445001
यवतमाळच्या बोधगव्हाण आणि गोधणीमध्ये पट्टेदार वाघाचा वावर, नागरिकांमध्ये भीती
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ शहरालगत बोधगव्हाण, गोधणी व जांब शिवारात पट्टेदार वाघाचा वावर दिसून आल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. या वाघाने एका गाईवर हल्ला केला असून वाघाचे पगमार्क आढळून आले आहेत. गोधणी आणि जांब रोडवर वाघाने नाल्यातील पाण्यात विश्रांती घेतल्याचे नागरिकांनी चित्रित केले. वनविभागाची यंत्रणा सतर्क झाली असून परिसरात ट्रॅप कॅमेरे बसवले आहेत. रेस्क्यू टीम वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे. मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या जात आहेत.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
हर्षवर्धन सपकाळ बोले: डीज़ल-पेट्रोल महँगाई और कांदा महँगाई से लोकतंत्र पर सवाल
Yeola, Maharashtra:हर्षवर्धन सपकाळ on डिझेलचा पुरवठा सुरळीत - सरकार खोटारडे आणि बेजबाबदार लोकसत्तेत बसल्यावर वाताहात देशाची आणि महाराष्ट्राची अत्यंत दुर्दैवी अशा प्रकारचे उदाहरण... तुटवडा आहे तर तुटवड्याचे नियोजन झाले पाहिजे... तुटवडा पहिल्यांदा जागत भारतात आणि महाराष्ट्रात आलेला नाही... मात्र सर्व करून नाम निराळे कुठलीही जबाबदारी न स्वीकारणारे आम्हाला जबाबदार असे सरकार.. नावाचा ज्या भूमिकेमध्ये आहे त्यांनी बाहेर यावं... त्यांना शॉर्ट टर्म मेमरी लॉस आहे... त्यापूर्वी आम्ही केलेल्या आरोपाला त्यांनी खोडून काढला होता मात्र त्यांच्यावर हा आरोप चिटकलेला आहे.... नियोजन झालं पाहिजे... नियोजन प्राधान्य कष्टकरी शेतकऱ्याला मिळाला पाहिजे... त्याची संहिता ठरली पाहिजे... सरकारच अफवा पसरवत की टंचाई नाही... त्या अफवा न पसरवता जबाबदारी घेऊन योग्य नियोजन करावे... हर्षवर्धन सपकाळ on पेट्रोल, डिझेल दर वाढ 2014 साली मनमोहन सिंग साहेब पंतप्रधान होते... तेंव्हा क्रूड ऑईल ची किंमत 108 डॉलर होती... आज ही 108 डॉलर आहे... 55 रुपयांमध्ये मनमोहन सिंग साहेब डिझेल देत होते... त्यानुसार हा आकडा आता 100 च्या घरात कुठेतरी चालला... क्रूड ऑइल चा भाव तसाच असताना मनमोहन सिंग साहेबांनी नियोजन केले होते त्या आठवणी आता येतात हा भाग पहिला... दुसरा भाग कोणत्या माणसाने कोणाच्या किराणा दुकानातून तेल घेऊन सामान घ्यावे मुख्यमंत्री आणि पंतप्रधान ठरवायला लागले... तर आपण लोकशाहीत आहे का असा प्रश्न स्वाभाव निर्माण होईल... भारत स्वतंत्र राष्ट्र असताना ड्रम आपल्याला सांगतात कोणाकडून डिझेल घ्या कोणाकडून नका घेऊ... रशिया, इराण कडून तेल घेत असताना आपण बंधनेंचा निषेध आपण भारतीय म्हणून केला पाहिजे... पंतप्रधानांनी न जुमानता स्वतंत्र राष्ट्र आणि स्वतंत्र महान दाखवत असताना उपलब्ध असेल त्या ठिकाणाहून घेतले पाहिजे... हर्षवर्धन सपकाळ on कांदा दर कोसळले बांगलादेशामध्ये पंतप्रधानांच्या मित्राची रिफायनरी आहे... भारतातून सर्रास बांगलादेशाला डिझेल त्या ठिकाणी दिले जाते... परंतु तूच बांगलादेश आपल्याकडून कांदा खरेदी करत नाही... त्या संदर्भात आपले पंतप्रधान काही बोलायला तयार नाही... आंतरराष्ट्रीय स्तरावरचा गलथान फटका कांदा, काजू, अंबा, सोयाबीन, कापूस शेतकऱ्यांना आणि सरसकट सर्वांना त्रास होऊ लागलाय... हे नरेंद्र मोदी यांचे पाप आहे... हर्षवर्धन सपकाळ on विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडी मध्ये काँग्रेस किती जागेवर दावा करणार या संदर्भात आम्ही