Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Ahilyanagar414001

राधाकृष्ण विखे पाटील बोले: बच्चू काडू की गाडी फोड़ने पर इनाम की चर्चा समाप्त

LBLAILESH BARGAJE
Nov 10, 2025 07:57:54
Pune, Maharashtra
जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची गाडी फोडणाऱ्याला एक लाखाचा बक्षीस बच्चू कडू यांनी जाहीर केल्यानंतर राज्यात खबर उडाली आहे मात्र यावर विखे पाटील यांनी प्रतिक्रिया देताना तो विषय माझ्यासाठी संपला आहे असं सांगत बच्चू कडू माझे मित्र आहेत त्यांना भेटून बोलेल असं म्हटलं आहे तर अहिल्यानगर जिल्ह्यातील विखे समर्थकांनी बच्चू कडू यांच्या आव्हानाला प्रतिस्वाहन देत बच्चू काडू यांची यांची गाडी फोडणाऱ्यांना बक्षीस जाहीर केला आहे यावर बोलताना देखील विखे पाटील यांनी आपल्या नेत्याबद्दल कोणी काही बोललं तर अशी प्रतिक्रिया येणं सहाजिक आहे मात्र असं कोणत्याही कार्यकर्त्यांनी करू नये असं आवाहन केलं असल्याचं म्हटलं आहे
6
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PPPRASHANT PARDESHI
Nov 10, 2025 09:22:09
Dhule, Maharashtra:राज्यात होणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीत आम्हाला भरभरून यश मिळेल याची खात्री आहे. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये युती करायची की नाही याबाबत निर्णय स्थानिक स्तरावरती होणार असला तरी, सर्वत्र युतीच विजयी होईल असा विश्वास भाजपा नेत्या मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला आहे. नंदुरबार येथे निवडणूक प्रचारासाठी आले असताना त्या बोलत होत्या. लोकांनी देशांमध्ये आणि राज्यांमध्ये आम्हाला वेळोवेळी सत्ता दिली आहे. लोकांच्या आमच्यावर विश्वास आहे. लोकांनी महायुतीला चांगलं यश दिलं तर विकासाला चालना मिळणार, असा सांगत त्यांनी महाराष्ट्राच्या सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी सरकार उभा आहे. राज्यात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली सरकारने ३२ हजार कोटीच्या पॅकेज जाहीर करून दिलासा मिळालेला आहे असं सांगितले. सरकार अत्यंत चांगलं पद्धतीने चालू आहे म्हणून विरोधक टीका करत रराहतात सासू सांगत, बच्चू कडू यांचे टीकेवर उत्तर देत पंकजा मुंडे यांनी बच्चू कडू यांना उत्तर व्यवस्था देणार, असं सांगितले. युती संदर्भात स्थानिक पातळीवर निर्णय घेतला जाणार मात्र राज्यात महायुतीची सत्ता येणार असा विश्वास मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला. मुंबई महापालिकेत काँग्रेस निवडणूक लढणार असल्याने हा ज्याचे त्याच्या स्थानिक विषय आहे त्यामुळे या विषयावर मी बोलणार नाही असं पंकजा मुंडे यांनी सांगितले.
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Nov 10, 2025 09:21:52
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Nov 10, 2025 09:19:36
Amravati, Maharashtra:काँग्रेसची परिस्थिती अत्यंत वाईट काँग्रेस हे डुबत जहाज आहे काँग्रेस मध्ये जो बसला तो डुबला ; मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची जहरी टीका अँकर :– महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज चांदुर रेल्वे येथे कार्यकर्ता मेळाव्यात काँग्रेस नेत्यांवर जोरदार टीका केली आहे. त्यामुळे बावनकुळे आणि काँग्रेस नेत्यांमध्ये नवा वाद होण्याची शक्यता आहे. कॉंग्रेस मध्ये वडेट्टीवार नाना पटोले यांच्याकडे पाहत नाही नाना पटोले वडेट्टीवार कडे पाहत नाही. हे दोघे मिळून सुनील केदार कडे पाहत नाही. आणि हे तिघेही यशोमती ठाकूर यांच्याकडे पाहत नाही आणि हे चौघही हर्षवर्धन सपकाळ यांच्या कडे पाहत नाही आणि हे पाचही मिळून राहुल गांधीच्या चेहऱ्याकडे पाहत नाही. त्यामुळे काँग्रेसची परिस्थिती अत्यंत वाईट. काँग्रेस हे डुबत जहाज आहे. काँग्रेस मध्ये जो बसला तो डुबला असे म्हणत बावनकुळे यांनी काँग्रेस नेते आणि काँग्रेस पक्षावर जहरी टीका केली आहे.
