Back
UP के अलीगढ मे एस बी आई की टीम ने देहली गेट स्थित कार्गो ट्रांसपोर्ट कंपनी के 6ठिकानों पर की छपामार कार्यवाही 50लाख का माल जब्त
Aligarh, Uttar Pradesh
अलीगढ के देहली गेट स्थिति स्पीड कार्गो ट्रांसपोर्ट कंपनी छह स्थानों से बिना दस्तावेज के 50 लाख का माल सीज किया गयाहै। ट्रांसपोर्ट कंपनी बिना बिल व बोगस बिलों के माल की सप्लाई कोलकाता, दिल्ली, तमिलनाडू समेत अन्य स्थानों पर माल भेज रही थी। ट्रांसपोर्ट संचालक मो. खालिद को नोटिस जारी करते हुए
राज्यकर विभाग की एडिशनल कमिश्नर ग्रेड एक डा. अनुपमा गोयल के निर्देश पर स्पीड कार्गो ट्रांसपोर्ट कंपनी पर एसआईबी ने छापेमारी की। जेसी एसआईबी रीनू कुमारी 35 अधिकारियों की टीम ने लेकर देहली गेट स्पीड कार्गो ट्रांसपोर्ट कंपनी पर पहुंची। यहां पर अलीगढ़, हाथरस, एटा व मथुरा के अफसरों ने जांच कर माल सीज किया गया है
1
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
Uttar Pradesh:
आंवला बरेली: आँवला में परिवार परामर्श केंद्र की पहल बनी एक मिसाल 52 परिवारों को मिलने का बनाया रिकॉर्ड
1
Report

Gobindpura, Punjab:
ਬਹੁਜਨ ਸਮਾਜ ਪਾਰਟੀ 15 ਅਗਸਤ ਨੂੰ ਪਟਿਆਲਾ ਦਾਣਾ ਮੰਡੀ ਚ ਪੰਜਾਬ ਸੰਭਾਲੋ ਰੈਲੀ ਕਰਨ ਜਾ ਰਹੀ ਹੈ। ਬਹੁਜਨ ਸਮਾਜ ਪਾਰਟੀ ਦੇ ਸੂਬਾ ਪ੍ਰਧਾਨ ਅਵਤਾਰ ਸਿੰਘ ਕਰੀਮਪੁਰੀ ਨੇ ਕਿਹਾ ਕਿ ਸੂਬੇ ਦੇ ਵਿੱਚ ਗਰੀਬ ਲੋਕਾਂ ਮਜ਼ਲੂਮਾਂ ਤੇ ਅੱਤਿਆਚਾਰ ਵੱਧਦਾ ਜਾ ਰਿਹਾ ਹੈ ਸਰਕਾਰ ਦੇ ਵਿੱਚ ਸੁਣਵਾਈ ਨਹੀਂ ਹੋ ਰਹੀ।
ਬਹੁਜਨ ਸਮਾਜ ਪਾਰਟੀ ਅੱਤਿਆਚਾਰ ਦੇ ਖਿਲਾਫ ਪਟਿਆਲਾ ਦੇ ਵਿੱਚ 15 ਅਗਸਤ ਨੂੰ ਵੱਡੇ ਪੱਧਰ ਤੇ ਪੰਜਾਬ ਸੰਭਾਲੋ ਰੈਲੀ ਕੱਢਣ ਜਾ ਰਹੀ ਹੈ। ਇਸ ਮੌਕੇ ਜਗਜੀਤ ਸਿੰਘ ਛੜਬੜ ਨੇ ਵੀ ਵਰਕਰਾਂ ਨੂੰ ਸੰਬੋਧਿਤ ਕੀਤਾ।
ਇਸ ਰੈਲੀ ਦੇ ਵਿੱਚ ਬਹੁਜਨ ਸਮਾਜ ਪਾਰਟੀ ਦੇ ਵਰਕਰ ਵੱਡੇ ਪੱਧਰ ਤੇ ਸ਼ਿਰਕਤ ਕਰਨਗੇ।
1
Report
UJUmesh Jadhav
FollowAug 14, 2025 00:47:41Thane, Maharashtra:
ब्रेकिंग...
