Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Jalna431213

जालना जिले में सितंबर की अतिवृष्टि से 4 लाख 23 हजार 32 हेक्टेयर क्षेत्र का नुकसान, केवल 2 लाख 5 हजार हेक्टेयर का पंचनामे पूर्ण

NMNITESH MAHAJAN
Oct 09, 2025 08:32:21
Jalna, Maharashtra
जालना : जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे 4 लाख 23 हजार 32 हेक्टर क्षेत्राचं नुकसान झालंय. या नुकसानीपैकी केवळ 2 लाख 5 हजार हेक्टरवरील पंचनामे पूर्ण झालेत. त्यामुळे जिल्ह्यात पंचनाम्यांची गती धिम्म असल्याचं पाहायला मिळतं असून शेतकरी पंचनामे न झाल्यानं संतप्त झालेत. दरम्यान शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीचा आढावा घेऊन शेतकऱ्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी नीतेश महाजन यांनी, वाक थ्रू +चौपाल विथ शेतकरी
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
UJUmesh Jadhav
Oct 09, 2025 11:04:44
Thane, Maharashtra:पडघा पाॅवर हाऊस मध्ये वीज कर्मचाऱ्यांचा संप सुरू. शेकडो कर्मचारी संपात सहभागी. राज्यातील वीज कर्मचाऱ्यांनी खासगीकरणाच्या विरोधात तीन दिवसांचा संप पुकारला आहे. सरकारने मेस्मा लागू केला आहे. चर्चेतून तोडगा निघाला नाही. खासगी कंपन्यांना समांतर वीज वितरण परवाना देण्याच्या विरोधात हा संप सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर पडघा येथील पाॅवर हाऊस मध्ये शेकडो कर्मचारी सहभागी झाले आहेत. महावितरण, महानिर्मिती व महापारेषण या तीन वीज कंपन्यांमध्ये सुरू असलेल्या खासगीकरणाच्या विरोधात राज्यातील वीज कर्मचाऱ्यांनी बुधवारी मध्यरात्रीपासून ७२ तासांचा संप पुकारला आहे. कृती समितीच्या म्हणण्यानुसार, काही खासगी कंपन्यांनी महावितरण कंपनीच्या कार्यक्षेत्रातील मोठ्या शहरांमध्ये समांतर वीज वितरण परवान्यासाठी राज्य वीज नियामक आयोगाकडे अर्ज केले आहेत. या कंपन्यांनी समांतर वीज परवान्यासाठी परस्पर शहर वाटून परवाना मिळवण्याचा घाट रचल्याचा आरोप विद्युत कर्मचारी, अभियंते, अधिकारी कृती समितीने केला आहे.
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Oct 09, 2025 10:42:54
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Oct 09, 2025 10:27:51
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:अम्बादास दानवे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली 11 तारखेला मोर्चा होत आहे. सर्व कर्जमुक्ती, शेतकरी 50 हजार हेक्टरी मदत, पीक विमा बदललेले निकष परत लागू करा, घरदार पडले आहे त्यांना निकष सोडून मदत द्यावे, सरकारने जाहीर केलेलं पॅकेज फसवे आहेत. आधीचेच 10 हजार कोटी दाखवले, 6 हजार 500 कोटींची सरकारची अतिरिक्त मदत आहे जे ते सांगत आहे....शेतकऱ्याच्या हातात तुटपुंजी मदत मिळणार आहे,,, आमचा मोर्चा भव्य असा मोर्चा असणार आहे... शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी हा मोर्चा आहे... सरकार खोटे नेरेटिव्ह सेट करत आहे. हा शिवसेनेचा मोर्चा नसून शेतकरी मोर्चा आहे, फक्त पुढाकार शिवसेना करत आहे. आमचा धसका घेऊन पॅकेज जाहीर केले... शिंदे फडणवीस दौरा शिवसेना मोर्चा निघणार आहे म्हणून हे लोक येत आहे. उद्धव ठाकरे पक्षाची बैठकसाठी येत नाही, बाकी लोक निवडणूकसाठी येत आहे. (खैरे यांच्यनंतर) उद्घाटन नाही, फक्त फित कापत आहे. मोर्चा 11 वाजता निघेल. हा शेतकरी मोर्चा आहे,यात कुणालाही येण्यासाठी परवानगी आहे, सत्ताधारी नेते आले तरीही चालेल. ऑन रामदास कदम नियन असतात,रामदास कदम म्हणाले असतील तर कारवाई करावी,कोण तो वरीष्ठ नेता आहे त्याचे नाव देखीक त्यांनी स्पष्ट करावी.... चंद्रकांत खैरे byte सतत दुष्काळ पडला होता, आम्ही मोदी यायला पाहिजे अशी आम्ही मागणी केली होती. मराठवाड्यात भiyayक परिस्थिती झाली आहे. केंद्र सरकारने हिमाचल इतर राज्य मदत केली, पण आपल्याला नाही केली. पंतप्रधान यांनी मराठवाड्यात यायला पाहिजे परिस्थिती पहिली पाहिजे, पण येत नाही. याचे फसवे पॅकेज आहे. लाडकी बहिणीला 2100 रुपये दिले आता देत नाही, लोकांना वाटत आहे ही योजना फसवी आहे. उद्धव ठाकरे येणार आहे, मोर्चा संपल्यावर उद्धव ठाकरे शिवसेना भवन उद्घाटन करणार आहे. हा आमचा शिवसेनेचा मोर्चा आहे.