0
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Nov 10, 2025 09:14:23
Latur, Maharashtra:लातूर जिल्ह्यात यावर्षी तब्बल दोन वेळा अतिवृष्टी झाली. यामध्ये जिल्ह्यातील ५ लाख ६५ हजार ५८५ हेक्टर क्षेत्राचं नुकसान झाल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं. यापैकी जवळपास ५ लाख १९ हजार २७४ शेतकरी बाधित झाले आहेत. प्रमुख पिक सोयाबीन मोठ्या प्रमाणावर पाण्याखाली गेलं… शेतकऱ्यांना पिकविम्याकडून मोठी मदत मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र खात्यात जमा झाले फक्त १००, १५०, २०० रुपये… त्यामुळे सरकारच्या विरोधात पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा आक्रोश पाहायला मिळत आहे. लातूर जिल्ह्यातील औसा, निलंगा, देवणी, जळकोट, रेणापूर, उदगीर या तालुक्यात पावसाने अक्षरशः थैमान घातलं. सोयाबीन हे प्रमुख पिक असलेल्या शेतकऱ्यांनी कर्ज काढून पेरणी केली होती. मात्र अतिवृष्टी व पुरामुळे सोयाबीन वाहून गेलं तर काही शेतकऱ्यांच्या सोयाबीनच्या पिकात पाणी साचल्याने पीक हे कुजून गेलं आणि पूर्णपणे नष्ट झालं. तरीसुद्धा मायबाप सरकारला शेतकऱ्याची दया आली नाही असा आरोपच शेतकरी करत आहेत. या नुकसानात औसा तालुका सर्वाधिक बाधित होता. इथल्या शेतकऱ्यांनी कर्ज काढून प्रमुख पिक सोयाबीन लावलं होतं. अतिवृष्टीने पिक जमीनदोस्त झालं. मुख्यमंत्र्यांनी दौऱ्यामध्ये भरघोस मदत मिळेल असं स्पष्ट आश्वासन दिलं होतं. मात्र प्रत्यक्षात पिकविमा कंपनीने दिलेली १००, १५० किंवा २०० रुपयांची रक्कम पाहून शेतकरी संतप्त झालेत. शेतकरी संघटनांनी पिकविमा कंपनीने शेतकऱ्यांचा हिडमोड केला असा आरोप केला आहे. हे नुकसान भरपाई नाही… तर शेतकऱ्यांचा अपमान आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया जिल्ह्यातून उमटत आहे. आता सरकार पुनर्मूल्यांकन करणार का? की शेतकऱ्यांना पुन्हा एकदा केवळ आश्वासनांवरच समाधान मानावं लागणार? वैभव बालकुंदे ZEE 24 TAAS Latur
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Nov 10, 2025 09:01:33
Washim, Maharashtra:वाशिम: File:1011ZT_WSM_NOMINATION_APPLICATION रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम अँकर:वाशिम जिल्ह्यातील वाशिम,कारंजा, मंगरूळपीर, रिसोड या चार नगरपरिषदांसह मालेगाव नगरपंचायती च्या सार्वत्रिक निवडणुका २डिसेंबर रोजी होणार आहेत. आज १० नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून,अर्ज भरण्याची अंतिम मुदत १७ नोव्हेंबर निश्चित करण्यात आली आहे.उमेदवारी प्रक्रियेची तारीख जवळ आल्याने राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला असून, इच्छुक उमेदवारांची धावपळ सुरू झाली आहे.अद्याप महायुती वा महा_Aघाडीचा निर्णय स्पष्ट नसल्याने स्थानिक राजकारणात सस्पेन्स कायम आहे.वाशिम नगराध्यक्ष पदासाठी सर्वाधिक चुरस असून,प्रमुख पक्षांतून उमेदवार निवडीबाबत उत्सुकता वाढली आहे. पक्षांकडून उमेदवारी पुढील दोन दिवसांत जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.निवडणूक विभागाने तयारी पूर्ण केली असून,सर्व पाच ठिकाणी स्वतंत्र कक्ष,आवश्यक मनुष्यबळ तसेच नामांकन अर्ज विक्री व स्वीकृतीची प्रक्रिया सुरळीतपणे सुरू आहे.