आमच्या मित्र पक्षांशी चर्चा करतोय... या निवडणुका भारतीय जनता पार्टीने कशा पद्धतीने आणि कोणत्या थराला नेऊन ठेवल्या आपल्या सगळ्यांच्या समोर आहे... संस्थांच्या निवडणुकीमध्ये पैसा फेक तमाशा देख... अशा स्वरूपामध्ये भारतीय जनता पक्षाने जो पैसा वाटला त्यातून निवडून आलेले नगरसेवक त्याचा जो घोडेबाजार आहे हा भारतीय जनता पक्षाने मांडला... दुर्दैव आपल्या लोकशाहीचे अशा निवडणुकींना सामोरे देशाला आणि महाराष्ट्राला जावे लागते... मात्र निवडणुक आहे आणि आमच्या मित्र पक्षांशी चर्चा करून या महिन्याच्या शेवटच्या दोन-तीन दिवसांमध्ये निर्णय होईल... हर्षवर्धन सपकाळ on 30 तारखेला मनोज जरांगे उपोषण करणारा जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे... ही काँग्रेस पक्षाची राहुल गांधींची मागणी... या मागणीची आता योग्य वेळ आलेली... जनगणना सुरू झाली आहे त्याच्यामध्ये ताबडतोब जातीचा कॉलम टाकावा... जातन्याय जनगणनेनुसार आरक्षणाचा प्रश्न सोडवावा... ही काँग्रेस पक्षाची असणारी भूमिका आहे... भाजपने तातडीने जातनिहाय जनगणना करावी... हर्षवर्धन सपकाळ on अकरावीची प्रवेश प्रक्रिया रखडली नीट एमपीएससी च्या परीक्षांच्या निकालांमध्ये घोळ करून तुंबळ पैसा कमावण्याचे रॅकेट समोर आले... याच रॅकेटचा भाग दोन म्हणजे 11 वी च्या प्रवेशाच्या वेळेस पुन्हा भ्रष्टाचार करण्याच्या अनुषंगाने हा ऑनलाईनचा घोळ सरकारने घातला... हर्षवर्धन सपकाळ on अशोक खरात ईडी कारवाई अशोक खरात हा एक हस्तक होता... तो हस्तक कोणाचा होता तर सत्ताधाऱ्यांचा होता... सत्ताधाऱ्यांना जवळच ठेवून मनी लॉटरीचे काम करत होते... अंधश्रद्धेचा प्रसार प्रचार करून भारतीय जनता पार्टीाला पोषक वातावरण तयार करत होते... याचे अनेक उदाहरण आहे... नासिक आणि लगतच्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जामतारा नावाचे सदृश्य एक कॉल सेंटर चालवले जात होते... दोन्ही ठिकाणचे जे एस पी आहे हे मुंबईच्या लगत काम करत होते... या जाम तारा या ठिकाणी त्यांच्या बदल्या करण्यात आल्या... आंतरराष्ट्रीय स्तरावरून जो पैसा कमवत होते... मनी लॉन्ड्री देखील घराच्या माध्यमातून होत होते... आम्ही देखील हा जुना केलेला आरोप या निमित्ताने सिद्ध होताना दिसत आहे... हर्षवर्धन सपकाळ on रोहित पवार यांचे 26 मे रोजी चांदवड येथे आंदोलन काँग्रेस पक्षाचा संपूर्ण पाठिंबा आहे... या आंदोलनामध्ये काँग्रेस पक्षाचा प्रमुख म्हणून आम्ही देखील सहभागी होणार आहोत...0
0
Report
शिर्डी डिफेन्स क्लस्टर से रोजगार के बड़े अवसर, विपक्ष के आरोप खारिज
Shirdi, Maharashtra:विरोधक राज्यातील उद्योगावरुन आमच्यावर नेहमी आरोप करतात... शिर्डी डिफेन्स क्लस्टर हे त्याला दिलेले उत्तर आहे... राज्यात पाच ठिकाणी असे डिफेन्स क्लस्टर होताय... यातून फार मोठी रोजगार निर्मिती होणार आहे... ही सरकारने निर्माण केलेली कृत्रिम टंचाई नाही... विरोधकांच्या आरोपात तथ्य नाही... इराण अमेरिका युद्धामुळे हे संकट निर्माण झालयं... राष्ट्रीय संकटात राजकारण करणे आणि पंतप्रधानांना बदनाम करणे ही घाणेरडी प्रवृत्ती... राष्ट्रीय संकटाचा सामना सर्वांनी एकत्रपणे केला पाहिजे... कसलाही घोळ नाही... सर्व 17 जागा महायुती एकमेकांच्या सल्ल्याने लढेल... तिन्ही पक्षांचे नेते निर्णय घेतील... तुम्हाला रोज ब्रेकिंग मिळाली पाहिजे... सर्व 17 जागांबाबत महायुतीत चर्चा सुरू आहे... आम्ही सर्व 17 जागा जिंकू... हे राष्ट्रीय संकट... विरोधक यात राजकारण करून किती दिवस पोट भरणार?... कुणीही कृत्रिम टंचाई निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये... कुणीही गैरसमज पसरवू नये... मुख्यमंत्र्याप्रमाणे राज्याचा उद्योगमंत्री म्हणून मी देखील हे आवाहन करतो...0
