icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
न्यूज़ क्रिएटर बनें

आपकी स्थानीय कहानियाँ, आपकी आवाज़

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
244221
Vineet Kumar AgarwalVineet Kumar AgarwalFollow11 Mar 2025, 11:12 am

अमरोहा पुलिस का बड़ा एक्शन, बछरायूं में 5 वांछित अपराधी गिरफ्तार

Amroha, Uttar Pradesh:

अमरोहा में अपराध के खिलाफ सख्त अभियान के तहत बछरायूं पुलिस ने 8 मार्च 2025 को ग्राम कुआं खेड़ा में हुई घटना के सिलसिले में 5 वांछित आरोपियों को गिरफ्तार किया. गिरफ्तार आरोपियों में अनिल, विपांशु, लोकेश, दीपक और अतुल चौधरी शामिल हैं. पुलिस ने आरोपियों पर संगीन धाराओं में केस दर्ज कर उन्हें न्यायालय भेज दिया है. इस सफलता में प्रभारी निरीक्षक प्रवीण कुमार के नेतृत्व में पुलिस टीम ने अहम भूमिका निभाई. पुलिस अधीक्षक अमित कुमार आनंद के निर्देशन में चलाए गए इस अभियान से क्षेत्र में सुरक्षा को लेकर लोगों में भरोसा बढ़ा है।

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

हनुमानगढ़ फायरिंग केस: 6 गिरफ्तार, 1 पिस्टल सहित भारी गिरफ्तारियां

Hanumangarh, Rajasthan:Hanumangarh : लखुवाली फायरिंग मामले में हनुमानगढ़ टाउन पुलिस की बड़ी कार्रवाई, 50 हजार के इनामी हार्डकोर हिस्ट्रीशीटर इरफान खान उर्फ फान समेत 6 गिरफ्तार, आरोपियों के कब्जे से 1 पिस्टल,5 देशी कट्टे और 10 जिंदा कारतूस बरामद, एक मोटरसाइकिल भी जब्त, फायरिंग के बाद पुलिस ने 100 से अधिक CCTV कैमरे खंगाले, टोल नाकों से जुटाई जानकारी और ड्रोन से खेतों में चलाया सर्च ऑपरेशन, नाकाबंदी के दौरान पुलिस को देखकर भागे इरफान और टोनी, बाइक से गिरने के बाद पुलिस ने दोनों को पकड़ा, इनामी इरफान पर करीब 42 आपराधिक मामले दर्ज, पुलिस अब हथियारों की सप्लाई और गिरोह से जुड़े अन्य लोगों की तलाश में जुटी
0
0
Report

हल्द्वानी में शुद्धिकरण रस्म से कांग्रेस-भाजपा के बीच तकरार उभरी

Noida, Uttar Pradesh:हल्द्वानी, उत्तराखंड: कांग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खड़गे के कार्यक्रम के बाद कथित शुद्धिकरण की रस्म ने राजनीतिक विवाद खड़ा कर दिया है। राहुल गांधी के खिलाफ केस दर्ज होने के बाद कांग्रेस कार्यकर्ताओं ने पूरे राज्य में विरोध प्रदर्शन किया और BJP के प्रदेश अध्यक्ष महेंद्र भट्ट और इसमें शामिल लोगों के खिलाफ कार्रवाई की मांग की। हल्द्वानी, उत्तराखंड: कांग्रेस के राष्ट्रीय प्रवक्ता आलोक शर्मा का कहना है, "राहुल गांधी ने दलितों और पिछड़े समुदायों की आवाज उठाई और धामी सरकार ने डर के मारे उनके खिलाफ केस दर्ज कर दिया। आज पूरा देश और दुनिया देख रही है। एक तरफ आप 'वसुधैव कुटुंबकम' की बात करते हैं और दूसरी तरफ आप दलितों के साथ जैसा व्यवहार कर रहे हैं, वह दुर्भाग्यपूर्ण है..."
0
0
Report
Advertisement

