icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow24 Sept 2024, 04:45 am

यवतमाळच्या बोधगव्हाण आणि गोधणीमध्ये पट्टेदार वाघाचा वावर, नागरिकांमध्ये भीती

Yavatmal, Maharashtra:

यवतमाळ शहरालगत बोधगव्हाण, गोधणी व जांब शिवारात पट्टेदार वाघाचा वावर दिसून आल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. या वाघाने एका गाईवर हल्ला केला असून वाघाचे पगमार्क आढळून आले आहेत. गोधणी आणि जांब रोडवर वाघाने नाल्यातील पाण्यात विश्रांती घेतल्याचे नागरिकांनी चित्रित केले. वनविभागाची यंत्रणा सतर्क झाली असून परिसरात ट्रॅप कॅमेरे बसवले आहेत. रेस्क्यू टीम वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे. मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या जात आहेत.

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

गोकुळ दूध संघ चुनाव: महाडिक का दावा, महायुती की सत्ता फिर से

Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यंदाच्या निवडणुकीत महायुतीचीच सत्ता पुन्हा येणार असून 25 -0 अशा मतांनी गोकुळवर महायुतीची सत्ता येईल असा दावा राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी केला आहे. काँग्रेसच्या सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीकडे सध्या उमेदवार नसल्याने ते विविध नेत्यांच्या आणि संचालकांच्या भेटीगाठी घेत असल्याच महाडिक यांनी म्हटले आहे.. इतकच नव्हे तर आता सतेज पाटील समविचारी पक्ष म्हणून गोकुळच्या राजकारणात फिरत आहेत, तर यापूर्वी त्यांची समविचारी आघाडी कुठे गेली होती? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. आमचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष, आमदार आणि संचालक यांची सतेज पाटील यांनी भेट घेतली, तरी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही बाजूंकडून भेटीगाठी सुरूच राहणार आहेत असं देखील धनंजय महाडिक म्हणालेत. कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना महाडिक यांनी आगामी गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपली भूमिका मांडली आहे.
0
0
Report

काठमांडू में निर्मला पांडे की तबीयत बिगड़ने पर नागपुर से एयर एम्बुलेंस की मांग

Nagpur, Maharashtra:नागपूरकर वृद्ध महिला पर्यटकाची काठमांडू मध्ये तब्येत बिघडल्यानंतर रुग्णालयात दाखल झाले... \"त्यांना एअर ॲम्बुलन्स ते नागपूरात आणा\", कुटुंबीयांची सीएमओ आणि खासदार नितीन गडकरींकडे मागणी... नागपूरच्या निर्मला पांडे या महिला पर्यटकांची तब्येत खूप बिघडल्यामुळे निर्मला पांडे यांना काठमांडू येथील \"शहीद गंगा लाल नॅशनल हार्ट केअर इन्स्टिट्यूट\" मध्ये दाखल झाले... त्या ठिकाणी त्यांची स्थिती क्रिटिकल असल्याचे सांगितले जात आहेत... निर्मला पांडे नागपुरातून काठमांडू येथील पशुपतिनाथ मंदिराच्या दर्शनासाठी जो 106 जणांचा समूह गेला होता त्यामधील पर्यटक आहेत... या 106 जणांपैकी 4 जण दिल्ली मार्गे नागपूरला परतले असू सुमारे 100 जण पाटणा - नांदेड एक्सप्रेस मधून नागपूरकडे निघाले आहे.. तर निर्मला पांडे यांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांना काठमांडू येथील रुग्णालयात दाखल करावे लागल्याने त्यांच्यासोबत त्यांचा नातू आदित्य पांडे थांबलेला आहे... पांडे कुटुंबीयांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांच्याकडे निर्मला पांडे यांना एअर ॲम्बुलन्स ने नागपुरात आणण्याची विनंती केली आहे.. निर्मला पांडे यांची स्थिती नाजूक असून त्यांच्या वर तातडीने एनजीओप्लास्टी करण्याची गरज आहे... मात्र त्यांच्या शुगर लेवल खूप जास्त वाढल्यामुळे काठमांडू येथील रुग्णालयात सध्या एनजीओप्लास्टी करण्यात आलेली नाही... निर्मला पांडे यांना लवकरात लवकर नागपूरात आणण्यात महाराष्ट्र सरकारने मदत करावी अशी मागणी पांडे कुटुंबीयांनी केली आहे...
0
0
Report

