Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Raigad402201

महाड नगराध्यक्ष के लिए चेतन पोटफोडे का उमेदवारी दाखला, महाविकास आघाडी ने जोर पकड़ा

PPPRAFULLA PAWAR
Nov 15, 2025 09:57:43
Chendhare, Alibag, Maharashtra
महाड नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज शिवसेना ठाकरे गटाने नगराध्यक्ष पदासाठी चेतन पोटफोडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला . शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट एकत्रितपणे आघाडीच्या माध्यमातून निवडणुक लढवणार आहेत. पुढील दोन दिवसात नगर सेवक पदांसाठीचे 20 उमेदवारांचे अर्ज दाखल केले जाणार आहेत. पूर्वीच्या सत्ताधारी आणि राज्यात सत्तेत असलेल्यांनी विकासाची आश्वासने दिली मात्र विकास केला नाही असा आरोप नगराध्यक्ष पदाचे उमेदवार चेतन पोटफोडे यांनी केला आहे.
123
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PPPRASHANT PARDESHI
Nov 15, 2025 11:38:45
Dhule, Maharashtra:Anchor - धुले जिल्ह्यातील शिरपूर वरबाडे नगर परिषदेाच्या नगराध्यक्ष पदासाठी भाजपाच्या वतीने माजी नगराध्यक्ष भूपेश पटेल यांच्यासह चिंतनभाई पटेल यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल माजी मंत्री अमरीशभाई पटेल यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिरपूर वरवडे नगर पालिकेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आधी भाजपाच्या वतीने संकल्प मेळावा घेत जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आलं. गेल्या अनेक वर्षांपासून शिरपूर वरवडे नगर परिषदेवर माजी मंत्री अमरीश पटेल यांचा वर्चस्व असून याही निवडणुकीमध्ये अमरीश पटेल यांचे बंधू भूपेश पटेल तसेच चिरंजीव चिंतन पटेल यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दरम्यान गेल्या 40 वर्षात केलेल्या विकास कामांच्या जोरावर पुन्हा एकदा शिरपूरकर भाजपालाच भरघोस मतांनी निवडून देतील असा विश्वास यावेळी माजी मंत्री अमरीश पटेल यांनी व्यक्त केला आहे. तर होऊ घातलेल्या नगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये शिरपूर नगरपालिकेसह जिल्ह्यातील चारही नगरपरिषदेवर भाजप महायुतीचा झेंडा फडकेल असा विश्वास मंत्री जयकुमार रावल यांनी यावेळी व्यक्त केला.
18
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Nov 15, 2025 11:32:43
47
comment0
Report
AKAMAR KANE
Nov 15, 2025 11:23:35
Nagpur, Maharashtra:नागपूर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. (बाईट) - एक्सयो यांनी लॉजिस्टिक मध्ये दोन हजार कोटी रुपये गुंतवलेले आहे अत्यंत भव्य लॉजिस्टिक पार्कची निर्मिती केलेली आहे..जवळपास दहा हजार लोकांना रोजगार मिळणार आहे.. - ब्लॅक स्टोनसारख्या मोठ्या संस्थेने एफडीआयची गुंतवणूक या ठिकाणी आणलेली आहे. नागपूर मध्यवर्ती असल्याने, देशाच्या इतिहासाचा मोठा वाटा यामध्ये आहे. आम्ही नवीन लॉजिस्टिक पॉलिसी तयार करताना नागपूरला मोठा दर्जा दिलेला आहे. या गुंतवणुकीमुळे लॉजिस्टिक मोठी इकोसिस्टीम तयार होणार आहे. सप्लाय चेन मध्ये सहभागी पाहिजे आहे त्याकडे पुढे जाऊ.. (On वाढवण बंदर समृद्धीला जोडणारा) - वाढवण बंदर हे जगातील पहिल्यादा बंदरामध्ये एक आहे...समृद्धी हायवे पासून डेडिकेटेड एक्स Access रोड आम्ही तयार करत आहे. त्याचा नकाशा मान्य केलेला आहे. हा बंदर जोडल्या गेल्यामुळे हे लॉजिस्टिक पार्ट असतील किंवा इंडस्ट्रीअसतील त्याला फायदा होणार आहे.. - महाराष्ट्रमध्ये लॉजिस्टिक पॉलिसी तयार केली आहे. कुणाकडे जमिनी असतील इन्फ्रास्ट्रक्चर तयार करणे वेगवेगळ्या प्रकारची व्यवस्था तयार करणे यातून आपल्याला यश मिळत आहे. On शक्तीपीठ महामार्ग - शक्तिपीठ महामार्गाकडे आपण चाललो आहोत. 70% अलाइनमेंटचे काम पूर्ण झाले आहे. तीन टक्के अलाइनमेंट मध्ये दोन पर्याय समोर आलेले आहे. त्यातील दोन पर्याय आम्ही लवकर स्वीकारणार आहोत. थोड्याच अंतराचा तो पर्याय आहे. त्यामुळे कुठले काम आता अडलेलं नाही. लवकरच पैसे देऊन जागा अधिग्रहण केली जाईल. - नागपूर एअरपोर्ट संदर्भातील सगळेच अडथळे संपलेले आहे लवकर काम सुरू होईल.