पंजाब में बिगड़ती शांति पर गुरदासपुर में यूथ कांग्रेस की महा रैली

Gurdaspur, Punjab:पंजाब में बिगड़ रही अमन कानून की स्थिति और पेपर लीक मामले को लेकर गुरदासपुर में पंजाब यूथ कांग्रेस की ओर से महा रैली की गई जिसमें विपक्ष के नेता प्रताप सिंह बाजवा, सांसद सुखजिन्दर सिंह रंधावा, गुरदासपुर से विधायक बरिंदरमीत सिंह पाहड़ा और इंडिया यूथ कांग्रेस के अध्यक्ष उदयभान चिब शामिल हुए। वहीं उन्होंने कहा कि देश को चलाने के लिए यूथ का एक अहम योगदान होता है और उन्होंने हल्द्वानी में कांग्रेस की रैली के बाद हुए कथित “शुद्धिकरण” को लेकर विवाद बढ़ गया है। कांग्रेस पार्टी के सीनियर नेता और गुरदासपुर से सांसद सुखजिंदर सिंह रंधावा गांधी ने कुछ भी गलत नहीं कहा; उन्होंने कहा कि राहुल गांधी पर मामला दर्ज करने की बजाय जो बॉर्डर पर से लगातार ड्रोन आ रहे हैं, केंद्र सरकार पहले उसे रोके। उन्होंने आगे कहा कि भाजपा की देश को आजाद करवाने में क्या भूमिका है, यह भी भाजपा देश को बताए। उन्होंने कहा कि RSS के नेता उस समय जेल से माफी मांग कर निकले हैं और अंग्रेज सरकार से इन्होंने अपनी Pension लगवाई थी। वहीं पंजाब यूनिवर्सिटी में शिरोमणि अकाली दल और भाजपा के छात्रों द्वारा गठबंधन का साथ देने पर बोले कि अब कोई भी गठबंधन नहीं चलेगा, कांग्रेस की सरकार पंजाब में आएगी। बाइट — सांसद सुखजिंदर सिंह रंधावा। वही मीडिया से बात करते हुए इंडिया यूथ कांग्रेस के अध्यक्ष उदयभान चिब ने कहा कि भाजपा और आर.एस.एस वाले दलितों को अशुद्ध मानते हैं; उन्होंने कहा कि आर.एस.एस वालों की जाति आधारित सोच गलत है और उन्होंने कहा कि देश के प्रधानमंत्री और अमित शाह को FIR तो उनके खिलाफ करनी चाहिए जो दलितों के खिलाफ है। बाइट — इंडिया यूथ कांग्रेस के अध्यक्ष उदयभान चिब
0
0
Report

भास्कर जाधव: मोदी-भागवत एक-दूसरे की सुनें, तो देश में असली सुपरपॉवर कौन है दिखेगा