मराठवाड़ा में अगस्त में भी सूखा, पानी संकट से खेती डूबी

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:ऑगस्ट महिना संपला मात्र मराठवाड्यात पावसाने मारलेली डंडी अजूनही समता संपत नाहीये पूर्ण महिना कोरडा गेल्याने मराठवाड्यावर दुष्काळाचा मोठा चव्हाट आहे त्यामुळे पाऊस न पडल्यास सप्टेंबर महिन्यात दुष्काळाचे नियोजन करणा-यावं प्रशासनाला आता थेट ऑगस्ट महिन्यातच दुष्काळाचं नियोजन करण्याची वेळ आली आहे.. गंभीर परिस्थितीची चाहूल दाखवणारा हा रिपोर्ट पाहूयात मराठवाड्यावर भीषण दुष्काळाचे संकट ऑगस्ट महिना कोरडाठाक , पिण्याच्या पाण्याचे संकट गडद पावसाअभावी पिक सुद्धा सुकण्याच्या मार्गावर , मोठ्या पावसाची गरज मराठवाडा सध्या पावसाळी भीषण दुष्काळाच्या उंबरठ्यावर आहे सुरुवातीला पाऊस उशिरा आला आणि त्यानंतर अवघा ऑगस्ट महिना कोरडा टाक गेला त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणि शेतीचा प्रश्न गंभीर होत चालला आहे नाशिकच्या पावसानं जायकवाडी धरण भरलं मात्र हे मराठवाड्याला पुरेसे नाही खास करून लातूरच्या अवस्था तर अत्यंत भीषण झाली आहे लातूरला सरासरीच्या अवघा त्रेपन्न टक्के पाऊस झाला आहे नदी नाले अजूनही कोरडे आहे त्यामुळे प्रशासनाला आता लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात धरणात असलेला जेमतेम साठा आरक्षित करण्याची वेळ आली आहे तिथं गस्ती पथक तैनात करण्यात आले आहे आणि अवैध उपसा करणाऱ्यांवर आता गुन्हे दाखल करण्याच्या सूचना विभागीय आयुक्तांनी दिले आहेत.. माजलगाव, मांजरा, माखणी आणि निम्न तेरणा या धरणातील असलेला साठा आरक्षित करण्यात आलाय.. मराठवाड्यात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी आहे त्यामुळं येत्या पाच ते सहा दिवसात पाऊस आला नाही तर पिकांचं उत्पादन अर्ध्यापेक्षा कमी होईल अशी भीती आहे पाहुयात कुठे किती पाऊस छत्रपती संभाजी नगर 67.25 टक्के जालना 67.22 टक्के बीड 50.6 टक्के लातूर 41.77 टक्के धाराशिव 49 टक्के नांदेड 63.33 टक्के परभणी 47.33 टक्के हिंगोली 60.78 टक्के एकूण मराठवाडा पाऊस 56.7 टक्के तर मराठवाड्यातील 11 मोठ्या धरणात अवघा 69 टक्के पाणीसाठा आहे यात जायकवाडी आणि विष्णुपुरी वगळता इतर धारणांनी 30 टक्के ही पाणी साठा गाठला नाहीय.. सध्या 181 टँकर ना मराठवाड्यात पाणीपुरवठा सुरू आहे मात्र हा आकडा सप्टेंबर महिन्यात झपाट्याने वाढण्याची शक्यता आहे.. तर एकूण 93 टक्के पेरणी सुरुवातीच्या पावसात झाली आहेत मात्र आता पाऊस न आल्यास 50 टक्क्यांपेक्षा जास्त पिकांचे उत्पादन कमी होणार आहे याचा मोठा फटका बळीराजाला बसेल.. पावसाचे प्रमाण अत्यंत कमी आहे त्यामुळं येत्या पाच ते सहा दिवसात पाऊस आला नाही तरीही परिस्थिती भयावह राहू शकते विशाल करोळे, छत्रपती संभाजीर नगर..
0
0
Report
Advertisement

