Back
अंबादास दानवे की प्रेस कॉन्फ्रेंस: 99 करोड़ घोटाला मामला उजागर
VKVISHAL KAROLE
Feb 23, 2026 08:03:43
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
छत्रपती संभाजीनगर.. शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांची पत्रकार परिषद पॉइंटर - सरकारची भूमिका नाही असे कसे म्हणता येईल. माझ्याकडे एक fir आहे. नमुना दाखल.. अजून 5 fir आहे. सरकारने या कंपन्यांना मोफत म्हणता येईल आहे किमतीत जमिनी दिल्या आहे. 99 कोटी बुडाल्याची पोलिस ठाण्यात केलेली अधिकारीचीच तक्रार माझ्याकडे आहे. यात 5 अधिकारी सस्पेंड झाले त्यांचे नाव आहे. सरकारचा हात नाही मग अधिकारी का सस्पेंड केले. सहाय्यक मुख्य अभियंता बागडे सह पाच जण आहे. पोलिस ठाणे निर्मल नगर. मधे गुन्हा दाखल आहे. सरकारची जागा दिली मग मुख्यमंत्री कसे म्हणतात. 99 कोटी 90 लाख रूपये फसवणूक आहे. मग महाजनकोचे अधिकारी का सस्पेंड केले आहे. या प्रकरणात बनावट बँक गॅरंटी आहे. या लोकांच्या अटकेचा वॉरंट निघाला आहे. यांच्या जमिनीला कोणीही विरोध करीत नाहीं. यांच्या जमिनीला सरकारने विरोध केला तर सरकारचा हात नाही असे समजेल. ऑन काँग्रेस सूचना. या विषयी उद्धव ठाकरे निर्णय घेतील. काँग्रेसने दिलेली सूचना वाईट आणि चुकीची आहे. असे मला वाटत नाही. ऑन झिरवाळ. असे मंत्र्यांच पुरावे नसतात, आडव्या रेषा मारल्या जातात एका रेषेला 50 हजार दोन रेषेला एक लाख .. ही प्रॅक्टीस काही नवीन नाही. मंत्रालयात एजंट आहे. ज्यांची ओळख नाही त्यांचे परवाने पैशे दिल्यास पूर्ववत होत नाही. ऑन विरोधी पक्ष नेता. लोकशाहीचा आत्मा आहे. तत्काळ विरोधीपक्षाची नियुक्ती केली पाहिजे, विरोधी पक्षाच्या भूमिकेचा सरकारला फायदा होत असते. सभापती अध्यक्षणा निर्णय घेत आले पाहिजे. ऑन शौचालय साईन बोर्ड महाराज फोटो.. अशा पद्धतीने शौचालयाला फोटो लावू नये. महाराज यांचे फोटो वापरणाऱ्यांना जोड्यांनी मारले पाहिजे. ऑन राष्ट्रवादी गैरहजर. कधी कधी एखादा गैर हजार राहत होतो आदित्य ठाकरेंनी चुका दुरुस्त केला आहे त्यांना वाटणं हेच मोठा आहे. ऑन विलीनीकरण एक गट होऊ दुसरा नाही म्हणतोय, कुणाच्या घरात घुसन योग्य नाही. ऑन रोहित पवार आरोप. रोज रोज रोहित पवार बोलत आहेत. हे अती झाले आहे. रिपीट बोलण्याने गांभीर्य कमी होत आहे. ऑन पंतप्रधानसाठी मनात जागा वक्तव्य. हे असत्य आहे अश्यात भात नाही. 12 वर्ष होत आहे. शेतकऱ्यांना लुटण्याचे आणि बेरोजगारांना उध्वस्त करण्याचं काम केले आहे. अमेरिकेच्या बोलण्यावर मोदी आणि भाजप नाचत आहे. शेतकरी व देशाच्या समस्यावर बोलत नाही. आयात केले जाणार आहे त्या मुळे भारतीय शेतकऱ्यांचे हाल होणार आहे. नेपाळ आणि बांगलादेश आपल्याशी वाकडे वागतात, अतिरेकी घुसतात, महागाई वाढली काय केले मोदींनी.....
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
VBVAIBHAV BALKUNDE
FollowFeb 23, 2026 09:31:200
Report
SMSarfaraj Musa
FollowFeb 23, 2026 09:31:050
Report
ABATISH BHOIR
FollowFeb 23, 2026 09:30:410
Report
AKAMAR KANE
FollowFeb 23, 2026 09:18:260
Report
SNSWATI NAIK
FollowFeb 23, 2026 09:17:000
Report
SKSudarshan Khillare
FollowFeb 23, 2026 08:54:280
Report
VNVishal Nagesh More
FollowFeb 23, 2026 08:49:040
Report
KPKAILAS PURI
FollowFeb 23, 2026 08:48:490
Report
SGSagar Gaikwad
FollowFeb 23, 2026 08:33:160
Report
NMNITESH MAHAJAN
FollowFeb 23, 2026 08:18:590
Report
JMJAVED MULANI
FollowFeb 23, 2026 07:50:450
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowFeb 23, 2026 07:49:070
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowFeb 23, 2026 07:34:480
Report
NMNITESH MAHAJAN
FollowFeb 23, 2026 07:32:000
Report