौर्याची परिसीमा गाठणाऱ्या या प्रकरणाची आता मुख्यमंत्र्यांनी दखल घ्यावी, आणि अफसानाच्या सासरच्यांवर अतिशय कठोर कारवाई व्हावी, अशी आवश्यकता आहे.0
0
Report
ठाकरे गट के शिर्डी सांसद भाऊसाहेब वाकचौरे संगमनेर में सक्रिय, भक्तों से मुलाकात
Shirdi, Maharashtra:ठाकरे गट के शिर्डी के सांसद भाऊसाहेब वाकचौरे आज मतदार संघ में सक्रिय दिखे. संगमनेर तालुक्यात आयोजित एक सप्ताह के कार्यक्रम में वाकचौरे ने हाजिरी लगाई. विशेष रूप से भाऊसाहेब वाकचौरे और संगमनेर के शिवसेना शिंदे गट के विधायक अमोल खताळ ने भक्तों को एकत्रित बुंदी बढ़ने पर उपस्थित लोगों के भुवय़ा उंचाई पर उठाने जैसी चर्चा की. कल नॉट रिचेबल रहने के बावजूद कथित तौर पर ऑनलाइन बैठकों में उपस्थिति का दावा किया गया. कभी-कभी अपने घरगुती कामों के कारण बाहर रहने की बात भी बताई गई. उदघाटन या बैठक के बारे में प्रवक्त्या ने जानकारी दी. इस प्रकार खा.भाऊसाहेब वाकचौरे की प्रतिक्रिया यह रही: 'मैं आज यहाँ हूँ, कल जाने का विकल्प साथ लेकर चलूंगा.'0
0
Report
मढी में सोमवती अमावस्या: हजारों भक्त कानिफनाथ मंदिर पहुंचे
Ahilyanagar, Maharashtra:अधिकमास आणि सोमवती अमावास्यानिमित्त मढी येथील चैतन्य कानिफनाथ समाधी मंदिर येथे हजारो भाविकांनी दर्शन घेतले. राज्यभरातून भाविक मोठ्या संख्येने कानिफनाथांच्या दर्शनासाठी मढी येथे दाखल झाले आहेत. श्रद्धा आणि भक्तिभावाने भाविकांनी कानिफनाथांचे दर्शन घेत अमावस्येचा सोहळा उत्साहात साजरा केला. मढी येथील चैतन्य कानिफनाथ मंदिरातून आढाव घेत विश्वस्थांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी लैलेश बारगजे यांनी....0
0
Report
Advertisement
सोलापुर के मुकुंद नगर में गंदा पानी, नागरिकों ने नगरपालिका के खिलाफ तीव्र नाराज़गी
Solapur, Maharashtra:शहरातील मुकुंद नगर भागात येतय गढूळ पाणी, नागरिकांनी महापालिकेच्या विरोधात व्यक्त केली तीव्र नाराजी सोलापुर शहरात अगोदरच 5 ते 7 दिवसाआड पाणीपुरवठा होत असताना आता मुकुंद नगर परिसरात नळातून गढूळ आणि दूषित पाणी येत आहे. गढूळ पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून तीव्र संताप व्यक्त केला जातोय. तातडीने स्वच्छ पाणीपुरवठा सुरू करावा, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलाय. तातडीने पाणीपुरवठा यंत्रणेची तपासणी करून स्वच्छ व सुरक्षित पाणीपुरवठा करावा, अशी मागणी केली आहे.0
0
Report
शिरूर स्कूल के बच्चों के पहले दिन का ट्रैक्टर स्वागत खास
Shirur, Maharashtra:शिरूर नगरपरिषदेच्या शाळेतल्या चिमुकल्यांचा पहिला दिवस ट्रॅक्टर सफारीने एकदम स्पेशल ठरला आहे. शिरूरमधून एक अतिशय आनंददायी आणि आगळीवेगळी बातमी समोर येत आहे. शिरूर नगरपरिषदेच्या इयत्ता पहिलीच्या चिमुकल्यांचा शाळेचा पहिला दिवस खूपच खास ठरला. उपनगराध्यक्ष आणि शिक्षण समिती सभापती मितेश गादिया यांनी स्वतः ट्रॅक्टर चालवत या बालमित्रांना थेट शाळेची सफर घडवली,यावेळी नगराध्यक्ष ऐश्वर्याताई पाचर्णे आणि सर्व नगरसेवकांच्या उपस्थितीत हे अनोखं स्वागत करण्यात आलं. ट्रॅक्टरवर स्वार झालेल्या या लहानग्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि उत्साह पाहण्यासारखा होता. सध्या या अनोख्या स्वागताची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया शिरूर पुणे...0