म्हसकळ गावात मृत्यनंतरही मरणयातना...
७७ वर्षांनंतरही स्मशानभूमीकडे रस्ता नाही..
ग्रामस्थांचा आमदार कथोरे यांना जाब...
१५ ऑगस्टला ग्रामसभा घेऊन ठिय्या आंदोलन व उपोषणाची तयारी...
ॲंकर...
कल्याण तालुक्याच्या ग्रामीण भागातील म्हसकळ गाव आजही मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. या गावात मृतदेह नेण्यासाठी सुद्धा रस्ता उपलब्ध नसल्याचे विदारक वास्त समोर आलं आहे. एका वृद्धाच्या अंत्यविधीसाठी गावकऱ्यांना चिखल, गोटे आणि दगड, माती तुडवत मृतदेह स्मशानभूमीकडे नेण्याची वेळ आली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर गावाची ही वाईट अवस्था पुन्हा एकदा चर्चेत आली.
विवो-:१
पूर्वी स्मशानभूमीकडे जाण्यासाठी गावदांड रस्त्याचा वापर होत असे, पण त्या मार्गावर खाजगी मालकीच्या जमिनीवर वॉल कंपाउंड उभारण्यात आल्याने हा मार्ग बंद झाला आहे. याच रस्त्यावरून जलजीवन मिशन अंतर्गत पाईपलाईनही टाकण्यात आली होती. मात्र आता त्या मार्गाचा वापर करता येत नसल्याने गावकऱ्यांना तात्पुरत्या, कच्च्या आणि धोकादायक मार्गाने मृतदेह नेण्याची वेळ आली आहे. पावसाळ्यात हा रस्ता चिखलात बुडतो आणि त्यावरून वृद्ध, महिला आणि लहान मुलांना चालणेही अशक्य होते. त्यामुळे केवळ अडथळेच नव्हे, तर मयतांच्या सन्मानाला धक्का पोहचतो, अशी भावना ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.
विवो-२
या प्रश्नाबाबत गावकऱ्यांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या असून, अतिक्रमणाविरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले गेले, तरीही प्रत्यक्षात काहीही झालेले नाही. जिथं मृत व्यक्तीलाही सन्मानाने शेवटचा निरोप देता येत नाही, तिथं विकास कशाला हवा?" असा संतप्त सवाल गावकरी विचारत आहेत. गावात यामुळे असंतोष वाढला असून लोकप्रतिनिधी व येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांमध्ये ग्रामस्थ मतपेटीतून आपला संताप व्यक्त करतील, हे स्पष्ट दिसत आहे. ग्रामस्थांनी आता १५ ऑगस्टला ग्रामसभा घेऊन ठिय्या आंदोलन किंवा उपोषणाची तयारी सुरू केली आहे.
3
Report
SMSarfaraj Musa
FollowAug 14, 2025 00:47:37Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - 16 ऑगस्ट रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार सांगली दौऱ्यावर...
अँकर - सांगली मध्ये येत्या 16 ऑगस्ट रोजी राष्ट्रवादी अजित पवार गटाचा जिल्हा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे.उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये हा मेळावा संपन्न होणार आहे. यानिमित्ताने सांगली जिल्ह्यातील आगामी ग्रामपंचायत महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीचा रणशिंग देखील फुंकण्यात येणार आहे.त्याचबरोबर राष्ट्रवादी अजित पवार गटात पक्षप्रवेश देखील पार पडणार असल्याची माहिती राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे.यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार इद्रिस नायकवडी,माजी आमदार विलासराव जगताप, माजी आमदार शिवाजीराव नाईक,माजी आमदार अजितराव घोरपडे यांच्यासह जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील,शहर अध्यक्ष पदमाकर जगदाळे व पदाधिकारी उपस्थित होते.