78
comment0
Report
AAASHISH AMBADE
Nov 15, 2025 11:06:17
Chandrapur, Maharashtra:टायटल:-- चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरात सुरू झाले तीन दिवस चालणारे अकरावे राज्यस्तरीय बाल विज्ञान संमेलन , मराठी विज्ञान परिषदेच्या वतीने आयोजित संमेलनात राज्यातून आपल्या प्रोजेक्टसह 100 विद्यार्थी 50 शिक्षक झाले सामील, प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. ज्येष्ठराज जोशी, ज्येष्ठ समाजसेवक डॉ. विकास आमटे यांची उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थिती अँकर:--चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरातल्या लोकमान्य शाळेत तीन दिवस चालणारे अकरावे राज्यस्तरीय बाल विज्ञान संमेलन प्रारंभ झाले. मराठी विज्ञान परिषदेच्या वतीने आयोजित संमेलनात राज्यातून आपल्या प्रोजेक्टसह 100 विद्यार्थी 50 शिक्षक सामील झाले. प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. ज्येष्ठराज जोशी, ज्येष्ठ समाजसेवक डॉ. विकास आमटे, प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. मानसी राजाध्यक्ष यांची उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते मॉडेल आणि पोस्टर प्रदर्शनीचे उत्साही उद्घाटन झाले. शालेय विद्यार्थ्यांमध्ये बाल वयातच वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे महत्त्वाचे आहे असे सांगत गेली अनेक वर्षे संशोधनाच्या कार्यामध्ये मग्न असताना परदेशी संशोधनापेक्षा भारतात होणारे संशोधन अधिक सरस असल्याचे प्रतिपादन पद्मभूषण आणि जेष्ठ वैज्ञानिक डॉक्टर ज्येष्ठराज जोशी यांनी केले. 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्रांच्या श्रेणीत न्यायचे आहे. त्यासाठी देशाचे दरडोई उत्पन्न वाढवावे लागणार असून हे शक्य करण्यासाठी विज्ञान-संशोधन याची कास धरावी लागेल. म्हणजेच विज्ञानाची शेती करावी लागणार असून बाल आणि युवा विज्ञान संमेलने हा टप्पा नावीन्यतेच्या दृष्टीने महत्वाचा असल्याचे डॉ. जोशी म्हणाले. बाईट १) डॉ. ज्येष्ठराज जोशी, शास्त्रज्ञ आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर
89
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Nov 15, 2025 11:00:35
72
comment0
Report
YKYOGESH KHARE
Nov 15, 2025 10:53:27
Nashik, Maharashtra:महापालिका उमेदवार ठरविण्याचे अधिकार पक्षी धरिस्थी घेतील. आग्रह किंवा मागणी करा घोषणा करू नका. शिवसेनेच्या वाढत्या लोकप्रियतेचा धक्का घेतला आहे. स्थानिक पातळीवर घेतलेल्या निर्णयाचा वरिष्ठ निर्णय घेतील. भगूर येथे आमचा भगवा फडकेल. प्रत्येकाला अस्तित्वाचा प्रयत्न आहे. भांडण करून सत्ता मिळवणे आमचे ध्येय नाही. सर्वांना अर्ज भरण्यास सांगितले आहे. महायुतीत वाढल्यास अर्ज मागे घेणे लागणार आहे. ab फॉर्म तिघंही पक्षाने दिले आहेत. युती होत असेल तर अर्ज मागे घेणार नाहीतर मैत्रीपूर्ण लढत होणार. शरद पवार स्थानिक पद्धवरील आमदार आणि पद्धधिकार्यन निर्णय सोडला आहे. शरद पवार राजकारण करत असतात ते युती सोबत जाणार नाही. काँग्रेस ला दुर्बिणीने शोधावे लागणार आहे. महायुतीत लढणार असल्याच शिंदे यांनी सांगितलं आहे. कोणी वाईट परिमाण होईल. गिरीश महाजन संकट मोचक असल्याने ते पटकन उडी मारून येतात. त्यांनी ओव्हर कॉन्फिडन्स असणे योग्य नाही. महायुतीत निवडणूक लढविल्यास फायदा होणार असा इशारा त्यांनी यावेळी दिलाय.