0
Report
भीमाशंकर सीमा पर भिड़ंत: मोहिते-पाटील बनाम वळसे-पाटील का राजनीतिक संघर्ष
Shirur, Maharashtra:भीमाशंकरच्या हद्दीवरून खेड-आंबेगाव आमनेसामने; मोहिते-पाटील आक्रमक, वळसे-पाटलांचा पलटवार ANC :- भीमाशंकर मंदिर खेड की आंबेगाव तालुक्यात, यावरून राजकीय वाद पेटला असून माजी आमदार दिलीप मोहिते-पाटील आणि माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यात शाब्दिक संघर्ष रंगला आहे. VO :- भीमाशंकर विकास आराखडा बैठकीत आंबेगावचा उल्लेख जोडण्यास खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी संमती दिल्याचा आरोप करत दिलीप मोहिते-पाटील आक्रमक झाले आहेत. “भीमाशंकर खेडचेच असून आंबेगावचं नाव जोडू देणार नाही,” असा इशारा देत त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला.तर “आईचं दूध प्यायले alternative असाल तर…” अशा भाषा ही राजकारणाची नसून गुंडगिरीची भाषा असल्याचा पलटवार माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी केला आहे. BYTE :- * बाबाजी काळे – आमदार, खेड * दिलीप मोहिते-पाटील – माजी आमदार * दिलीप वळसे-पाटील – माजी मंत्री प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया खेड पुणे...0
0
Report
Advertisement
कळवण में कांदे MSP नहीं मिलने पर किसानों ने सड़क पर उतार दिया
Nashik, Maharashtra:नाशिक (कळवण) विशाल मोरे - कळवणमध्ये कांदा रस्त्यावर ओतत शेतकऱ्यांचा संताप. - १२३५ रुपयांच्या दराविरोधात कळवणमध्ये आंदोलन - कांद्याला हमीभाव द्या; शेतकरी रस्त्यावर उतरले. नाशिक जिल्ह्यातील कळवणमध्ये कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सरकारने कांद्याला जाहीर केलेला १२३५ रुपये प्रति क्विंटल दर हा अन्यायकारक असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी थेट रस्त्यावर कांदा ओतून आंदोलन केले. कळवण बसस्थानकासमोर झालेल्या या आंदोलनात सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी कांद्याला किमान २५०० ते ३००० रुपये दर द्यावा, नाफेडमार्फत खरेदी सुरू करावी तसेच शेतकऱ्यांना डिझेल व खतांचा पुरेसा पुरवठा करावा अशा विविध मागण्या करण्यात आल्या. आंदोलनानंतर तहसीलदार रोहिदास वारुळे आणि पोलिस निरीक्षक खगेन्द्र टेंभेकर यांना निवेदन देण्यात आले आहे.0
0
Report
चंद्रपुर हीट आईलैंड बन गया; शहर और जिले में तापमान 47°C से ऊपर
Chandrapur, Maharashtra:टायटल:--- चंद्रपुर बना हीट आईलैंड, चंद्रपुर शहर और जिले में तापमान 47 डिग्री के पार , जनजीवन हुआ प्रभावित अँकर:-- महाराष्ट्र का चंद्रपुर जिला हीट आईलैंड बना है. चंद्रपुर शहर और जिले में तापमान 47 डिग्री के पार पहुंच चुका है. दिन और रात के तापमान में कोई ज्यादा फर्क नजर नहीं आ रहा. दोपहर 12:00 के आसपास चंद्रपुर शहर में तापमान 44 डिग्री तक पहुच चुका है, जिससे आम जनजीवन प्रभावित हुआ है. दिन ढलते समय यहां का मैक्सिमम टेंपरेचर 47 डिग्री के आसपास पहुंच जाता है। जिससे स्वास्थ्य की समस्या पैदा हो रही है. चंद्रपुर शहर का दूसरा मेट्रोलॉजी सेंटर ब्रह्मपुरी है. यहां पर तापमान 47.2 डिग्री सेल्सियस दर्ज किया गया है. पिछले कई दिनों से तापमान में कोई गिरावट दर्ज नहीं हुई है0