Ratnagiri, Maharashtra:भास्कर जाधव..ponter हेडलाईन.. ​मोदींनी भागवतांचं आणि भागवतांनी मोदींचं ऐकू नये; देशात 'सुपरपॉवर' कोण हे दाखवावं! – भास्कर जाधव यांचा टोला.. ​भाजप आणि RSS वादावर भास्कर जाधव यांची खोचक प्रतिक्रिया; 'दोघांनी एकमेकांचं ऐकू नये, माझ्या शुभेच्छा!'.. ​नरेंद्र मोदी मोहन भागवतांचं ऐकत नसतील तर इतरांनी वाईट वाटून घेण्याचं कारण काय? – भास्कर जाधव.. Pointer ​भाजप स्वतःला राष्ट्रीय स्वयंसेवक संघापेक्षा (RSS) मोठे समजत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सरसंघचालक मोहन भागवत यांचेही ऐकत नाहीत, या चर्चेवर भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया दिली.. ​जर नरेंद्र मोदी हे संघप्रमुख मोहन भागवत यांचं ऐकत नसतील, तर त्याबद्दल इतरांनी वाईट वाटून घेण्याचे काहीच कारण नाही, असे भास्कर जाधव म्हणाले.. नरेंद्र मोदी आणि मोहन भागवत या दोघांनीही एकमेकांचे ऐकू नये, असा खोचक सल्ला त्यांनी दिला.. दोघांपैकी नेमकी खरी 'सुपरपॉवर' कोण आहे, हे त्यांनी एकदा देशाला दाखवून द्यावे आणि त्यासाठी आपल्या त्यांना शुभेच्छा आहेत, असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला.. .......................... ​मुंबईतील मैदाने वाचवण्याच्या लढ्याची सुरुवात आदित्य ठाकरेंनीच केली – भास्कर जाधव.. ​उद्योजकांच्या पत्रकार परिषदेला योग्य वेळी त्यांच्याच भाषेत उत्तर देणार: भास्कर जाधव यांचा इशारा.. Pointer *मैदाने वाचवण्याच्या आंदोलनावर भूमिका..* मुंबई महानगरपालिकेची खेळाची मैदाने वाचवण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी सर्वप्रथम 'तिरंगा रॅली' काढून मुंबईकरांना एकत्र केले आणि या लढ्याची सुरुवात केली.. शिवसेना (उबाठा) आधीपासूनच या मुद्द्यावर मैदानात उतरलेली आहे. या लढ्यात मनसेसह जे कोणी सहकार्य करत आहेत, त्यांचे स्वागत व धन्यवाद असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.. *ऑन लोटे midc उद्योजक..* स्थानिक उद्योजकांच्या पत्रकार परिषदेवर इशारा.. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या दौऱ्यानंतर स्थानिक उद्योजकांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेवर सध्या बोलणे टाळले असले, तरी लवकरच त्यावर अत्यंत परखड, कठोर आणि त्यांच्याच भाषेत सडेतोड उत्तर देणार असल्याचे सांगितले.. मनोज जरांगे पाटील आणि आमदार प्रताप सरनाईक यांनी उपस्थित केलेल्या मराठीच्या मुद्द्यावर आजच्या घडीला कोणतीही प्रतिक्रिया देणार नसल्याचे त्यांनी नमूद केले.. .................... उद्योगमंत्र्यांनी स्वतःच्या हितापेक्षा जनतेच्या हिताचे निर्णय घ्यावेत; बॉक्साईट प्रकल्पावरून भास्कर जाधवांचा सामंत बंधूंवर निशाणा.. दोन भावांनी (उद्योगमंत्री उदय सामंत आणि किरण सामंत) घेतलेला निर्णय हा जनतेच्या हिताचा आहे की त्यांच्या स्वतःच्या फायद्याचा, हे स्पष्ट नाही..सामंत बंधूंच्या निर्णयावर भास्कर जाधवांचा सवाल.. Pointer *स्थानिकांना विश्वासात घेणे गरजेचे..* रत्नागिरी जिल्ह्यात नवीन उद्योग आणताना स्थानिक जनतेला विश्वासात घेणे अत्यंत आवश्यक आहे.. *जनतेच्या गरजेनुसार काम करावे..* उद्योगमंत्र्यांनी लोकांची मानसिकता, मागण्या आणि त्यांच्या गरजा ओळखून उद्योगमंत्री म्हणून जबाबदारीने काम केले पाहिजे.. *​सामंत बंधूंच्या निर्णयावर सवाल..* दोन भावांनी (उद्योगमंत्री उदय सामंत आणि किरण सामंत) घेतलेला निर्णय हा जनतेच्या हिताचा आहे की त्यांच्या स्वतःच्या फायद्याचा, हे स्पष्ट नाही.. *लोकहिताचा सल्ला..* जिल्ह्यातील प्रकल्पांबाबत कोणताही निर्णय घेताना तो स्वतःच्या हिताचा नसून केवळ जनहिताचाच असला पाहिजे.. .......................... हेडलाईन भाजप मराठाद्वेष्टा तर आहेच, पण मराठी भाषाद्वेष्टाही;.. रिक्षाचालकांच्या मराठीच्या अटीला स्थगिती दिल्यावरून भास्कर जाधव यांचा मुख्यमंत्र्यांवर घणाघात.. Pointer *भाजपला मित्रपक्षांचे ओझे..