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Oct 09, 2025 10:27:12
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:सांगली ब्रेकिंग अखेर सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नोकर भरती प्रक्रियेला स्थगिती आमदार सदाभाऊ खोत यांची माहिती.. सहकार विभागाकडून जिल्हा बँकेला 559 पदांच्या नोकर भरतीला देण्यात आली होती परवानगी. सहकार विभागाने नव्याने भरती प्रक्रिया करण्यासाठी दिल्या मार्गदर्शक सूचना आयबीपीएस आणि TCS या कंपनीमार्फत आता होणार भरती आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांच्या मागणीला मोठ यश राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील जिल्हा बँकेला झटका. जिल्हा बँकेच्या भ्रष्टाचार आणि नोकर भरती प्रकरणी सुरू असलेल्या चौकशी प्रकरणी कारवाईची देखील सदाभाऊ खोत यांची मागणी जिल्हा बँकेच्या चौकशीसाठी निवृत्त न्यायाधीश अथवा निवृत्त सहकार आयुक्तांच्या नेतृत्वाखाली चौकशी समिती गठित करण्याची मागणी चौकशी होईपर्यंत जिल्हा बँकेवर प्रशासक नेमण्याची सदाभाऊ खोत यांची मागणी.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Oct 09, 2025 09:45:41
Akola, Maharashtra:Anchor : अकोला जिल्ह्यातील पातुर तहसील कार्यालयासमोर गेल्या पाच दिवसांपासून शेतकऱ्यांचे उपोषण सुरू होते. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, ओला दुष्काळ घोषित करून प्रति हेक्टर ८० हजार रुपयांची मदत दिवाळीपूर्वी थेट खात्यात जमा करावी, तसेच सर्व शेतकऱ्यांना समान मदत देण्यात यावी, या मागण्यांसाठी हे उपोषण सुरू करण्यात आले होते.दरम्यान, आलेगाव येथील ओबीसी कार्यकर्ते विजय बोचरे यांच्या आत्महत्यामुळे उपोषणाची सांगता करण्यात आली.काँग्रेस तथा ओबीसी नेते प्रकाश तायडे यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांनी उपोषण स्थगित केले. तथापि, सरकारने मागण्या तातडीने मान्य केल्या नाहीत तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Oct 09, 2025 09:45:25
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:मराठवाड्यातील जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीची नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात पहिल्याच दिवशी 316 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केल्याची माहिती विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी दिली आहे. तर 974 कोटी रुपयांची नुकसान भरपाई जमा करण्यासाठी शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करण्यात आल्या असून, आज रात्री ही रक्कम देखील जमा होणार आहेत. तसेच ई-केवायसीची अट रद्द केल्यानंतर शेतकऱ्यांचे आधार कार्ड आणि फार्मर आयडी व्हेरिफिकेशन करून ही नुकसानभरपाईची रक्कम जमा केली जात आहे. सप्टेंबर महिन्यात झालं नुकसान 15 तारखेनंतर असल्याने पंचनामे अंतिम टप्प्यात असून, पुढील दोन ते तीन दिवसात पंचनामे पूर्ण होऊन त्याची देखील नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाणार असल्याचं विभागीय आयुक्त म्हणाले.
0
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Oct 09, 2025 09:36:53
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Oct 09, 2025 09:30:24
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगर मध्ये पुढील दोन दिवस भगवा कोणाचा हीच चर्चा रंगणार आहे आणि त्याचं कारण म्हणजे दोन दिवसात असणारे मोठ्या नेत्यांचे दौरे , दहा तारखेला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दौऱ्यावर आहेत तर 11 तारखेला उद्धव ठाकरे संभाजीनगर दौऱ्यावर आहेत पाहुयात स्पेशल रिपोर्ट संभाजी नगरात भगवा कुणाचा ? भगवा फडकवण्यासाठी राजकीय पक्षांची चढाओढ़ निवडणुकीचे वारे आणि नेत्यांचे दौरे छत्रपती संभाजी नगरात सध्या एकच चर्चा सुरू आहे ती म्हणजे नेत्यांच्या दौऱ्यांची... उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने अकरा तारखेला शेतकऱ्यांसाठी मोर्चा जाहीर केला त्याचं नियोजन सुरू केलं तर 10 तारखेला एकनाथ शिंदे यांचा तातडीने दौऱ्याचा आयोजन करण्यात आले त्यांचा गटप्रमुखांचा मेळावाही ठेवण्यात आलेला आहे , सोबतच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दहा तारखेला छत्रपती संभाजी नगरच्या दौऱ्यावर येणाऱ्या असल्याचं कळतंय निवडणुकीच्या दृष्टीने पक्षांच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची ते एक बैठक घेणार आहे या बैठकांचा एकूण सूर पाहता निवडणुकीच्या दृष्टीने सगळेच कामाला लागले असं म्हणता येईल, आणि प्रत्येकाला आपला भगवा फडकवण्याची ही लगबग या निमित्ताने दिसून येतेय. एकनाथ शिंदे च्या शिवसेनेनं तर थेट मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे पूजन करून थेट कामाला सुरुवात केली त्यामुळं निवडणुकांची स्पर्धा या निमित्ताने सुरू झाली, एकनाथ शिंदेंचा दौरा सोबत उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याचा काहीही संबंध नाही गटप्रमुखांचा आमचा मेळावा आधीच ठरला होता असं पालकमंत्री संजय शिरसाठ म्हणाले आणि उद्धव यांचा मोर्चा म्हणजे एक नाटक आहे त्यातनं काहीही साध्य होणार नाही असा टोलाही त्यांनी लावलाय..