नेपाल से नागपुर लौटे चार यात्री नागपुर रेलवे स्टेशन पहुंचे

Nagpur, Maharashtra:नागपूर नेपाळमध्ये अडकलेल्या १०६ प्रवाशांपैकी चार प्रवासी नागपूर रेल्वे स्टेशनवर दाखल. इतर प्रवाशी उद्या नागपूरात पोहोचणार. इंदिरा चौधरी, सुलोचना खापरे, दीपक पांडे आणि वर्षा उपाध्याय… हे चार जण नागपूरात सुखरूप आलेय. नेपाळमध्ये आम्ही अडकलो होतो, महाराष्ट्राने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मदत केली, बस करुन दिली, सगळी व्यवस्था करून दिली त्यामुळे आम्ही सुखरुप पोहचू शकतो. डोळ्यामघ्ये अश्रू घेऊन नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरातील पर्यटकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. काल रात्री हे चारणंही जण काठमांडू वरून विमानाने दिल्लीला पोहोचले. दिल्लीवरून काल रात्री केरला एक्सप्रेस ने आज नागपुरात पोहोचले. यावेळी नागपूर रेल्वे स्थानकावर त्यांच्याशी आणि त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधला आहे.
0
0
Report

समृद्धी महामार्ग पर लुटेरों ने गाड़ियों के टायर पंक्चर कर लाखों के गहने लूटे

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:समृद्धी महामार्गावर सिन्नर तालुक्यातील मलढोण, दुशिंगपूर शिवारात चॅनेल क्रमांक ५३८ ते ५४३ दरम्यान गुरुवारी मध्यरात्री लुटारूंच्या टोळक्याने धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत लाखो रूपयांची लूटमार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दीड तास लुटारूंनी महामार्गावर लोखंडी धारदार वस्तू टाकून वाहनांचे टायर फोडत धुमाकूळ घातला. तीन वाहनांना लुटारूंनी लक्ष्य केल्याची प्राथमिक माहिती असून त्यात छत्रपती संभाजीनगरच्या वकिल असलेल्या मिश्रण कुटुंबीयाला मारहाण करत जवळचे सोने नाणे ऐवज लुटून नेला, या घटनेनांतर मिश्रा कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार दाखल केली खरी मात्र कुटुंब अजूनही दहशतीत आहे, तब्बल अर्धा तास हा सगळा प्रकार समृद्धी महामार्ग वर सुरू होता, या कुटुबा सोबत conversation केलीय आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी... काय काय लुटले 5 सोन्याच्या अंगठ्या 2 सोन्याचे ब्रेसलेट 2 सोन्याच्या चैन 1 मंगळसूत्र 2 सोन्याच्या बांगड्या 2 पाटल्या 2 घड्याळ रोख रक्कम 85 हजार बाईट्स name : श्रीकांत मिश्रा, श्वेता मिश्रा, अथर्व मिश्रा, काय म्हणणे आहे कुटुंबाचे पॉइंटर्स रात्री 11 वाजता सिन्नर जवळ गाडीच्या समोर काहीतरी आले आणि गाडी आदळली, गाडी पंक्चर झाली, टायर फुटला आणि रिम तुटली, मी खाली उतरलो तर मला कुणीतरी मागून मारले आणि खाली पाडले त्यांनी मला काठीने मारले, 5 ते 6 जण होते असे वाटले माझ्या बाळाला त्यांनी ओढून घेतले आणि याला घेऊन जातो म्हणाले, आमचे पैसे मंगळसूत्र सोन, सगळं ओढून घेतले, खाण्याचे समान घेतले कपडे घेतले, प्रत्येक सेकंद ला अनेक गाड्या जात होत्या मात्र कुणीही थांबत नव्हते, माझा मुलाला त्यांनी हिसकवले आम्ही सोन दिले तर मुलाला रस्त्यावर सोडले, अखेर मुलाला त्यांच्याकडून घेतले आणि बांगड्या मंगळसूत्र सगळं घेतले...पोलीस ठाण्यात तक्रार केली , तक्रार नोंदवली आहे पोलीस शोध घेताय... 25 मिनिटे सगळं सुरू होते एकूण 12 पेक्षा जास्त लोक होते असे वाटते...
0
0
Report

नागपुर के आदिवासी विद्यार्थियों का ठिय्या आंदोलन जारी, मुंबई बैठक का असर देखना बाकी