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Nov 10, 2025 08:56:58
Bhandara, Maharashtra:स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकी मध्ये भंडारा गोंदियात अलाईन्स आमच्याकडे नसेल तर स्वबळावर लढावे लागेल. भंडारा गोंदिया जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत काँग्रेस स्वबळावर लढणार आहे... मुंबई महानगरपालिका काँग्रेस स्वबळावर लढणार असे विजय वाडेट्टीवर यांनी बोलले आहे.. तर भंडारा गोंदिया मध्ये काँग्रेसची भूमिका काय असेल यावर बोलतांना नाना पटोले म्हणाले की,अलाईन्स आमच्याकडे नसेल तर स्वबळावर लढावे लागेल आणि ही काँग्रेसच म्हणताय अशी भूमिका नाही तर सर्वच पक्ष आपापल्या पद्धतीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये तयारी करीत आहेत त्यामुळे हा स्वबळ हे जे आहे ते स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये लागू होत नाही जिथे जिथे जशी जशी परिस्थिती असेल हा तिथे निर्णय होतील.
2
comment0
Report
SMSarfaraj Musa
Nov 10, 2025 08:45:33
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:सांगलीच्या विटा येथे एक तीन मजली इमारतीला आग लागून एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पती-पत्नी, मुलगी आणि नात अशा चौघांचा मृत्यू झाला असून यात एका दोन वर्षांच्या चिमुकलीचाही समावेश आहे. विष्णु जोशी वय 47, सुनंदा विष्णु जोशी वय 42, प्रियांका योगेश इंगळे वय 25 आणि सुष्टी इंगळे वय 2 अशी मृतांची नावे आहेत; या कुटुंबातील आणखी दोन जण जखमी आहेत ज्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जोशी कुटुंबाचे सावरकर नगर येथे three-मजली इमारती असून त्यामध्ये स्टील फर्नीचरचे दुकान आहे. पहाटेच्या सुमारास या दुकानाला आग लागली आणि काही वेळात आगीने भीषण रूप धारण केले. त्यामुळे आगीमुळे बाहेर पडता न आल्याने चौघांचा मृत्यू झाला, तर दोघे जखमी झाले.16 नोव्हेंबर रोजी जोशी कुटुंबामध्ये लग्नकार्य होतं, त्यामुळे त्यांच्या मुली प्रियंका आई-वडील आणि तिच्या मुली यांच्या सहित विटा येथे आली होती आणि या घटनेमध्ये तिची आई-वडील व मुलीचा समावेश आहे.