54
comment0
Report
SKSudarshan Khillare
Nov 15, 2025 10:53:15
104
comment0
Report
KJKunal Jamdade
Nov 15, 2025 10:40:13
Shirdi, Maharashtra:आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर साई दर्शनासाठी साई दरबारी... आ.अमोल खताळ हे देखील उपस्थित... बाईट पॉईंटर्स - शिर्डीला आल्यानंतर साईबाबांचे दर्शन आणि आशिर्वाद घेण्याची प्रत्येकाची भावना... महाराष्ट् यााच्या समृद्धीसाठी , आरोग्य संपन्नेसाठी साईबाबांकडे आशिर्वाद मागितले... ऑन बिहार निकाल - महाराष्ट्रात ज्या पद्धतीने निकाल लागले त्यानंतर जे आरोप - प्रत्यारोप झाले त्याला उत्तर बिहार निवडणुकीतून मिळालय... जनतेच्या मनात जे असतं तोच निर्णय लागतो.. वोट चोरी , ईव्हिएम मशिन , यापेक्षाही जनता ग्रेट.. ऑन आगामी निवडणुका - ज्या पद्धतीने बिहार मध्ये यश मिळालय त्याच पद्धतीने महायुतीला निश्चितपणे यश मिळेल.. त्या दृष्टीने राज्याचे तिनही प्रमुख नेते आम्हा सर्वांना करतायत... पुढच्या तिनही निवडणुकांमध्ये तसा रिझल्ट मिळेल... ऑन संजय राऊत ट्विट - महाराष्ट्रात ज्या पद्धतीने मोठा विजय मिळाला त्यानंतर वोट चोरी , ईव्हिएम मध्ये दोष असे वेगवेगळे आरोप लावण्यात आले... कालचा बिहारचा ज्या पद्धतीने निकाल लागला त्या आरोपांची सर्व उत्तरे मिळालीत... ऑन बिबटयांचे वाढलेले हल्ले - जंगली प्राण्यांचा मानवी वस्तीवर वावर वाढतोय हा काळजीचा विषय.. सुप्रिम कोर्टाचे जे निर्देश आहे त्यावर केंद्र आणि राज्य सरकारने निर्णय घेणे गरजेचे... कोर्टाला देखील ते निदर्शनास आणुन देण गरजेचे आहे... बिबटयांची वाढती संख्या यावर उपाययोजना करणे गरजेचे...