Nagpur, Maharashtra:नागपूर आज मुंबईत आदिवासी विद्यार्थी और सरकारमध्ये चर्चा होत असताना नागपुरात आदिवासी विद्यार्थी आंदोलन अजूनही आपल्या मागण्यांवर ठाम आहे. आज आंदोलनाच्या सोळाव्या दिवशी ही आंदोलन आदिवासी विद्यार्थी नागपुरात विभागीय आदिवासी विकास अप्पर आयुक्तालय कार्यालयात ठिय्या आंदोलनावर बसून आहे. आजच्या मुंबईतल्या बैठकीकडे त्यांचेही लक्ष लागले असून बैठकीत काय तोडगा निघतो यावरच पुढील त्यांच्या आंदोलनाची दिशा ठरणार आहे... यावेळी आंदोलन विद्यार्थ्याशी संवाद साधला आहे आमच्या प्रतिनिधीनी
0
0
Report
Advertisement

समृद्धि महामार्ग पर डकैती: डॅशकैम में कैद लुटेरे ने सोना छीना

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर मध्ये समृद्धी महामार्गावर मुंबई कॉरिडॉरमधील एक्झिट क्र. १८, हडस पिंपळगाव टोलनाक्याजवळ तीन आलिशान गाड्यांतून आलेल्या ८ ते १० दरोडेखोरांनी 'फॉर्च्यूनर'ला अडवून उद्योजकास मारहाण करत गळ्यातील अडीच तोळ्यांची सोनसाखळी हिसकावली. मात्र त्यांनी गाडीच्या डॅश कॅमेऱ्यात कैद होत असल्याचे कळताच तिन्ही वाहनांतून त्यांनी पोबारा केला. डॅश कॅमेऱ्यात दरोडेखोरांच्या गाड्यांचे नंबर स्पष्टपणे दिसतात. पण पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी बनावट नंबरप्लेट वापरल्याचा संशय आहे. समृद्धीवर मार्च, २०२३ पासून २०२६ पर्यंत १५ पेक्षा अधिक लुटमारीच्या घटना झाल्या आहेत. महामार्ग पोलिस नक्की करतात तरी काय, असा प्रश्न आहे.. दरम्यान हा उद्योजक राहुरी इथला रहिवासी आहे त्यांना तिथे पोलिसात तक्रार दाखल केली आहे..
0
0
Report

मराठा आरक्षण आंदोलन: 361 दिन बाद हैदराबाद गजेट के अनुसार 3353 आवेदन, 129 अस्वीकृत

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:मनोज जरांगे यांचे आज पासून पुन्हा मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू होते आहे .. गेल्या 3 वर्षांत जरांगे यांचे १० उपोषणे, २८ संवाद यात्रा अन् रेकॉर्डब्रेक लाखोंच्या सभा झाल्या. २९ ऑगस्ट ते २ सप्टेंबर २०२५ दरम्यान मुंबई जाम केली होती. या आंदोलनानंतर हैद्राबाद गॅजेट लागू झाले खरं मात्र २ सप्टेंबरला शासननिर्णय काढला तेव्हापासून ३६१ दिवसांत हैदराबाद गॅझेटनुसार जात प्रमाणपत्रासाठी फक्त ३,५५३ अर्जच आले त्यापैकी १२९ जणांचेच अर्ज नाकारले आहे तर ३,३८३ प्रमाणपत्र दिले, त्यामुळं आंदोलनात दिसणारी मोठी गर्दी अर्ज करताना मात्र दिसत नाहीये..
0
0
Report
Advertisement

मराठा आरक्षण पर सरकार-प्रमुख तबादलों के बीच टकराव, संभाजी नगर में बड़ी बैठक

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:एकीकडे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आजपासून उपोषणाला सुरुवात करत आहेत तर दुसरीकडे सरकारकडूनही हालचालींना वेग आलेला आहे , आरक्षणासाठी स्थापन केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील रात्री उशिरा संभाजीनगरला आलेत आज दिवसभर ते संभाजी नगरात तळ ठोकून असतील, ते बैठका सुद्धा घेणार आहेत शिंदे समितीचे सदस्य सुद्धा या बैठकीला उपस्थित असतील असे कळतंय.. मराठवाड्यात प्रमाणपत्र वाटप किती झाले, वाटपाबाबत काय समस्या आहे फेटाळण्याचे प्रमाण किती आहे या सगळ्या बाबत आज पुन्हा नव्याने चर्चा होणार आहे .. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील जिल्हाधिकारी सुद्धा या बैठकीला उपस्थित असतील सोबतच आणखीही काही मंत्री या बैठकीसाठी येण्याचे शक्यता सांगण्यात येते. त्यामुळे आंदोलनाला सुरुवात होताच सरकारकडूनही हालचालींना वेग आला अशी चर्चा सुरू झाली आहे...
0
0
Report