4
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Nov 10, 2025 08:44:03
Bhandara, Maharashtra:Pravin Tandekar Bhandara Anchor :- शरद पवार काँग्रेसला कमकुवत करते असं माझं म्हणण्याचा अर्थ नव्हता त्या बातमीमध्ये काहीतरी चुकीचा आलेला आहे... महाराष्ट्रामध्ये सर्वच पक्ष मिळून काँग्रेसला कमकुवत करत आहे. हा प्रकार आज नाही तर अनेक वर्षापासून महाराष्ट्रात सुरू आहे.Parth Pawarचा जो जमीन घोटाळा पुढे आलेला आहे त्यामध्ये वस्तुस्थिती समोर आलेली आहे... महाराष्ट्रात पार्थ पवार हा एक मुद्दा नाही... अनेक मुद्दे आहेत... मुंबईमध्ये बीकेसी मध्ये भारत नगर मध्ये एक घोटाळा पुढे येईल दुसरा आपण सिलिंगच्या बाजूला जी जमीन आहे जी रस्ते विकास महामंडळ जमीन होती सगळी त्या मित्रांना मोदी साहेबांच्या मित्रांना दिलेली आहे... आता नवी मुंबईमध्ये जी मार्केट यार्डची जमीन पूर्ण देण्याचा काम सुरू आहे... सगळ्याकडे आयटी पार्क उल्लेख करण्याच्या काम केलेल्या त्याच्यामुळे जमिनीच्या किंमती कसा कमी केले गेलेले आहेत... त्याच्यातले स्टॅम्प ड्युटी कशी चोरली गेली हे सगळे मुद्दे आहेत हा पार्थ पवार त्याच्यातला सॅम्पल आहे... पण महाराष्ट्र मध्ये महाराष्ट्रातल्या जमिनी विकण्याचं महाराष्ट्राची प्रॉपर्टी विकण्याचा जे सत्तेतले डीलर बसलेले आहेत हे लीडर नाही.... हे डीलर आहेत आणि ह्या डीलर महाराष्ट्र मध्ये विकण्याचा सपाटा सुरू केलेला आहे.... त्याच्यातला पार्थ पवार एक नमुना आहे.. आणि पवार साहेब जेष्ठ नेते आहेत राज्यातले मुख्यमंत्री राहिलेले आहेत त्यांना या प्रकरणाची सर्व माहिती आहे.. आमची अपेक्षा त्यांच्याकडून आहे... महाराष्ट्रात डीलरची सरकार आहे लीडरची सरकार नाही ...यांचा परदा फास केलाच पाहिजे अशी भूमिका काँग्रेसची आहे
3
comment0
Report
AKAMAR KANE
Nov 10, 2025 08:42:58
4
comment0
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
Nov 10, 2025 08:22:24
Pune, Maharashtra:लोणावळा नगरपरिषद निवडणुकीसाठी 15 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत तर लोणावळा नगराध्यक्षपदासाठीचे देखील नाव जाहीर करण्यात आले आहे.लोणावळा नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कडून राजू सोनवणे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. लोणावळा नगरपरिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने स्वबळाची घोषणा केली आहे. त्यामुळे लोणावळा नगरपरिषद निवडणुकीत महायुती म्हणून निवडणूक लढवली जाणार नसल्याचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. दोन दिवसांपूर्वी भाजपने 11 उमेदवारांची यादी जाहीर करत एकला चलो रे चा नारा दिला होता. त्यामुळे आता मावळ राष्ट्रवादी कॉंग्रेसने देखील स्वबळाचा नारा देत उमेदवारांची घोषणा केली आहे.
4
comment0
Report
AKAMAR KANE
Nov 10, 2025 08:18:11