4
Report
SMSarfaraj Musa
FollowAug 14, 2025 00:47:24Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - 15 ऑगस्ट निमित्ताने विट्यात निघाली तिरंगा रॅली..
अँकर - 15 ऑगस्ट निमित्ताने सांगलीच्या विटा येथे भाजपच्यावतीने तिरंगा रॅली काढण्यात आली.माजी नगराध्यक्ष वैभव पाटील युवा मंचच्यावतीने आयोजित तिरंगा रॅली मध्ये हजारो विटेकर नागरिक हातात तिरंगा ध्वज घेऊन दुचाकीसह सहभागी झाले होते.भारतीय स्वातंत्र्य दिन आणि पहलगाम हल्ल्याच्या विरोधात राबवण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या समर्थनार्थ विटा शहरतल्या प्रमुख मार्गावरून भारत मातेच्या जयघोषात ही तिरंगा रॅली काढण्यात आली.
3
Report
WJWalmik Joshi
FollowAug 14, 2025 00:46:48Jalgaon, Maharashtra:
Jalgaon,Reporter-Walmik Joshi
AVB
FEED ON 2C
SLUG- 1408ZTJALG JAMNER POLICECAFE TAPASNI
Assigned by -
Date- 14-08-25
File _VDO 4 Photo
Byte -1
जळगाव,जामनेर
जळगावच्या जामनेर शहरातील सर्व खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या कॅफेची पोलिस आणि नगरपालिका यांच्या वतीने संयुक्तरित्या झाडाझडती करत तपासणी करण्यात आली
तपासणीत सात कॅफेची कुठलीही परवानगी नसताना बेकायदेशीर सुरू असल्याचे आढळून आल्याने कॅफेतील साहित्य जप्त करण्यात येऊन कारवाई करण्यात आली
तपासणीत काही कॅफेंमध्ये प्रेमियुगलांना अश्लील चाळे करण्याकरता विशिष्ट पद्धतीची रचना करण्यात आली होती, ते पाडून , तोडून त्यावर सुद्धा कारवाई करण्यात आली
सकाळपासूनच पोलीस निरीक्षक यांच्यासोबत कर्मचाऱ्यांचा ताफा शहरातील कॅफेच्या तपासणीसाठी रस्त्यावर उतरला.
जळगावच्या जामनेर मध्ये एका कॅफेत दहा ते पंधरा जणांनी केलेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर कारवाईसाठी पोलिस आणि महापालिकेला जाग आल्याची चर्चा आहे
तरुणाच्या मृत्यूनंतर शहरातील वेगवेगळ्या कॅफेबाबत सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार केली होती
सामाजिक कार्यकर्त्यांच्या तक्रारीनंतर तसेच एका कॅफेत झालेल्या मारहाणीत तरुणाच्या मृत्यूच्या घटनेनंतर पोलिसांकडून शहरातील कॅफेची तपासणी मोहीम राबवण्यात आली.
पुढील काळात पुन्हा असा काही प्रकार आढळून आल्यास संबंधित कॅफेवर सिलची कारवाई करण्यात येईल असा इशारा नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिला
बाईट _मुरलीधर कासार, (पोलिस निरीक्षक, जामनेर पोलिस स्टेशन)
4
Report
WJWalmik Joshi
FollowAug 14, 2025 00:46:44Jalgaon, Maharashtra:
Jalgaon,Reporter-Walmik Joshi
AVB
FEED ON 2C
SLUG-1408ZTJALG_PRATIBHA_SHINDE
Assigned by -
Date- 14-08-25
File _VDO 2 Photo
Byte -1
जळगाव ब्रेक
काँग्रेसच्या राज्य प्रदेश उपाध्यक्ष प्रतिभा शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करणार असून काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे
तब्बल वीस ते पंचवीस हजार कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती प्रतिभा शिंदे यांनी दिली आहे.