चांदवड़ घाट पर राती भीषण कंटेनर टक्कर, पुलिस वैन सहित कई वाहन क्षतिग्रस्त

Chandvad, Maharashtra:चांदवड तालुक्यातील राहुड घाटात रात्री 10 च्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. भरधाव वेगाने आलेल्या कंटेनरने पोलीस वाहनासह इतर चार ते पाच वाहनांना जोरदार धडक दिली. या अपघातात कंटेनरमधील क्लीनरचा मृत्यू झाला असून, पोलीस वाहनातील चार पोलीस कर्मचारी आणि तीन होमगार्ड गंभीर जखमी झाले आहेत. कंटेनरने एका ट्रॅव्हल बसलाही पाठीमागून धडक दिल्याने मोठे नुकसान झाले आहे. या ट्रॅव्हल बसमधील देखील एक जण जखमी असून जखमींना उपचारासाठी मालेगाव येथे हलवण्यात आले असून, पोलीस व्हॅन, क्रेटा कार, पिकअप आणि ट्रॅव्हल बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघाताचे नेमके कारण समजू शकले नसून या अपघातामुळे मुंबई आप्रा महामार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली होती रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून मदत कार्य करून वाहतूक सुरळीतण्यात आली
0
0
Report

डिलीवरी बॉय से नेशनल एथलीट तक: गौरव खोड़तकर की 1500 मीटर में कमाल

Nagpur, Maharashtra:आज राष्ट्रीय क्रीडा दिवस (29 अगस्त) के अवसर पर राष्ट्रीय स्तर पर जबरदस्त कामगिरी करने वाले एक एथलीट की संघर्षभरी कहानी का स्पेशल रिपोर्ट दिखाया जाएगा। नागपुरकर धावपटू गौरव खोडतकर ने इंडियन एथलेटिक्स সিরিজ 13 में 1500 मीटर की दौड़ 3 मिनट 47.90 सेकेंड के समय के साथ दूसरे स्थान पर प्रदर्शन किया। गरीब परिस्थिति में पली बढ़ी गौरव के पिता ड्राईवर के रूप में और माँ घर के कामकाज में जुटी रहती हैं; वे अपने परिवार की आर्थिक हालत के कारण डिलीवरी बॉय के रूप में दिन में काम करते हैं ताकि खेल के लिये आवश्यक सुविधाएं मिल सकें। गौरव ने उम्र के 18वें वर्ष में एथलेटिक्स से अपना करियर शुरू किया और प्रशिक्षक जितेंद्र घोरदडेकर के साथ छह वर्षों में 1500 मीटर में उल्लेखनीय सुधार किया है। यह प्रदर्शन महाराष्ट्र के भविष्य के स्टार धावक बनने की उनकी क्षमता को दर्शाता है और इसके लिए बेहतर सुविधाओं और मदद की आवश्यकता है।
0
0
Report
Advertisement

गणेश उत्सव: कानून के पालन के साथ नागरिक सहभागिता बढ़ाने पर जोर

Pune, Maharashtra:पुणे देशभर फिरत असताना मंडळाला वेळ देणं महत्वाचं आहे मी दहा दिवस इथे असतो मला वाटतं मी गणेश मंडळ कार्यकर्ता आहे. लोकप्रतिनिधी आहे. लोकांचा सहभाग कसा वाढेल याचा विचार केला पाहीजे 130 वर्षे परंपरा आहे. नियम पाळून उत्सव केला पाहीजे. प्लाझ्मा या बाबत भूमिका की ते उत्सवात नको. न्यायालयाने जे सांगितले आहे तसा उत्सव व्हावा. आवाजाचा अतिरेक नको. नागरिकांना हवा असलेला उत्सव व्हावा. ढोल ताशे बाबत पोलिसांनी कडक भूमिका घेऊ नये. हिंदू सण आहेत पारंपरिक हवे. निर्बंध नको. डिजे बाबत कोर्टाने जे सांगितले ते पालन व्हावे. आवाजाची मर्यादा राखून उत्सव करावा. लोकांना त्रास होईल असे उत्सव नको. नियमामधे राहून उत्सव करा. महाराष्ट्रातले काही लोक अडकले. मुख्यमंत्री त्यात लक्ष देऊन आहेत. स्वतः मुख्यमंत्री लक्ष घालत आहेत. काल राज्यचे मंत्री उईके विद्यार्थींना भेटले. मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घातलं आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top