Nagpur, Maharashtra:नागपूर - बाईट - विजय वडेट्टीवार, काँग्रेस नेते On नाशिक आघाडी - - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचा अधिकार आम्ही दिलेला आहे, त्यामुळे स्थानिक पातळीवरची परिस्थिती लक्षात घेऊन आमच्या त्या त्या जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी नेत्यांनी तो निर्णय घ्यायचा आहे --- नाशिक मधील काँग्रेसच्या नेत्यांनी मनसे सोबत जाण्याचा निर्णय घेतला असेल तर तो नाशिक पुरता असे आम्ही मानतो --- स्थानिक लेव्हलवर सगळे राजकीय परिस्थिती बघून घेतलेला तो निर्णय आहे, त्यामुळे फार वाद निर्माण होईल अशी परिस्थिती नाही --- मनसे सोबत जाण्याचा किंवा न जाण्याचा ची चर्चा वारंवार केली जाते, नेत्यांनी मिळून भूमिका स्पष्ट केली आहे --- आघाडीमध्ये असलेल्या घटक पक्षाना ज्यांना या निवडणुकीत आघाडी करायचा आहे त्यांनी स्थानिक पातळीवर चर्चा करून निर्णय घ्यावा ही स्पष्ट भूमिका आहे - आमचा विरोध करण्याचा अधिकार नाही त्यांना अधिकार दिल्यावर संबंध नाही - भाजप, अजित दादा आणि शिंदे यांच्या बाबत करायचे नाही... पण बीएसपी, वंचित किंवा मनसे असेल हे जरी महाविकास आघाडीत नसले तरी त्यांच्याबरोबर युती करायला हरकत नाही अशी आमची भूमिका आहे On चिमूर एसडीपीओ कारवाई - - हा एसडीपीओ भ्रष्टाचारी माणूस आहे, चोर आहे, यांनी तिकडे धिंगाणा घातला आहे परंतु त्याला सत्तेतील एका लोकप्रतिनिधीचा आशीर्वाद आहे - त्याची बदलीसुद्धा इशारावर करून घेतली म्हणून त्याची हिंमत वाढलेली आहे आणि तो वागतो त्याच्यावर त्वरित मी आता गृहमंत्र्याला आणि पोलीस महासंचालकांना पत्र लिहून त्यांच्यावर निलंबनाचे कारवाई त्वरित करावे अशी मागणी करणार आहे On बच्चू कडू आयोग - - निवडणूक आयोगाची भूमिका ही स्वच्छ नाही ही प्रामाणिक दिसत नाही आम्हाला धरून दिसत नाही, - मतदार नोंदणीची 25 जुलै नंतर मतदार नोंदणी करू नये, मतदार यादी काढण्यासाठी ज्यादा स्वच्छ करण्यासाठी आम्ही सांगितलं ते काहीच केलं नाही - बोगस मतदार याद्यांच्या नावावर निवडणूक असेल तर ते योग्य आहे का? बच्चू कडू जाहीर करत असेल त्यांच्याकडे काही पुरावे असतील On सुनील तटकरे - - आता सर्व भांडवलदार, जमीनदार, सुभेदार, सरदार असे मिळून झालेला हा पक्ष आहे त्यामुळे यामध्ये चढाओढ होत असते ---- एकमेकांच्या सीमेत एकमेक घुसत असतात, त्यातून त्यांचे मतभेद तयार होत असतात आणि त्यातून एकमेकांचा घात करत असतात (On मुंबई मनपा निवडणुक - ) - आमच्या मुंबईच्या नेत्यांनी ठरवल आहे की आम्ही स्वतंत्र लढणार त्यामुळं कोणाला किती जागा हा प्रश्न निर्माण होत नाही On नाना पटोले - - ज्यावेळी आघाडीचा धर्म पाळतो त्यावेळी कोणी कोणाला कमकुवत करण्यापेक्षा आपण कसं मजबतो याचा विचार अधिक प्रकर्षने करण्याची गरज आहे On प्रताप सरनाईक जमीन - - त्या संदर्भातील ती जमीन प्रताप सरनाईक इंटरनॅशनल स्कूल च्या नावाने घेतली आहे, शासकीय जमीन होती, आरक्षण होतं ते आरक्षण बदलल्या गेल्या आणि ती कारवाई महिना दीड महिन्यात पार पाडले गेले - सर्व जमीन त्यांच्या संस्थेला चार कोटी 78 लाख वगैरे मध्ये दिल्या गेली, मुळात असा प्रश्न आहे मंत्री म्हणून स्वस्तात स्वतःच्या संस्थेच्या नावाने ती जागा घेऊ शकतात का ? --- त्या जागेची किंमत आता बाजारभावाप्रमाणे निश्चितच 8 हजार 800 मीटरची जागा आहे, दोन एकरचा जास्त जागा आहे