0
Report
MIDC क्षेत्र में गैर-औद्योगिक व्यवसायों पर प्रशासन का कदम: क्लासेस और हॉस्टेल तुरंत बंद
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज क्लासेस, हॉस्टेल, खानावळी, अभ्यासिका तात्काळ बंद करण्याचे आदेश... क्लासेस, हॉस्टेल, खानावळी, अभ्यासिकांवर कारवाईची टांगती तलवार... नियमभंग करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा... एमआयडीसी परिसरात उद्योगांव्यतिरिक्त सुरू असलेल्या व्यवसायांवर आता कारवाईची टांगती तलवार आली आहे. क्लासेस, हॉस्टेल, खानावळी, अभ्यासिका आणि इतर व्यावसायिक उपक्रम तात्काळ बंद करण्याचे आदेश जिल्हा उद्योग केंद्राने दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. औद्योगिक वसाहतीत बिगर औद्योगिक व्यवसाय सुरू असल्याच्या तक्रारीनंतर प्रशासनाने हा निर्णय घेतला असून आदेशाचे पालन न केल्यास संबंधितांवर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.0
0
Report
Advertisement
बीड़ में नगरपालिका कार्रवाई पर भाजी विक्रेता जनाबाई दळवी का दर्दनाक बयान वायरल
Beed, Maharashtra:बीड: मी पाया पडत होते, तरीही त्यांना माझी दया आली नाही... भाजीविक्रेत्या जनाबाई दळवी यांनी सांगितली आप बीती... ANC - गेल्या 35 वर्षापासून भाजीपाला विक्री करण्याचे काम 70 वर्षीय जनाबाई दळवी करतायेत. मात्र दोन दिवसांपूर्वी नगरपालिका प्रशासनाकडून जनाबाई यांच्यावर निष्ठुर कारवाई करण्यात आली. त्याचा व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांवर तेजीने व्हायरल होत आहे. मी पाया पडत होते, आणि ते मला ओढत होते. माझा सर्व भाजीपाला कचरा गाडीत टाकत होते. मात्र त्यातल्या कुठल्याही पुरुषाला माझी दया आली नसल्याचे सांगत जनाबाई सध्या घरातच बसून अश्रू ढाळत आहेत. कर्मचाऱ्यांनी केलेल्या ओढतानामध्ये त्या साध्या घरातच बसून आहेत. त्यांच्याशी संवाद संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी महेंद्रकुमार मुधोळकर यांनी...0
0
Report
राज्य-देश में डीज़ल-पेट्रोल साठा पर्याप्त, अफवाहों से बचें: भरणे
Ahilyanagar, Maharashtra:दत्ता भरणे ऑन डिझेल पुरवठा राज्यात आणि देशात डिझेल पेट्रोलचा साठा पुरेसा आहे..अफवांवर विश्वास ठेऊन शेतकऱ्यांनी पेट्रोल पंपावर डिझेल मिळवण्यासाठी गर्दी करू नये... पंपचालक सातबारा मागत असल्यास जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करावी अस आवाहन राज्याचे कृषिमंत्री दत्ता भरणेांनी केलेल आहे...सध्या पेट्रोल पंपावर शेतकऱ्यांच्या डिझेलसाठी रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे यावर दत्ता भरणे यांनी प्रतिक्रिया दिलीये. राज्यात खतं-बियाण्यांचा तुटवडा नाही-भरणे राज्यात खरीप हंगाम तोंडावर आला असतानाच संभाव्य दुष्काळाच्या संकटाची चर्चा सुरू झाली आहे... हवामान विभागाने यंदा पाऊस कमी पडण्याची शक्यता व्यक्त केली असून त्यामुळे राज्य सरकार अलर्ट मोडवर आले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली...राज्यात खतं आणि बियाण्यांचा कोणत्याही प्रकारचा तुटवडा भासणार नसल्याचा दावा सरकारकडून करण्यात आला आहे...केंद्र सरकारकडून मंजूर करण्यात आलेला खतांचा साठा राज्याला उपलब्ध होत असल्याने शेतकऱ्यांना अडचण येणार नसल्याचे सांगण्यात आले...कमी पावसाच्या शक्यतेमुळे कमी पाण्यात येणाऱ्या पिकांवर भर देण्याच्या सूचना कृषी विभागाकडून करण्यात येत आहेत... हवामानाच्या अंदाजानुसार शेतीचे नियोजन करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे...याबाबत माहिती देताना कृषिमंत्री दत्ता भरणे म्हणाले, हवामान विभागाने पाऊस कमी पडण्याची शक्यता वर्तवली आहे... मात्र राज्य सरकार पूर्ण तयारीत आहे... खतं, बियाणे आणि शेतीसाठी लागणाऱ्या सर्व बाबींमध्ये कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही...कमी पाण्यात येणाऱ्या पिकांबाबतही नियोजन सुरू आहे.0