* भाजपची गरज आता संपली असल्याने त्यांना मित्रपक्षांचे ओझे वाटू लागले आहे; त्यांना आता मित्र नकोत तर फक्त सत्ता हवी आहे.. *जाणूनबुजून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न..* राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद हेतुपुरस्सर आणि जाणीवपूर्वक लावून दिला जात असल्याचा आरोप. *मराठी भाषेचा द्वेष..* मुख्यमंत्र्यांनी संबंधित मंत्र्यांशी कोणतीही चर्चा न करता परप्रांतीय रिक्षाचालकांना मराठी बोलण्याच्या नियमातून १ वर्षासाठी स्थगिती दिली;यातून सरकारचा मराठी द्वेष स्पष्ट दिसून येतो.. *अत्यंत संतापजनक निर्णय..* रिक्षाचालकांना 'हो-नाही', 'कुठे जायचे', 'भाडे किती' आणि 'धन्यवाद' एवढेच मूलभूत मराठी शब्द बोलायचे असतात; त्या साध्या शब्दांनाही स्थगिती देणे हे छत्रपती शिवाजी महाराज,फुले-शाहू-आंबेडकर आणि संतांच्या महाराष्ट्रात अत्यंत संतापजनक आणि निषेधार्ह आहे.. .......................... हेडलाईन ​देवेंद्र फडणवीस मराठ्यांना आरक्षण देणार नाहीत – भास्कर जाधव यांचा हल्लाबोल.. मनोज जरांगे पाटलांच्या भेटीवर भास्कर जाधवांचे महत्त्वाचे वक्तव्य; सरकारवर गंभीर आरोप.. Pointer *मनोज जरांगे पाटीलांची भेट.. भास्कर जाधव यांनी सांगितले की, यावेळेला मनोज जरांगे पाटील यांना भेटण्याचा त्यांचा विचार आहे.. *२०१३-१४ चे आरक्षण.. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात २०१३-१४ मध्ये मराठा समाजाला आरक्षण दिले गेले होते, ज्याचा लाभ काही काळ मराठा समाजातील लोकांना झाला.. *​देवेंद्र फडणवीसांवर थेट आरोप.. भास्कर जाधव यांनी स्पष्टपणे सांगितले की, "देवेंद्र फडणवीस हे मराठ्यांना आरक्षण देणार नाहीत" आणि विद्यमान सरकारलाही हे आरक्षण द्यायचे नाही.. *मंत्र्यांचे दावे आणि वास्तव..* फडणवीस सरकारमधील कॅबिनेट मंत्र्यांची जुनी भाषणे तपासावीत; ते केवळ वेगवेगळे नेते आणि मंत्र्यांना पुढे करून नवनवीन आश्वासने देतात, मात्र प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी करत नाहीत.. *संजय राऊतांच्या विधानावर प्रतिक्रिया..* संजय राऊत हे पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि मुख्य प्रवक्ते असल्याने त्यांच्या विधानावर आपण कोणतीही वेगळी टिप्पणी करणार नाही,असे स्पष्ट केले.. ..................... हेडलाईन.. जरांगे पाटलांच्या उपोषणाला सर्वस्वी राज्य सरकारच जबाबदार – भास्कर जाधव यांचा घणाघात.. ​फक्त जीआर काढायचा आणि उपोषण सोडवून विश्वासघात करायचा – सरकारवर तोफ.. ​सरकारमधील कोणत्याही नेत्यावर जरांगे पाटलांचा विश्वास राहिलेला नाही – भास्कर जाधव.. Pointer *आरक्षणाची सातत्यपूर्ण मागणी..* मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटच्या तरतुदींनुसार प्रमाणपत्र आणि आरक्षण मिळावे यासाठी सातत्याने मोर्चे,आंदोलने आणि उपोषण करत आहेत.. *सरकारचे दुर्लक्ष आणि वेळकाढूपणा..* जोपर्यंत जरांगे पाटील उपोषणाला बसत नाहीत,तोपर्यंत सरकार तोंड उघडत नाही आणि कोणतीही हालचाल करत नाही.. *​जीआर काढून विश्वासघात..* उपोषणाचे काही दिवस उलटल्यानंतर सरकार एखादा नवीन शासन निर्णय (GR) काढते आणि उपोषण मागे घ्यायला लावते.असे ४-२ वेळा जीआर काढून सरकारने केवळ विश्वासघात केला आहे.. *​नेत्यांवरील विश्वासाला तडा..* सरकारच्या अशा भूमिकेमुळे मनोज जरांगे पाटील अत्यंत उद्विग्न झाले असून,सरकारमधील कोणत्याही नेत्यावर आता त्यांचा विश्वास राहिलेला नाही.. *सरकारचा निष्काळजीपणा कारणीभूत..* दिलेले शब्द न पाळल्यामुळे जरांगे पाटलांनी जाहीर केल्यानुसार निर्णायक उपोषण सुरू केले असून, या परिस्थितीला सर्वस्वी महाराष्ट्र सरकारच जबाबदार आहे..
0
0
Report