0
Report
Sangamner में सांसद भाऊसाहेब वाकचौरे की दौरे की सुर्खियाँ, ऑनलाइन हाज़िरी पर बहस
Shirdi, Maharashtra:काल नॉट रिचेबल असलेले खासदार मतदारसंघात सक्रिय... भाऊसाहेब वाकचौरे आज संगमनेर तालुक्याच्या दौऱ्यावर.. गगनगिरी महाराजांच्या सप्ताह स्थळी दिली भेट... खासदार भाऊसाहेब वाकचौरे वाईट पॉइंटर.. तुमच्या दृष्टीने काल मी नॉट रिचेबल.. मात्र माझ्या दृष्टीने मी रिचेबलच.. काल दोन्ही बैठकीला मी ऑनलाईन हजर होतो.. काल मी माझ्या घरगुती कामासाठी बाहेर गेलेलो होतो.. ऑपरेशन टायगर मध्ये माझं नाव का येतं याचं कोड तुम्हीच मला सांगा.. नऊ पैकी माझ्याच नावाची चर्चा जास्त.. कालच्या बैठकीला कोण कोण ऑनलाईन होतं हे मला माहित नाही मी होतो एवढेच मला माहित.. उद्धव साहेबांनी काय सांगितलं हे आमच्या प्रवक्त्यांनी कालच सांगितलं.. मी आज इथे आहे उद्या जायचं असलं तर तुम्हाला बरोबर घेऊन जाईल0
0
Report
Advertisement
संभाजीनगर में राशन घोटाला: गोदाम से भारी मात्रा का तांदूळ जप्त
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर में पुलिस की छापेमारी से बड़ा राशन घोटाला उजागर हुआ। किराडपुरा के एक निजी गोदाम में बेकायदा साठवाया गया राशन का बड़ा स्टॉक जप्त किया गया। इसके साथ गोदाम के दूसरे मंजिल पर बाल विकास परियोजनाओं के अंगनवाड़ी में 6 महीने से 3 वर्ष के बच्चों के लिए और गर्भवती माताओं के लिए मुफ्त मिलने वाला अन्नपूर्णा पोषण आहार भी मिला। सूत्रों के अनुसार राशन के दाने और मिश्रण को गरम पानी से धोकर नए पैकेट में भरकर गुजरात के बाजारों में भेजने की कोशिश की जा रही थी। इस मामले का सूत्रधार माना जा रहा है इस्लाम पक्ष के माजी नगरसेवक कैलिम कुरेशी है; दो आरोपी गिरफ्तार हुए हैं, एक आरोपी फरार है। मुख्य आरोपी कैलिम कुरेशी मालेगाव इस्लाम पार्टी में है, उसकी पत्नी कांग्रेस से नगरसेविका रहीं, उसकी माँ और स्वयं भी कांग्रेस से नगरसेविका रहीं। इस पर महापालिका चुनाव में आरोप-प्रत्यारोप भी हुए। ओबीसी मंत्री अतुल सावे पर आरोप लगाए गए और कहा गया कि कुरेशी उनका आदमी है। इस घटना के बाद राजनीति गरम है और गोरगरीबों के अन्न की चोरी के खिलाफ सख्त कार्रवाई की मांग उठ रही है।0
0
Report
नाशिक: नए क्लासरूम नहीं बने, उद्घाटन के दिन अभिभावकों ने किया बहिष्कार
Yeola, Maharashtra:उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर आज राज्यभरातील शाळांचे दरवाजे विद्यार्थ्यांसाठी खुले झाले असून ठिकठिकाणी शिक्षक आणि शालेय व्यवस्थापन समितीकडून विद्यार्थ्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली मात्र, राज्याचे शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या नाशिकच्या चांदवड तालुक्यातील वाकी बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेत याउलट चित्र पाहायला मिळाले सन 2018 मध्ये शाळेच्या पाच वर्गखोल्या निर्लेखित करण्यात आल्या होत्या मात्र तब्बल आठ वर्षे उलटूनही नवीन वर्गखोल्यांचे बांधकाम सुरू झाले नसल्याने पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली याच नाराजीतून शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या स्वागत कार्यक्रमावर पालकांनी बहिष्कार टाकला घटनेची माहिती मिळताच शिक्षण विभागाचे