0
Report
NEET पेपरफुटी मामले में CBI टीम ने लातूर पुलिस अधीक्षक कार्यालय में बैठक की, जांच तेज
Latur, Maharashtra:लातूरमध्ये NEET पेपरफुटी प्रकरणाच्या तपासाला आणखी वेग आला असून, CBI चे पथक आज लातूर पोलिस अधीक्षक कार्यालयात दाखल झाले. पथकाने काही वेळ पोलिस अधीक्षक Amol Tambe यांच्यासोबत सविस्तर चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे. तपासाच्या अनुषंगाने हि भेट महत्वाची मानली जात आहे. भेटीतील संवाद समोर आला नसला तरी कारवयाच्या अनुषंगाने लातुरात मोठ्या घडामोडी घडत आहेत. त्यानुसार स्थानिक पोलिसांची सीबीआय मदत घेऊ शकते. लातुरातील आतापर्यंत दोघांना अटक झाली आहे तर चाल डॉक्टरांची चौकशी सुरू आहे. त्यामुळे आता पुढचा नंबर कोणाचा? याची चर्चा रंगली आहे याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी वैभव बालकुंदे यांनी...0
0
Report
Advertisement
धुळे-नंदूरबार जिल्हा बँक ने खरीप पीक कर्ज मध्ये 82% वितरण कर दिया
Dhule, Maharashtra:धुळे व नंदुरबार जिल्हा बँकेने खरीप पिक कर्ज वाटपाला सुरुवात केलेली आहे. महिनाभरामध्ये बँकेने 82 टक्के शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप केलेला आहे. यामध्ये धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा समावेश आहे. कुठलाही अडथळा विना शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्यात येत असल्याची माहिती बँकेचे व्यवस्थापक मनोज चौधरी यांनी सांगितला आहे. येणाऱ्या काही दिवसांमध्ये बँक शंभर टक्के पेक्षा जास्त पीक कर्ज वाटप करेल असा विश्वासही चौधरी यांनी व्यक्त केलेला आहे. जिल्हा बँकेने 300 कोटी पेक्षा अधिक पीक कर्ज वाटप केलेल आहे. यात प्रामुख्याने आदिवासी भागातील शेतकऱ्यांचाही समावेश आहे. एकीकडे जिल्हा बँक ८२ टक्के कर्ज वाटप करत असताना दुसरीकडे मात्र राष्ट्रीयकृत बँकांनी पीक कर्ज वाटपात आखडता हात घेतला आहे. राष्ट्रीयकृत बँकांकडून केवळ सरासरी 15 टक्क्यांपर्यंत पीक कर्ज वाटप करण्यात आलेला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.0
0
Report
सोलापुर कांग्रेस में शहर- जिलाध्यक्ष नियुक्ति से नाराज़गी, हटाव की मांग; आत्मदहन की धमकी
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापुरात काँगेसच्या शहर - जिल्ह्याध्यक्ष निवडीवरून नाराजीनाट्य, कार्यकर्त्यांकडून प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हटावची मागणी - सोलापुरात काँग्रेसच्या शहर, जिल्हाध्यक्ष निवडीवरून कार्यकर्त्यांमध्ये नाराजीनाट्य - आमची नावे यादीत असतानासुद्धा वरिष्ठानी दुजाभाव केल्याची व्यक्त केली भावना - काँग्रेसच्या जेष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हटावची करण्यात आली मागणी - न्याय न मिळाल्यास पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्यासमोर आत्मदहन करण्याचा इशारा बाईट - विजय हत्तुरे ( काँग्रेस कार्यकर्ते ) बाईट - सुरेश कांबळे ( महाराष्ट्र प्रदेश सचिव )0
0
Report