राजापुर में बॉक्साइट खनन पर पर्यावरण बनाम रोजगार का तीखा घमासान

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात प्रस्तावित बॉक्साईट प्रकल्पावरून पुन्हा एकदा राजकीय आणि सामाजिक वातावरण तापलं आहे. सागवे परिसरातील या प्रकल्पाला पर्यावरण हानिकारक असल्याचं सांगत स्थानिक ग्रामस्थांनी कडाडून विरोध केला आहे. तर दुसरीकडे, स्थानिक तरुणांच्या रोजगारासाठी हा प्रकल्प आवश्यक असल्याचा दावा समर्थकांनी केलाय. ७ सप्टेंबरला होणाऱ्या जनसुनावणीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री उदय सामंत आणि आमदार किरण सामंत यांनी सागवे येथे सर्वपक्षीय संघर्ष मेळावा घेत स्थानिकांच्या भावना जाणून घेतल्या. पाहूयात यावरचा हा विशेष रिपोर्ट... राजापूर तालुक्यातील सागवे येथे प्रस्तावित असलेल्या बॉक्साईट खाण आणि प्रक्रिया प्रकल्पाला स्थानिकांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. हा प्रकल्प विनाशकारी असून यामुळे कोकणातील निसर्ग आणि पर्यावरणाचा समतोल बिघडेल, अशी भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे. प्रदूषण नियंत्रण महामंडळाने ७ सप्टेंबर रोजी यासंदर्भात जनसुनावणी आयोजित केली आहे. यापूर्वी स्थानिकांच्या तीव्र विरोधामुळे दोन जनसुनावण्या रद्द कराव्या लागल्या होत्या. आता पुन्हा होणाऱ्या सुनावणीला विरोध करण्यासाठी स्थानिकांनी सागवेत सर्वपक्षीय प्रकल्प विरोधी संघर्ष मेळावा घेतला.. सागवे येथील या मेळाव्यात राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत आणि आमदार किरण सामंत यांनी उपस्थित राहून स्थानिकांशी थेट संवाद साधला. यावेळी ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा पाहता, पालकमंत्री उदय सामंत यांनी जनतेच्या पाठीशी उभे राहण्याचे स्पष्ट आश्वासन दिले. स्थानिक आमदार तुमच्यासोबत आहेत, तर पालकमंत्री म्हणून मीही तुमच्यासोबत आहे; तुमच्या मनाप्रमाणेच निर्णय होईल, निश्चिंत राहा, असा शब्द त्यांनी यावेळी दिला.. एकीकडे प्रकल्पाला तीव्र विरोध होत असताना, दुसरीकडे प्रकल्पाच्या समर्थनातही काही ग्रामस्थ पुढे आले आहेत. राजापूरमधून आजवर अनेक प्रकल्प परत गेले असून त्यामुळे स्थानिकांवर रोजगारासाठी मुंबई-पुण्यासारख्या शहरांत स्थलांतर करण्याची वेळ आली आहे. बॉक्साईट प्रकल्पामुळे भूमिपुत्रांना स्थानिक पातळीवर रोजगार मिळेल, असं दावा प्रकल्प समर्थक करत आहेत. प्रशासनाने विरोधकांच्या शंकांचे निरसन करून प्रकल्प मार्गी लावावा, अशी मागणी आता समर्थकांकडून जोर धरू लागली आहे.. फारुक साखरकर (प्रकल्प समर्थक कमिटी सदस्य) उद्योगमंत्र्यांच्या भूमिकेमुळे ७ सप्टेंबरची जनसुनावणी टळली असली, तरी राजापुरात पर्यावरण विरुद्ध रोजगार हा वाद कायम आहे. आता सरकार जनतेच्या हिताचा काय अंतिम निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
0
0
Report
Advertisement