ज्या आशा आणि अपेक्षा घेऊन काँग्रेसमध्ये गेले होते त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात जाण्याचा निर्णय घेतल्याचं प्रतिभा शिंदे यांनी सांगितलं
जळगाव जिल्ह्यात बैठकांना बोलावलं जात नव्हतं पद असून काम करू दिलं जात नसल्याने जिल्हा नव्हे राज्य पातळीवरची नाराजी होती असे सुद्धा प्रतिभा शिंदे यांनी सांगितले
मला पक्षात घेऊन पद दिले, काम करण्याची संधी दिली याबद्दल मी राहुल गांधी यांच्या आभार मानते असे सुद्धा यावेळी प्रतिभा शिंदे म्हणाले.
17 ऑगस्ट रोजी जळगाव शहरातील शिवतीर्थ मैदानावर उपमुख्यमंत्री अजित दादा यांच्या हस्ते वीस हजार पेक्षा जास्त कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे प्रतिभा शिंदे यांनी सांगितला
काम करण्यासाठी पदाची आवश्यकता असते त्यामुळे राष्ट्रवादीत पद मिळावे अशी अपेक्षा प्रतिभा शिंदे यांनी बोलून दाखवली असून दादांनी शब्द दिल्याचा सुद्धा प्रतिभा शिंदे म्हणाले..
बाईट _प्रतिभा शिंदे.. लोक संघर्ष मोर्चाच्या अध्यक्ष. सामाजिक संघटना.. राष्ट्रीय काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष महिला..
1
Report
WJWalmik Joshi
FollowAug 14, 2025 00:46:37Jalgaon, Maharashtra:
Jalgaon,Reporter-Walmik Joshi
AV
FEED ON 2C
SLUG- 1408JALG_BETAVAD_CASES_SP_BYTE
Assigned by -
Date- 14-08-25
File _VDO 4 Photo
Byte -1
जळगाव ब्रेक
जळगावच्या जामनेर तालुक्यातील बेटावद येथील तरुणाच्या मृत्यू प्रकरणाचा एसआयटीच्या माध्यमातून तपास केला जाणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली आहे
पुढील एक ते दोन दिवसात एसआयटी नियुक्त करून चांगल्यात चांगल्या पद्धतीने या प्रकरणाचा तपास करणार असल्याचे पोलिस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी यांनी सांगितले
जळगावच्या जामनेर तालुक्यातील बेटावद येथील सुलेमान खान २१ वर्षीय तरुणाचा दहा ते पंधरा जणांनी मारहाण केल्याने मृत्यू झाला आहे
या प्रकरणात समाज बांधव यांच्यासह नातेवाईकांच्या वतीने एसआयटी चौकशीची मागणी करण्यात आली होती, त्यानुसार एसआयटी स्थापन केली जाणार आहे.
याप्रकरणात पोलिसांनी आणखी चार आरोपींना अटक केली असून अटक केलेल्या आरोपींची संख्या आता आठ झाली आहे
सर्व आरोपी अटक झाले असून आणखी आरोपी निष्पन्न होतात का? त्या दृष्टीने पोलिसांचा तपास सुरू अशी माहिती पोलिस अधीक्षकांनी दिली
तरुणाचा मृत्यू हा डोक्यात गंभीर दुखापत झाल्याचे प्रथमदर्शनी समोर आले असून शवविच्छेदन अहवालानंतर नेमके कारण समोर येणार आहे
मयत तरुण 17 वर्षीय मुलीसोबत कॅफेमध्ये बसला होता, काही तरुण त्या ठिकाणी आले त्यांना दोघांना घेऊन गेले, त्यानंतर तरुणाला मारहाण करून गावात घेऊन सोडलं, अशी माहिती पोलिस अधीक्षकांनी दिली आहे
गंभीर जखमी असल्याने तरुणाला गावातून रुग्णालयात आणल्यानंतर त्याचा मृत्यू झाला होता, अशी माहिती सुद्धा पोलिस अधीक्षकांनी दिली आहे
बाईट _डॉ महेश्वर रेड्डी,(पोलिस अधीक्षक)
3
Report
UJUmesh Jadhav
FollowAug 14, 2025 00:46:32Thane, Maharashtra:
विवाहित महिलेला धर्मांतर, अत्याचार व मुलांच्या अपहरणापासून वाचवले...