आणि साधारणतः 50 कोटी रुपये त्याचा एकराचा दर आताचा आहे --- --मुळात प्रश्न असा आहे की त्यांनी मंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी, मुख्यमंत्र्यांनी अशा जमिनी लाटता येतात का घेता येतात का सेल्फ इंटरेस्ट साठी हा खरा प्रश्न आहे त्याची चौकशी होणे आवश्यक आहे On अजित पवार पुणे जमीन - --- अधिकाऱ्यांनी केला असेल तर कुठला चौकात आणि कुठे फाशी द्यायची अधिकाऱ्यांना तेही सांगायला पाहिजे, मग आम्ही त्यांना फास तयार करून देतो, जो करणार आहे अजित दादांना माहीत नव्हते मग त्यांची पुत्र असू द्या किंवा त्यांच्या कोणी अधिकारी असू दे --- बिना पैशाने व्यवहार केला असेल आणि जमीन हडपणाचा जो काही प्रकार झाला, सर्व माहिती झाल्यामुळे जनतेच्या पुढे उघड झाल्यामुळे संपूर्ण प्रकरण किंवा ती जमीन परत करता आले On पार्थ -अंबादास दानवे - - दोषी तो दोषी, चोरीचा माल परत केल्यावर त्याला निर्दोष ठरवता येतं का हा खरा प्रश्न आहे, त्यामुळे चोर केली तो चोरच आहे तो कोणाचाही पुतण्या वाचा किंवा नातेवाईक असतो त्याच संरक्षण होता कामा नये On महसूल विभाग हेअरिंग पेंडींग - - महसूल मंत्र्यांना जे अधिकार आहेत ते कवासी जुडी शहरी अधिकाऱ्यात त्यामुळे अधिकाराचा वापर करून ते हेअरिंग घेतात आणि निर्णय देतात त्या निर्णयाविरुद्ध सुप्रीम कोर्टात हायकोर्टात दरवाजे खुले असतात - पण अनेक वर्ष पेंडिंग असेल तर 14 पासून आतापर्यंत बारा वर्षे त्यांचेच महसूल मंत्री होते - दोन वर्ष सोडले तर 9 वर्षे त्यांचेच मंत्री महसूल् विभागात होते, बावनकुळे यांची स्पीड चांगली आहे त्यांनी तशीच स्पीड कायम ठेवावी पटापट निर्णय घ्यावे (On मुंबई महापालिका - ) - आमच्या स्थानिक नेत्यांनी मुंबईत स्वबळाचा निर्णय घेतलाय..मनसे बरोबर जाण्याचा आता तरी कुठला प्रस्ताव आणि विचार नाही.. हे स्पष्ट आहे (- On मूळ ओबीसी उमेदवारी - ) - आता मूळ ओबीसी ते शरद पवार साहेब कोणाला म्हणतात, आमचं म्हणणं आहे की मुळ ओबीसी म्हणजे बारा बलुतेदार, छोट्या छोट्या जाती आणि त्यातल्या त्यात 294 च्या सूची प्रमाणे पाहिलं तर ते मूळ ओबीसी म्हणून पण आता पवार साहेब मुळ ओबीसी कोणाला देतात आमची सुद्धा मागणी आहे मूळ ओबीसीलाल दिला पाहिजे --- तुमच्या हैदराबाद गॅझेट वापरून कुणबी- मराठा, मराठा-कुणबी असेल तर पवार साहेब त्यांना उमेदवारी देणार का ते आम्ही बघू, आता पवार साहेबांची आणि आमची भूमिका क्लियर आहे आम्ही सर्वांनी मिळून मूळ ओबीसींना न्याय दिला पाहिजे त्याचा आम्ही स्वागत करतो आणि आमची भूमिका तीच राहील On मनपा निवडणूक - - sगळीकडेच आमचे भूमिका ठरले आहे, आमचे अधिकार स्थानिक पातळीवर सोडलेले आहेत त्यामुळे ते जो निर्णय घेतील, - भाजप, शिंदे, अजित पवार यांना सोडून महानगरपालिकेमध्ये त्यांना इतर पक्षांसोबत जाण्याचा निर्णय देण्यात आला आहे एमआयएम सोबत जाता येईल समाजवादी पक्षासोबत जाता येईल केवळ त्यांनी आमची औपचारिक मान्यता घ्यावी एवढेच आम्ही ते म्हटल आहे On राज सुरक्षा - - आता ती वाढ सुरक्षेची आहे की त्यांना बंदिस्त करण्याची आहे याचा खुलासा लवकरच होईल, त्यांना भीती आहे म्हणून