गटशिक्षण अधिकारी आणि संबंधित अधिकारी यांनी वाकी बुद्रुक येथे धाव घेत पालकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र, "आमच्या विद्यार्थ्यांसाठी नवीन शाळेच्या खोल्या नेमक्या कधी उभारल्या जाणार?" असा सवाल उपस्थित करत पालकांनी ठोस आश्वासनाची मागणी केली नवीन इमारतीचे काम तातडीने सुरू न झाल्यास जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना घेरावा घालण्याचा इशाराही पालकांनी शिक्षण विभागाला दिला आहेत0
0
Report
NEET पेपर अमरावती पहुंचा, 15 गाड़ियों के सुरक्षा काफिले के साथ
Amravati, Maharashtra:पोलिसांच्या सुरक्षा में नीट पेपर अमरावतीत दाखल; तब्बल 15 वाहनांच्या ताफ्यासह पेपर जिल्हा कोषागार भवनात सुरक्षितपणे पोहोचवण्यात आले. देशभरात यापूर्वी नीट पेपरफुटीच्या घटनांमुळे प्रशासन अधिक सतर्क झाले आहे. प्रश्नपत्रिकांच्या सुरक्षेसाठी CISF जवानांसह पोलीस, महसूल विभाग, भारतीय डाक सेवा आणि इतर अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. परीक्षेची पारदर्शकता आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी सर्व स्तरांवर विशेष खबरदारी घेतली जात आहे.0
0
Report
Advertisement
नागपूर में विवाहित महिला के साथ अत्याचार और धर्मांतरण के प्रयास के आरोप; 2 गिरफ्तार, 1 फरार
Nagpur, Maharashtra:नागपूर विवाहित महिला को गुंगीचे औषध दिल्यानंतर अत्याचार करण्यात आला. धर्मांतरणाचा प्रयत्न असल्याचा धक्कादायक प्रकार झाला असल्याचा आरोप पीडित महिलेने सांगितला. सोनेगाव पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे; अन्य एक आरोपी फरार आहे. आरोपींची नावे आय्याज मदारे आणि आमीन शेख आहेत; फरारी आरोपीचे नाव हजरत मौलाना आहे. पीडित विवाहितेचा पती विदेशात तैनात आहे; पीडिता प्रॉपर्टी डिलिंगचे काम करते. बालपणापासून परिचित असलेला आय्याज गेलेल्या वर्षी विवाहितेशी पुन्हा संपर्कात आला. प्लॉट खरेदीसाठी त्याने तिच्याशी संपर्क साधला; वर्धा मार्गावरील एका हॉटेलमध्ये भेट झाली. खोलीत गेल्यावर त्याने तिला गुंगीचे औषध असलेला ज्यूस दिला, ती बेहोशीला आली आणि अत्याचार झाला. त्याने मोबाईलद्वारे तिचे चित्रीकरण केले व छायाचित्र काढले. नंतर विनंती-अनुदान देऊन छायाचित्र व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तिचे शारीरिक शोषण चालू ठेवले. तिचे धर्मांतराचा प्रयत्न मध्यप्रदेशातील तांमिणी घाट परिसरात झाल्यानंतर विवाहिता नकार देऊ शकेन. दरम्यान त्यांनी काही वर्ज असलेल्या गोष्टी खायला दिल्याचा तक्रार दाखल झाली. सोनेगाव पोलिसांनी दोघांना अटक केली असून, एका आरोपीचा शोध मध्यप्रदेशात तपास केला जात आहे.0
0
Report
महाराष्ट्र एसटी कर्मचारियों ने रिसोड आगर में घंटानाद आंदोलन, जल्द न्याय की मांग
Washim, Maharashtra:वाशीम: अँकर:विविध आर्थिक प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समितीच्या वतीने आज रिसोड आगारात घंटानाद आंदोलन करण्यात आले. प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी आणि प्रलंबित मागण्यांबाबत तातडीने निर्णय घेण्याची मागणी करत कामगारांनी निदर्शने केली.यावेळी एसटी कामगार संयुक्त कृती समितीचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.कामगारांच्या विविध आर्थिक मागण्या तत्काळ मंजूर कराव्यात,अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल,असा इशाराही यावेळी देण्यात आला.0