कल्याण तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल....
ॲंकर...
कल्याण तालुका टिटवाळा पोलीस स्टेशनच्या हद्दी मधील गावातील एका विवाहित महिलेला जबरदस्ती धर्मांतर, शारीरिक अत्याचार, जबरदस्ती धार्मिक प्रथा पाळण्यास भाग पाडणे, तसेच देहव्यापारास प्रवृत्त करण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संबंधित महिलेने आपल्या मुलांसह सुरक्षिततेसाठी मदत मागितल्यानंतर तातडीने विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी हस्तक्षेप करून मुलांचे अपहरण रोखले.
विवो-१
मिळालेल्या माहितीनुसार, महिलेने काही वर्षांपूर्वी मुस्लिम मुला सोबत विवाह केला होता. विवाहानंतर तिला सतत मारहाण, जबरदस्ती धर्म स्वीकारण्यास भाग पाडणे, बुर्का परिधान करण्यास दबाव, गौमांस सेवनास भाग पाडणे, तसेच देहव्यापारास प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे तीने सांगितले. अलीकडेच ईदच्या काळात रोजा पाळण्यास भाग पाडण्यात आले, मात्र रोजा मोडल्याच्या कारणावरून मारहाण करण्यात आली. यानंतर तिच्या दोन्ही मुलांना मुंबईतील भायखळा येथे नातेवाईकांकडे नेऊन एका धार्मिक विधीची सक्ती करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप महिलेने केला आहे.
विवो-२
महिलेच्या म्हणण्यानुसार, तिने यापूर्वी चार वेळा पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती, मात्र केवळ एनसी (NC) नोंदवून तिला परत पाठवण्यात आले. ११ ऑगस्ट रोजी पुन्हा मदत मागितल्यानंतर विश्व हिंदू परिषदेच्या
कार्यकर्त्यांनी तातडीने भायखळा व कल्याण तालुका पोलिसांशी संपर्क साधून मुलांना सुरक्षित केले. यानंतर ग्रामीण पोलीस अधीक्षकांशी संवाद साधून कल्याण तालुका पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदविण्यात आला. या वेळी कायदेशीर मदत पथक देखील उपस्थित होते. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त होत असून, संबंधित प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.
3
Report
JJJAYESH JAGAD
FollowAug 14, 2025 00:45:25Akola, Maharashtra:
Anchor : 79 व्या स्वातंत्र्य दिनाचा औचित्य साधून अकोला शहरातील शासकीय इमारती तिरंगी विद्युत रोषणाईने सजली आहेय..अकोल्यातील ऐतिहासिक सुंदराबाई खंडेलवाल टॉवर सुद्धा 79 व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला देशभक्तीच्या रंगांनी उजळून निघाला.. केशरी, पांढरा, हिरवा आणि निळ्या रंगाच्या आकर्षक रोषणाईने सजलेल्या या टॉवरचे रूप पाहण्यासाठी संध्याकाळी नागरिकांनी मोठी गर्दी केली. टॉवरवरील प्रकाशयोजना पाहून परिसरात देशभक्तीची भावना उचंबळून आली.