चिपळूण के सैनिक संकुल की मंजूरी सातारा को मिलने से कोकण में भारी नाराज़गी
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. कोकणातील सैनिकांना धक्का! चिपळूणसाठीचे प्रस्तावित सैनिक संकुल साताऱ्याला. आमदार शेखर निकम यांची नाराजी. जे कोकणाचे आहे हे कोकणात व्हायला पाहिजे, शेखर निकम यांनी व्यक्त केली खंत. अँकर : रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमध्ये प्रस्तावित असलेले ‘छत्रपती श्री संभाजी महाराज सैनिक संकुल’ सातारा जिल्ह्यासाठी मंजूर झाल्याचे समोर आल्यानंतर कोकणात नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शेखर निकम यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली.कोकणातील हजारो माजी सैनिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला हा प्रकल्प चिपळूणमध्ये व्हावा, यासाठी आमदार शेखर निकम यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. अधिवेशनातही त्यांनी याबाबत चर्चा घडवून आणली होती. सैनिकांसाठी कॅन्टीन, ईसीएचएस आणि विविध सेवा एकाच छताखाली उपलब्ध व्हाव्यात, हा या संकुलामागील उद्देश होता. मात्र, माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराजे देसाई हे हे संकुल साताऱ्यासाठी मंजूर करण्याच्या प्रयत्नात असल्याची चर्चा रंगली असून, त्यामुळे माजी सैनिक आणि सामाजिक संघटनांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.0
0
Report
Advertisement
नाशिक में मानसून पूर्व आंधी-बारिश से येवल्यात भारी नुकसान, घर ढहे और फसलें बह गईं
Yeola, Maharashtra:नाशिक जिल्ह्यात मान्सून पूर्व पाऊस व वादळी वाऱ्यांमुळे सर्वाधिक नुकसान नाशिकच्या येवल्यात झाले असून देवळाणे, बोकटे, नांदूर, आडगाव, निमगाव मढ या गावांमध्ये घरांची पडझड, कांदा चाळीचे नुकसान, व केळी बागांचे नुकसान झाले आहे देवळाणे येथील बाळासाहेब जाधव या शेतकऱ्याचे घराचे छत कोसळून तीन जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे दरम्यान देवळाणे व बोकटे येथे कांदा चाळ व केळी बाग नुकसानीच्या ठिकाणी समीर भुजबळ यांनी प्रत्यक्ष पाहणी केली यावेळी महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने नुकसानीचे पंचनामे करून शासन दरबारी अहवाल सादर करण्याच्या सूचना माजी खासदार समीर भुजबळ यांनी केल्या0
0
Report
बीड़ में ईंधन संकट: सिर्फ दो लीटर पेट्रोल, चार पहिये को 10–12 लीटर डीज़ल
Beed, Maharashtra:बीड: शहरात केवळ दोन लिटर पर्यंत पेट्रोल पुरवठा... Wkt ANC - बीड शहरात गेल्या दहा ते बारा दिवसांपासून इंधन पुरवठा अत्यल्प होत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. आज शहरातील अनेक पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी दुचाकी वाहनांना केवळ दोन लिटर पेट्रोल, तर चारचाकी वाहनांना दहा ते बारा लिटर डिझेल देण्यात येत आहे. त्यामुळे या इंधनटंचाईचा सर्वाधिक फटका शेतकरी, प्रवासी वाहतूक चालक आणि दैनंदिन प्रवास करणाऱ्या नागरिकांना बसत आहे.0
0
Report
जालना में डीज़ेल संकट: किसानों को दूर-दराज तक भटकना मजबूर
Jalna, Maharashtra:जालना : डिझेलसाठी शेतकऱ्यांची परवड सुरूच, अनेक पंपांवरील डिझेल साठा संपल्याने शेतकरी दूरवर प्रवास करून कॅन घेत भटकंती करतायत. अँकर : जालना जिल्ह्यांतील अनेक पेट्रोल पंपांवरील डिझेलचा साठा संपला आहे. त्यामुळे ट्रॅक्टरसाठी डिझेल मिळवण्यासाठी शेतकरी दूरवर प्रवास करून कॅन घेत भटकंती करतायत.0
0
Report
Advertisement