58
comment0
Report
ABATISH BHOIR
Nov 15, 2025 10:18:48
Kalyan, Maharashtra:प्रसिद्ध रील स्टार शैलेश रामूगडे याला अटक.. प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अनेक तरुणींची फसवणूक.. ठाण्यात राहणारा रिल स्टार शैलेश रामूगडे याला डोंबिवलीच्या विष्णू नगर पोलिसांनी अटक केली आहे शैलेश आगोदर मैत्री करताचा नंतर विश्वास संपादन करून प्रेमाच्या जाळ्यात अडकून त्याच्या कडून सोन्याचे दागिने आणि रोख पैसे काढायचा गेल्या वर्षी ठाण्याच्या कापुरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.याचं बरोबर विष्णूनगर पोलिस ठाण्यात देखील एका तरुणीची फसवणूक केल्याचे समोर आले आहे तिच्या तक्रारीवरून विष्णूनगर पोलिसांनी शैलेश रामगुडे अटक केली असून याच्याकडून ३७ लाखांचे दागिने , एक बीएमडब्लू कार, चार महागडे आयफोन हस्तगत केले आहेत व शैलेश रामगडे इन्स्टाग्रामवर ९ लाख फॉलोवर्स आणखी तक्रारी येण्याची शक्यता आहे याबत पुढील तपास विष्णू नगर पोलीस करत आहेत
144
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Nov 15, 2025 10:03:35
Shirur, Maharashtra:ओतूर क्षेत्र, पुणे: कल्याण नगर महामार्ग के किनारे दबा दबा कर बैठे बिबट्यों ने वाहन पर झपकी मारने की कोशिश की, जिससे स्थानीय लोगों में भारी दहशत फैल गई है। दो दिन पहले इसी जगह बिबट्या ने मोटरसाइकिल सवार पर हमला कर उसे गंभीर रूप से घायल किया था। अब वही बिबट्या सीसीटीवी कैमरे में कैद दिखा, जिससे ग्रामवासी चिंतित हो उठे हैं। बिबट्या चालती गाड़ियों पर हमला कर रहा है, जिसे देखकर नागरिक भयभीत हैं, लेकिन वन विभाग ने अभी तक ठोस कार्रवाई नहीं की है। कल्याण नगर महामार्ग पर बिबट्यों की बढ़ती उपस्थिति से यात्रा खतरे में है और इस क्षेत्र में तात्कालिक पिंजरा लगाने की मांग तेज है। यहां के स्कूलों में बच्चों को भेजने के लिए माता-पिता भी डरे हुए हैं और यह चिंता है कि लड़का घर कब लौटेगा, इसकी श्वास-रोधी स्थिति बनी हुई है। वन विभाग से पूर्व-preventive उपायों की मांग नागरिक कर रहे हैं, ताकि ऐसी घटनाओं को रोका जा सके।
42
comment0
Report
PNPratap Naik1
Nov 15, 2025 10:02:55
Kolhapur, Maharashtra:भाजप खासदार धनंजय महाडिक बाईट मुद्दे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये शक्यतो महायुती म्हणून निवडणूक लढवा अशा पद्धतीच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत मात्र ज्या ठिकाणी महायुती होणार नाही त्या ठिकाणी स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा अशा देखील सूचना दिल्या आहेत गडहिंग्लज नगरपालिकाेमध्ये भाजप, जनता दल आणि जनसुराज्य निवडणुकीला सामोरे जात आहोत कोल्हापूर जिल्ह्यात 13 पैकी 7 ठिकाणी आम्ही भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष उमेदवार असेल चंदगडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या त्याचा परिणाम गडहिंग्लजमध्ये होणार नाही इचलकरंजीमध्ये पारंपरिक पद्धतीने भाजप आणि आवाडे गट यांचेच नगरसेवक आहेत मात्र यावेळी इचलकरंजीमध्ये आम्ही महायुती म्हणून एकत्रित सामोरे जाणार आहोत कोल्हापूर जिल्ह्यात सर्वच ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व राहील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची किती ताकद राहिली आहे हे समोर आले आहे --------------------- गेल्या दहा वर्षात देशात मोदीजींच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या योजना लोकप्रिय झाल्या आहेत त्यामुळे देशभरातील जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी उभा राहते मात्र हे स्वीकारण्यास विरोधक तयार नाहीत महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या वेळी ईव्हीएम चांगले होते मात्र विधानसभेला पराभव झाल्यानंतर ईव्हीएम वर शंका घेण्यासाठी सुरुवात झाली काँग्रेसची आहे त्या परिस्थितीमध्ये इतकी पीछेहाट झाली आहे त्यामुळे एकटे गेल्यानंतर काय होईल हे वेगळं सांगायला नको महाराष्ट्रात महायुतीच्या माध्यमातून चौफेर विकास सुरू आहे
190
comment0
Report
Advertisement
Back to top