0
Report
रत्नागिरी MIDC में कुछ कंपनियों ने दूषित जल नाली में डाला, ग्रामीण भड़के
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी शहराजवळील मिरजोळे एमआयडीसीमधील काही कंपन्यांनी आपलं दूषित सांडपाणी वहाळात सोडल्याचा प्रकार उघडकीस आला. हा प्रकार समजताच परिसरातील ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. जांभूळ फाटा परिसर ते करंदीकर वाडी या भागातून जाणाऱ्या नैसर्गिक वहाळात दूषित पाणी सोडल्याने संपूर्ण परिसर काळवंडून गेला आहे. या पाण्याला केमिकलसारखा वास येत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. त्याचा परिणाम लोकवस्तीमधील पिण्याच्या पाण्याच्या विहिरींवर झाला असल्याचं स्थानिक ग्रामस्थांचं म्हणणं आहे. पावसाळ्याच्या तोंडावर थेट पिण्याच्या पाण्याचे स्त्रोतच धोक्यात आल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला. यापूर्वीही अनेकदा कंपन्यांनी पावसाचे पाणी आणि ओढ्याच्या प्रवाहाचा गैरफायदा घेत रासायनिक पाणी सोडल्याच्या तक्रारी स्थानिक ग्रामस्थांनी केल्या होत्या. मात्र, दरवेळी केवळ पोकळ आश्वासमांशिवाय ग्रामस्थांच्या हाती काहीही लागलेलं नाही. हे पाणी सोडणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई, करावी अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली.0
0
Report
Advertisement
चिपळूण में स्मार्ट मीटर रोक, राष्ट्रवादी के दबाव के बाद महावितरण ने स्थगित किया
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी..चिपळूणमध्ये स्मार्ट मीटर बसवण्याला तूर्तास स्थगिती..राष्ट्रवादीच्या आंदोलनाला मोठे यश! अँकर २४ तासांत स्मार्ट मीटर बदला, अन्यथा वीज कापली जाईल, असे मेसेज व्हायरल झाल्याने चिपळूणमध्ये एकच खळबळ उडाली होती.. यावर चिपळूण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक झाला असून,त्यांनी थेट महावितरणचे कार्यालय गाठले.. राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने महावितरणचे मुख्य कार्यकारी अभियंता भांबरे यांची भेट घेऊन त्यांना जाब विचारला आणि निवेदन सादर केले.. यानंतर अभियंता भांबरे यांनी तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून चर्चा केली.या चर्चेअंती, चिपळूणमध्ये स्मार्ट मीटर बसवण्याच्या मोहिमेला तूर्तास स्थगिती देण्यात आली आहे,अशी अधिकृत माहिती महावितरणने शिष्टमंडळाला दिली आहे.. राष्ट्रवादीच्या या आक्रमक पवित्र्यामुळे चिपळूणवासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे..0
0
Report
सातारा-पंढरपूर राज्यमार्ग पर ठेकेदार की लापरवाही से 300 हादसे, 50 से ज्यादा मौतें
Pandharpur, Maharashtra:महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या दुर्लक्ष आणि ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे सातारा पंढरपूर राज्यमार्गावर आतापर्यंत 300 लहान मोठे अपघात झाले आहेत. 50 पेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. सातारा पंढरपूर राज्यमार्गाचे नूतनीकरण करताना हा मार्ग MSRDC कडे वर्ग करण्यात आला. काळ्या यादीत असलेल्या Roadways Solution Company ने राजकीय वरदहस्त असल्याने काम मिळवले. मात्र कामाची गुणवत्ता टिकवता आली नाही. या रस्त्यावरील बहुतेक पूलांची कामे अद्याप अपूर्ण आहेत. अनेक ठिकाणी दिशादर्शक फलक बसवले नव्हते, धोकादायक वळने, फलक, की गतिरोधक नाहीत. ग्रामस्थांनी तक्रारी केल्या, परंतु काहीच कारवाई झाली नाही. खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी याबाबत आवाज उठवला आहे. या प्रकरणी रोडवेज सोल्यूशन Companyविरुद्ध गुन्हा दाखल झाला.0