वाढ केले की सत्ताधाऱ्यांना भीती आहे म्हणून On मोहन भागवत - - आरएसएस भूमिका आहे कट्टर हिंदूंची आ,हे त्यांच्या माणूस इतर जात इतर धर्म त्यांना या देशात नको अशी त्यांची भूमिका दिसते त्यांनी हा देश संविधानावर चालतो हे लक्षात घेतलं पाहिजे - घटनेने सर्वांना समान हक्क दिला आहे जातीभेद किंवा धर्माबाद करून संघाची भूमिका मांडणे हे संविधानाचा अपमान आहे असं मी मानतो On शरद पवार ओबीसी उमेदवारी - - खरा ओबीसी साठी त्यांची बघायला पाहिजे, स्थानिक स्वराज्य निवडणुकीत सहा महिन्यांची मुदत वाढ देण्याची गरज नव्हती - जात प्रमाणपत्र आणि जात पडताळणी प्रमाणपत्र असतं ते मूळ ओबीसी - ज्याच्याकडे प्रमाणपत्र असल्यावर मूळ कसं म्हणायचं आणि खोटं कसं शोधायचं, म्हणून सरकारला आमचे विनंती आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जात पडताळणी प्रमाणपत्र असल्याशिवाय त्या उमेदवाराला पात्र ठरवू नये तरच यावर ओरिजनल ओबीसींना न्याय मिळेल On मुंबई bmc - - हाय कमांड बरोबर चर्चा केल्यावरच स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचा अधिकार दिला आणि आमच्या लोकांनीही तेच ठरवलं आहे मुद्दे खूप आहे मुंबईची तिजोरी खाली झाली आहे मुंबईत भ्रष्टाचाराचे प्रकरण भरपूर आहेत - आता एकच विषय नाही... मुंबईच्या विकासाला आणि आर्थिक सोबत त्याला सगळे प्रकार मागच्या सरकारच्या काळात झाले आहेत आताच्या सरकारमध्ये होत आहेत - मुंबईत पाणी तुंबले, नाल्यांचा प्रश्न आहे, डिपॉझिट काढून घेतल्या गेले, अनेक प्रश्न आहेत - मित्र पक्ष प्रस्ताव आला तर याबाबत चर्चा होईल, शरद पवारांनी करून चर्चा प्रस्ताव आला तर विचार करू - आम्ही नेहमी लढत आलो आहे.. 30-35जागा निवडून येतात...महायुतीतीलही तीनही पक्ष वेगळे लढण्याची तयारी करत आहेत त्यांचे विभाजन होत नाही तर आमच्याच विभाजनाची चिंता कशाला? - मुंबई महानगरपालिकेत अजून वेळ आहे पण आम्ही सगळ्यांनी अधिकार हे स्थानिक पातळीवर दिले आहेत. त्यांच्याबरोतर चर्चा करून जे आमचे समविचारी पक्ष आहेत त्यांच्या प्रस्ताव आल्यास त्यांच्या सोबत चर्चा करू आणि निवडणुकीत आघाडी करण्याच्या वर बोलू - हे कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. त्यांना संधी मिळाली पाहिजे. हा एक प्रश्न, जिंकणे हे सेकंडरी आहे. कार्यकर्त्यांना न्याय देणे हा उद्देश आहे --- स्थानिक स्वराज्य संस्थांचेही महाविकास आघाडी आहे. देशपातळीवर इंडिया आघाडी आहे त्या इंडियाकडे जे पक्ष आहे ती युती आणि आघाडी कायम आहेत ---- उद्धव ठाकरे मनसे बरोबर युती करत असतील आणि त्यांचा प्रस्ताव आला असेल तर आमचे स्थानिक नेते आहेत त्यांच्याकडे हा प्रस्ताव पाठवू त्यांची सहमती घेऊ आणि पुढे जाऊ On विखे पाटील - - गाड्या फोडायचं नको पण एक आहे की विखे पाटलांना आजकाल फार बोलायची सवय जडली आहे. शेतकऱ्यांप्रति रोग झाल्यासारखं ते बोलत आहे --- कर्जमाफी वर बोलत असताना शेतकरी कर्ज पचवतात असेही बोलतात सोसायटी काढतात कर्जमाफीसाठी मागे लागतात शेतकरी काय भिकारी आहेत काय? - विखे पाटलांना लाज वाटत नाही का वारंवार शेतकऱ्यांचा अवमान का करतात त्यांना कोणी अधिकार दिला आणि तुमच्या बाप जाद्याचे पैसे शेतकऱ्यांनी पचवलेत का? --- दम असेल तर हमीभावाने खरेदी करा... मग शेतकरी तुमच्याकडे भीक मागणार नाही, सर्जा साठी येणार नाही.