नेपाल से पानी छोड़ने के बाद मऊ में जलस्तर खतरे से नीचे, प्रशासन सतर्क

Noida, Uttar Pradesh:मऊ, UP: डिस्ट्रिक्ट मजिस्ट्रेट आनंद वर्धन का कहना है, "नेपाल से फिर से करीब 3.5 लाख क्यूसेक पानी छोड़ा गया है, जिससे वॉटर लेवल बढ़ सकता है। हालांकि, अभी वॉटर लेवल खतरे के निशान से नीचे है और पिछले कुछ दिनों में बढ़ने के बाद इसमें कमी आई है। अगर लेवल फिर से बढ़ता है, तो भी इसके खतरे के निशान से काफी नीचे रहने की उम्मीद है। एडमिनिस्ट्रेशन हालात पर करीब से नज़र रख रहा है, और टीमें ज़मीन पर तैनात हैं। सिंचाई अधिकारी ज़रूरी काम कर रहे हैं, जबकि SDM, पुलिस टीमें और PAC के जवान रेगुलर विज़िट कर रहे हैं। नहाने के घाटों और कटाव की चपेट में आने वाले इलाकों पर भी खास नज़र रखी जा रही है।”
0
0
Report

05 गोल्ड, 04 सिल्वर और 05 ब्रॉन्ज के साथ बीबीएल पब्लिक स्कूल बना बैडमिंटन टूर्नामेंट का विजेता

Bareilly, Uttar Pradesh:बरेली:पीलीभीत रोड स्थित बीबीएल पब्लिक स्कूल में आयोजित तीन दिवसीय द्वितीय केके अग्रवाल इंटर-स्कूल बैडमिंटन टूर्नामेंट ( केके अग्रवाल कप-2026) का सोमवार को समापन हुआ। बीबीएल पब्लिक स्कूल ने 05 गोल्ड, 04 सिल्वर और 05 ब्रॉन्ज पदकों के साथ ओवरऑल रैंकिंग में प्रथम स्थान हासिल कर चैंपियन ट्रॉफी अपने नाम की।अंडर-11 एकल बालक वर्ग में बीबीएल के युग भारद्वाज और बालिका वर्ग में लावन्या अरोरा विजेता रहीं। अंडर-11 युगल बालिका वर्ग में बीबीएल की वान्या और आदि ने खिताब जीता। अंडर-13 एकल बालक वर्ग में माधवराव सिंधिया स्कूल के सूर्यांश शर्मा और बालिका वर्ग में चिक्कर इंटरनेशनल स्कूल की रीत सिंह विजेता रहीं। अंडर-15 एकल बालक वर्ग में चाइल्ड केयर बिशप कॉनराड स्कूल के रुद्र प्रताप तथा बालिका वर्ग में माधवराव सिंधिया स्कूल की अनुष्का चौधरी ने जीत दर्ज की।अंडर-17 एकल बालक वर्ग में हार्टमैन कॉलेज के कैरव चौधरी और बालिका वर्ग में चिक्कर इंटरनेशनल स्कूल की श्रेया खंडेलवाल विजेता रहीं। अंडर-17 युगल बालक वर्ग में बीबीएल के स्पर्श अरोरा और रुद्रांश शर्मा ने खिताब जीता।समापन समारोह में अरुण सिंघल, सर्वेश अग्रवाल, राजीव कुमार सिंघल समेत प्रबंधन समिति के सदस्यों ने विजेताओं को ट्रॉफी और प्रमाणपत्र देकर सम्मानित किया। टीम प्रबंधकों व प्रशिक्षकों को भी सम्मानित किया गया। कार्यक्रम में जिला बैडमिंटन संघ के पदाधिकारी, निर्णायक और अन्य अतिथि मौजूद रहे। प्रधानाचार्य सर्वेश शर्मा ने सभी का आभार जताया।
0
0
Report
Advertisement