0
Report
विधान परिषद चुनाव के दौरान नगरसेवकों की छुट्टियाँ और नेताओं की बयानबाजी
Nanded-Waghala, Maharashtra:विधान परिषद निवडणूक लागली आणि नगरसेवक असलेले मतदार सहलीला निघून गेले. चतुर झालेल्या या नगरसेवकांच्या सहलीचे फोटो सोशल मिडियावर झळकले नसले तरी त्यांच्या सहलीवरून खुमासदार चर्चा सुरु झाल्यात. नेत्यांमध्ये कलगीतूराही रंगल्याचे पाहायला मिळत आहे. विधान परिषद निवडणूक म्हटलं की मतदार असलेल्या नगरसेवकांची पर्वणीच असते. आपापल्या मतदारांना सहलीवर पाठवून त्यांची शाही बडदास्त ठेवली जात असल्याचे चित्र काही नवीन नाही. नांदेड जिल्ह्यातील बहुतांश नगरसेवक आधीच सहलीवर रवाना झाले आहेत. या नगरसेवकांच्या सर्वाधिक पसंतीचे ठिकाण गोवा आहे. तर काही नगरसेवक कोकण आणि हैद्राबाद ला सहलीचा आनंद घेताहेत. अनेक नगरसेवक सहकुटुंब सहलीला गेले आहेत. नगरसेविकाना एकटे जाण्याची अडचण असल्याने त्यांना सर्व कुटुंबासोबत सहलीला पाठवण्यात आले आहे. यापूर्वी झालेल्या सहलिंचे फोटो व्हायरल झाले आणि माध्यमातून टीका झाल्याने नगरसेवक चतुर झाले आहेत. सहलीचा आनंद घेतानाचा फोटो सापडता सापडत नाही. पण बहुतांश नगरसेवक पर्यटनाला गेलेल्यांचा काही लपून राहिलेले नाही. कोणाला कुठे जायचे ज्याचा त्याचा प्रश्न आहे, सध्या शाळांना सुट्ट्या आहेत, कुटुंब बरोबर आहे, काही दिवस तर एन्जॉय करतील ना अशी प्रतिक्रिया यावर माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण यांनी दिली. खा. अशोक चव्हाण यांच्या या प्रतिक्रियेचा उद्धव ठाकरे सेनेचे नेते अंबादास दानवे यांनी समाचार घेतला. निवडणूक काळात मतदार नगरसेवकांना फिरायला नेण्यावर बंदी आहे मग निवडणूक अयोग झोपला का असा सवाल दानवे यांनी केला. दरवर्षी शाळांना सुट्टी असते मग तुमचे नगरसेवक दरवर्षी सहलीवर जातात का असा माझा अशोक चव्हाण यांना सवाल असल्याचे दानवे म्हणाले. तुम्हाला भीती असल्यामुळे घोडेबाजार सुरु केल्याचा आरोपही त्यांनी केला. दरम्यान मतदार नगरसेवकांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता कुणीही भेटत नाही, त्यांचा संपर्क होत नाही. त्यांना अमिष दाखवून नेने, किंवा त्यांना डांबून ठेवणे हा आचार संहितेचा भंग असल्याची तक्रार वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रशांत इंगोले यांनी निवडणूक निरीक्षकांकडे दाखल केलीये. विधान परिषद उमेदवार प्रशांत इंगोले - विधान परिषद निवडणुकीत घोडेबाजार सुरु आहे, पैश्याशिवाय कुणीही मतदान करत नाही अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील यांनी दिली होती. सत्ताधारी पक्षातील आमदाराने वक्तव्य केल्याने या निवडणुकीत काय चालते हे वेगळे सांगायची गरज नाही. पण निवडणूक म्हणजे मतदारांची मौज हे चित्र लोकशाही साठी काही भूषणावह नाही. याचा विचार सर्वच पक्षातील नेतेमंडळीनी करणे गरजेचे आहे.0
0
Report
Advertisement