तुम्ही लुबाडायचा आणि उद्योगपतींचे घर भरायचे त्यांचे कर्ज माफ करायचे नाही आणि शेतकऱ्यांचा अवमान करायचं हे बरोबर नाही --- बच्चू कडू यांचा बोलणं वाईट आहे असं मानत नाही.. पण गाड्या फोडणे उचित नाही, शेतकऱ्यांची माती झाली आहे त्यामुळे विखे पाटलांना चिखलाचा प्रसाद द्यावा या मताचा मी आहे On नाना पटोले(हिंदी) आघाडी का धर्म लेकरं पुष्पक राव हो ऐसी भूमिका नही लेनी चाहिये On अमोल मिटकरी (हिंदी) - ही भीती फडणवीस यांना सतावत असेल, अमोल मिटकरी यांचा वक्तव्य ऐकल्यानंतर ते ते तीन दिवसांपासून झोपले नसतील, त्यासाठी त्यांना दोन वेळा गोळी खावी लागली असेल असं मी ऐकले आहे - पार्थ पवार यांच्यावर कारवाई न होण्यामागे म्हणजे फडणवीस अमोल मिटकरी यांच्या वक्तव्याला घाबरले असतील, सरकार पडेल या भीतीपोटी हे मिटकरी यांच्या वक्तव्याने सिद्ध होत आहे
4
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Nov 10, 2025 08:17:19
Amravati, Maharashtra:जो जगह जहां हमारे उम्मीदवार विजयी नहीं होंगे वहां विकास से वंचित रहना पड़ेगा. उम्मीदवार चुने न जाने पर पार्टी भी हमें निधि देकर भी उम्मीदवार चुनवाने का सवाल पूछेगी. भाजप विधायक प्रताप अडसड़ के वक्तव्य. एंकर: अभी राज्य में स्थानीय स्वराज्य संस्थाओं के चुनावों की रणधूमधाम शुरू हो गई है. इसलिए मतदाताओं को अपनी तरफ खींचने के लिए हर पार्टी में चढ़ाओढ़ मची है. इस बीच भाजप के पक्ष से बावनकुळे के नेतृत्व में चांदूर रेलवे तालुक्खा चांदूर वाड़ी में भव्य कार्यकर्ता मेळावा हुआ. इस मौके पर विधायक प्रताप अडसड़ के वक्तव्य से हलचल मच गई है. जहां उम्मीदवार विजयी नहीं होंगे वहां नागरिकों को विकास से वंचित रहना पड़ जाएगा और उम्मीदवार चुने न जाएं तो पार्टी भी हमें निधि देकर क्यों उम्मीदवार चुनवाने का सवाल उठाएगी. साउंडबाइट: प्रताप अडसड़, विधायक
2
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Nov 10, 2025 08:03:37
Pune, Maharashtra:स्लग:- राधाकृष्ण विखे पाटील समर्थक ऑन बच्चू कडू माजी मंत्री बच्चू कडू यांनी विखे पाटलांची गाडी फोडणाऱ्यास एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केल होत. या आव्हानाला प्रति आव्हान देत विखे पाटील समर्थक आणि भाजप कार्यकर्त्यांनी बच्चू कडू यांना काळे फासणाऱ्याला दोन लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. विखे समर्थक आणि भाजपचे ओबीसी जिल्हाध्यक्ष दादासाहेब सोनमाळी यांनी माजी मंत्री बच्चू कडू यांना थेट इशारा दिला आहे यापुढे जपून न बोलल्यास, अहिल्यानगर जिल्ह्यात पाय ठेवणे मुश्किल होईल, असा थेट इशारा देखील दादासाहेब सोनमाळी यांनी दिला आहे. यामुळे दोन्ही नेत्यांमधील आणि त्यांच्या समर्थकांमधील हा संघर्ष होताना पाहायला मिळत आहे. बाईट:- दादासाहेब सोनमाळी, जिल्हाध्यक्ष, भाजप ओबीसी, अहिल्यानगर
5
comment0
Report
Advertisement
Back to top