25 साल से बदहाल सड़क: ग्रामीण सांसद-विधायक से मदद की गुहार

Noida, Uttar Pradesh: 25 साल से बदहाल सड़क, सांसद-विधायक से लगाई गुहार मैनपुरी के टिंडौली-सीतापुर मार्ग की हालत खस्ता, बारिश में कीचड़ से होकर गुजरने को मजबूर ग्रामीण स्कूली बच्चों का सड़क पर चलना हुआ मुश्किल, ग्रामीणों ने कई बार जनप्रतिनिधियों से लगाई सड़क बनवाने की गुहार सपा नेता मोनू यादव ने वीडियो बनाकर विधायक तेज प्रताप यादव और सांसद डिंपल यादव से की सड़क बनवाने की अपील मोनू यादव : सपा का गढ़ होने के बावजूद 25 साल से सड़क बदहाल, आखिर कब होगा समस्या का समाधान? मैनपुरी में सपा के गढ़ की बदहाल सड़क पर सवाल, ग्रामीणों की उम्मीद अब सांसद-विधायक पर
0
0
Report
Advertisement

गोंडा के करनैलगंज में सड़क हादसे: दो की मौत, छह बच्चे घायल

Gonda, Uttar Pradesh:गोंडा जिले के करनैलगंज कोतवाली क्षेत्र अंतर्गत चचरी-करनैलगंज मार्ग पर पारा मोड़ गांव के पास लोगों को लेकर शादी में जा रहे ऑटो टेंपो और बोलेरो गाड़ी के बीच आज दोपहर 2:30 बजे भिड़ंत हो गई है। हादसे में एक वर्षीय रियाज और 30 वर्षीय महिला सन्नो की मौत हो गई है। मृतक बच्चे का नाम रियाज है जबकि मृतक महिला का नाम सन्नो है। दोनों मृतकों के शव को करनैलगंज कोतवाली पुलिस ने अपने कब्जे में ले लिया है। इस पूरी घटना में 6 बच्चे घायल हैं—फिज़ा, सिराज, मुस्कान, मीणा, साहिल, जीनस—इन सभी बच्चों की उम्र 5 से 10 वर्ष के बीच है। इन बच्चों की हालत गंभीर देखते हुए गोंडा मेडिकल कॉलेज रेफर कर दिया गया है। बताया जा रहा है कि सन्नो अपने इन बच्चों को लेकर ऑटो के माध्यम से परसपुर से बरगदी होते हुए करनैलगंज की तरफ आ रही थी, जबकि दूसरी तरफ बोलेरो करनैलगंज की तरफ से चचरी-करनैलगंज मार्ग होता हुआ चचरी की तरफ जा रहा था, जहां रास्ते में पारा मोड़ बरगदी के पास यह हादसा हुआ है।
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top