0
Report
Kota Shiv Pratap S, Uttar Pradesh:
हलिया थाना क्षेत्र के छतरियां गांव निवासी मुक्कीअली की 35 वर्षीया पत्नी आसमा बेगम किसी कार्य वश हलिया-ड्रमण्डगंज मार्ग स्थित समौती मोड़ पर गई हुई थी वापस घर लौटते समय गांव के बाइक सवार किशोर की बाइक पर बैठ गई बाइक जैसे ही महिला के घर के पास पहुंची की बाइक पर बैठी महिला असंतुलित होने से गिरकर गंभीर रूप से घायल हो गई महिला की चिख पुकार सुनकर मौके पर पहुंचे ग्रामीणों की सूचना पर परिजनों ने एंबुलेंस सेवा को सूचित किया सूचना पर पहुंचे एंबुलेंस कर्मियों ने घायल महिला को प्राथमिक स्वास्थ्य केंद्र हलिया लेकर गए जहां पर मौजूद प्रभारी चिकित्सा अधिकारी अवधेश कुमार व डॉक्टर रीना सिंह के द्वारा घायल महिला के सर तथा चेहरे बाएं हाथ पैर में आई गंभीर चोट का उपचार किया गया महिला की स्थिति सामान्य बताई गई
0
Report
Sawaizpur, Uttar Pradesh:
हरदोई के सवायजपुर कोतवाली क्षेत्र के गौरखेड़ा गांव में मूंगफली की फसल की निराई गुड़ाई कर रहे राजेश (50 )और उनके पुत्र अमरीश( 12) वर्ष 11हजार वोल्टेज के झूलते तार की चपेट में आकर गंभीर रूप से झुलस गए। परिजनों ने उन्हें तत्काल सामुदायिक स्वास्थ्य केंद्र पहुंचाया, जहां से डॉक्टरों ने हालत नाजुक देखते हुए जिला अस्पताल रेफर कर दिया। घटना से ग्रामीणों में आक्रोश है।
14
Report
Sawaizpur, Uttar Pradesh:
हरदोई की तहसील सवायजपुर मुख्यालय पर स्वतंत्रता दिवस से पूर्व तिरंगा यात्रा का आयोजन किया गया। यात्रा के मुख्य अतिथि प्रदेश अध्यक्ष ब्लाक प्रमुख संघ धीरेंद्र प्रताप सिंह सेनानी, एसडीएम मयंक कुंडू, बी ई ओ डॉ सुनील सिंह ने कर्मचारियों स्कूली बच्चों के साथ तिरंगा यात्रा निकाली । रैली में शामिल बच्चे का लोग अपने हाथों में तिरंगा लेकर उत्साहपूर्वक चल रहे थे । यात्रा नगर के प्रमुख मार्गों से होते हुए तहसील परिसर में समाप्त हुई। देशभक्ति के नारों से माहौल गूंज उठा। इस दौरान नायब तहसीलदार देशराज भारती सहित क्षेत्र के शिक्षक मौजूद रहे।
14
Report

Deura, Lal Chak, Uttar Pradesh:
वाराणसी। विकासशील इंसान पार्टी VIP जिला अध्यक्ष सुचित साहनी के तत्वाधान में रविवार को सुजाबाद रोहनिया में फूलन देवी का जन्मदिवस धूमधाम से मनाया गया। और फूलन देवी जयंती का आयोजन किया गया। इसमें फूलन देवी को श्रद्धांजलि दी गई।वीआईपी पार्टी नेताओं ने फूलन देवी को विश्व की चौथी व भारत की प्रथम क्रांतिकारी आयरन लेडी वीरांगना बताया इस अवसर पर उनके चित्र पर माल्यार्पण कर मिठाइयां बांटी गई। कार्यक्रम में मयंक, दर्शन निषाद, शिव निषाद, सागर सिंह, अकरम खान के अलावा आदि लोग मौजूद थे!
15
Report
VSVISHAL SINGH
FollowAug 13, 2025 19:00:11Noida, Uttar Pradesh:
विज़न 2047 को लेकर सीएम की मौजूदगी में सदन पर लगातार चर्चा चल रही है
टिकटैक सूर्य प्रताप शाही कैबिनेट मंत्री
टिकटैक दयाशंकर सिंह मंत्री यूपी
टिकटैक जेपी एस राठौड़ मंत्री यूपी
14
Report