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Oct 09, 2025 09:19:17
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:पालकमंत्री संजय शिरसाट... शेतकरी रडता कसे हे दाखवण्यासाठी उध्दव ठाकरे यांचा मोर्चा आहे, शिंदे साहेबांचा दौरा हा कार्यकर्त्यांचा आहे पक्षाचा आहे, टार्गेट करण्यासाठी हा मेळावा नाही शेतकऱ्यांवर संकट आले आम्ही सर्व अंगलने कामाला लागलो आहे, अतिवृष्टी झाली त्या शेतकऱ्यांना मदत करा असे शिंदे साहेब म्हणाले , आम्ही करतोय उभाठाकडे ना पक्ष आहे ना सपोर्ट , निवडणूक होय आम्ही निवडणूक कामाला लागलोय त्यात गैर काय... संजय राऊत देशाचे पंतप्रधान येतात तेव्हा महाराष्ट्राला काही तरी मिळतय असे बघावे , नेहमी कावीळ झाल्यासारखे पाहू नये.. तुमच्या ह्या असल्या स्टेटमेंटला लोकही वैतागले आहे नाव ठेवण्याची जनतेची मागणी होती, त्यांनी नाव दिलं नाही आम्ही तो प्रस्ताव केंद्राकडे पाठवला होता राऊत काय बोलतात सोडून द्या नाव एकदा जाहीर केले ते बदलता येत नाही
0
comment0
Report
Oct 09, 2025 09:04:31
Yavatmal, Maharashtra:यवतमाल | 9 अक्टूबर — आगामी यवतमाल नगर परिषद, जिला परिषद और पंचायत समिति के चुनावों में **वंचित बहुजन आघाड़ी स्वबल पर चुनाव लड़ेगी**, यह घोषणा पार्टी के जिला अध्यक्ष **डॉ. नीरज वाघमारे** ने प्रेस कॉन्फ्रेंस में की। उन्होंने कहा कि ये चुनाव नेताओं के नहीं, बल्कि **जमीनी स्तर के कार्यकर्ताओं के चुनाव हैं**। इसलिए पार्टी में ईमानदार, निष्ठावान और अठारह पगड़ी समाज के कार्यकर्ताओं को उम्मीदवार बनाने को प्राथमिकता दी जाएगी। पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष **बाबासाहेब आंबेडकर** ने उम्मीदवार चयन और गठबंधन का अधिकार जिला अध्यक्षों को दिया है। डॉ. वाघमारे ने कहा कि पार्टी स्वबल पर चुनाव लड़ेगी, लेकिन **यदि समान विचारधारा वाली पार्टी की ओर से सम्मानजनक गठबंधन का प्रस्ताव आया, तो उस पर विचार किया जाएगा।
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Oct 09, 2025 08:51:42
Navi Mumbai, Maharashtra:Anchor -: वाशी विभागातील विविध नागरी समस्यांविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झालेय. अपुरा पाणीपुरवठा, रस्त्यावरील खड्डे, अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचाराचा कारभार आणि उद्घाटना विना रखडलेले मनपाचे प्रकल्प याविरोधात मनसेने वाशी विभाग कार्यालयावर टाळ वाजवा मोर्चा काढत मनपा प्रशासनाला जाब विचारलाय. यावेळी येथील रहिवासीयांना योग्य पाणीपुरवठा करण्यात यावा अन्यथा डेव्हलपमेंट प्रकल्पांना देण्यात येणारे पाणी आणि नगरसेवकांचे बिल्डर झालेल्या नेत्यांच्या पाण्याची लाईन ममसे कट करेल असा इशारा यावेळी मनसे शहराध्यक्ष गजानन काळे यांनी दिलाय. बाईट -: गजानन काळे (मनसे - शहराध्यक्ष)
0
comment0
Report
Advertisement
Back to top