Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Palghar401404

पावसाळ्यात जीवघेणा प्रवास: विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात!

HARSHAD PATIL
Jul 03, 2025 10:02:50
Palghar, Maharashtra
वाडा तालुक्यातील नाकारपाडा व जुगरे पाड्यातील विध्यार्थ्यांना गारगाव आश्रम शाळेत जाण्यासाठी पावसाळ्यात जवळपास आठ ते दहा किलोमीटर अंतर पायी कापावे  लागते. त्यामुळे ते शॉर्टकट शोधत न वाहत्या पाण्याच्या बांधरा वरून जीवघेणा प्रवास करतात.  त्यामुळे पाण्यात पडून अपघात होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. या गावातील विद्यार्थी तसेच पालकांची  बांध्याऱ्याजवळ  पूल बांधून मिळावा अशी मागणी शासनाकाडे करीत आहेत. बाईट ग्रामस्थ  बाईट विद्यार्थी
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

Advertisement
Advertisement