icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
न्यूज़ क्रिएटर बनें

आपकी स्थानीय कहानियाँ, आपकी आवाज़

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
497119
Shailendra SinghShailendra SinghFollow20 Aug 2024, 12:55 pm
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

सिकन्द्राबाद में पुलिस-स्वाट मुठभेड़, एक बदमाश घायल, एक गिरफ्तार

Noida, Uttar Pradesh:हत्या की घटना में फरार बदमाशों के साथ थाना सिकन्द्राबाद पुलिस व स्वाट टीम की हुई मुठभेड़, जवाबी कार्यवाही में 01 बदमाश घायलावस्था में गिरफ्तार, कब्जे से अवैध तमंचा,कारतूस व लूटा हुआ ई-रिक्शा बरामद। 5-6 जून की रात को सिकंदराबाद पुलिस थाना क्षेत्र के आह संतपुरा रोड पर पुलिस चेकपॉइंट के दौरान, एक संदिग्ध ई-रिक्शा चालक ने रुकने का इशारा किए जाने पर भागने का प्रयास किया। पुलिस ने उसका पीछा किया, लेकिन वह सनोता रोड पर एक खेत में फंस गया। घिरे होने पर ई-रिक्शा में सवार दोनों लोगों ने पुलिस पर जान से मारने की नीयत से गोली चलाई। रिसालदारन मोहल्ला निवासी वकील के पुत्र फैजान कुरैशी नाम के एक पुलिसकर्मी को पैर में गोली लगी, जबकि सिकंदराबाद निवासी ही नूर इलाही के पुत्र जैद अंधेरे में फरार हो गया। घायल संदिग्ध से एक रिवॉल्वर, एक खाली कारतूस और एक जिंदा कारतूस बरामद किया गया। पूछताछ के दौरान फैजान ने बताया कि उन्होंने 2 जून को चोला रोड पर एक बंद फैक्ट्री के पास विमल की हत्या कर दी थी और ई-रिक्शा लूटने के इरादे से उसके शव को नाले में फेंक दिया था। घायल संदिग्ध को प्राथमिक स्वास्थ्य केंद्र में इलाज के लिए भेजा गया है और फरार संदिग्ध जैद की गिरफ्तारी के प्रयास जारी हैं। कानूनी कार्यवाही चल रही है।
0
0
Report

जोन 3 में 28 उप निरीक्षकों के तबादले, कई चौकी प्रभारी बदले

Noida, Uttar Pradesh:जोन 3 में हुए 28 उप निरीक्षकों के तबादले, कई चौकी इंचार्ज बदले गए गौतमबुद्धनगर पुलिस कमिश्नरेट में कानून व्यवस्था को सुदृढ़ और प्रभावी बनाने के उद्देश्य से जोन थ्री में बड़ा प्रशासनिक फेरबदल किया गया है। पुलिस उपायुक्त (DCP) ग्रेटर नोएडा परवीन रंजन सिंह ने शुक्रवार को 28 उप-निरीक्षकों (सब-इंस्पेक्टर) का तत्काल प्रभाव से स्थानांतरण कर दिया। इस फेरबदल से जिले के विभिन्न थानों और पुलिस चौकियों में तैनात कई महत्वपूर्ण प्रभारियों को बदला गया है। जारी आदेश के तहत, प्रमुख व्यापारिक केंद्र जगत फार्म चौकी (थाना बीटा-02) की कमान उप-निरीक्षक अश्वनी कुमार को सौंपी गई है, जिन्हें थाना रबुपुरा से स्थानांतरित किया गया है। व्यस्त और संवेदनशील परीचौक चौकी (थाना बीटा-02) का प्रभारी उप-निरीक्षक रीयल कुमार को बनाया गया है। इसके अतिरिक्त, महिला उप-निरीक्षक शिवानी को चौकी प्रभारी चोटी (बीटा-02), उप-निरीक्षक अखिलेश कुमार को चौकी प्रभारी ए.डब्ल्यू.एच.ओ. और उप-निरीक्षक विकास सिंह को चौकी प्रभारी एनपीएक्स (नॉलेज पार्क) नियुक्त किया गया है। जेवर और दनकौर जैसे महत्वपूर्ण क्षेत्रों में भी व्यापक बदलाव किए गए हैं। उप-निरीक्षक रमेश चन्द्र को अब कस्बा दनकौर चौकी का प्रभारी बनाया गया है, जबकि उप-निरीक्षक सन्नी कुमार को कस्बा जेवर चौकी की जिम्मेदारी दी गई है। जेवर एयरपोर्ट कनेक्टिविटी और स्थानीय सुरक्षा के लिहाज से महत्वपूर्ण टोल चौकी पर उप-निरीक्षक शिवांश तिवारी को तैनात किया गया है। वहीं, फॉर्मूला वन चौकी का प्रभार उप-निरीक्षक सौरम कुमार को मिला है। पुलिस उपायुक्त द्वारा हस्ताक्षरित आदेश में सभी स्थानांतरित पुलिस अधिकारियों को बिना किसी देरी के तत्काल प्रभाव से अपने नए तैनाती स्थलों पर कार्यभार संभालने के निर्देश दिए गए हैं। प्रशासनिक सूत्रों के अनुसार, यह फेरबदल पुलिसिंग को अधिक चुस्त बनाने और स्थानीय स्तर पर कानून व्यवस्था को मजबूत करने के उद्देश्य से एक रूटीन प्रक्रिया का हिस्सा है।
0
0
Report
Advertisement

RSS प्रचारक के अनुसार भारत को युवा रखने के लिए परिवार में तीन संतान जरूरी

Jaipur, Rajasthan:राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के प्रांत प्रचारक बाबूलाल ने कहा भारत को 'युवा' बनाए रखने के लिए परिवार व्यवस्था को सुदृढ़ करना अनिवार्य है। उन्होंने तर्क दिया कि परिवार में कम से कम तीन संतानें होनी चाहिए। राष्ट्रीय सेवक संघ की ओर से जामडोली स्थित आदर्श विद्या मंदिर में आयोजित संघ शिक्षा वर्ग का शुक्रवार को समापन हुआ। समापन समारोह में स्वयंसेवकों ने शारीरिक गतिविधियों का प्रदर्शन किया। इस अवसर पर प्रांत प्रचारक बाबूलाल ने कहा हमें संयुक्त परिवारों की अपनी पुरातन मर्यादाओं को पुनर्जीवित करना होगा ताकि हमारी संस्कृति सुरक्षित रहे। सामाजिक समरसता का आह्वान करते हुए उन्होंने कहा कि जाति, भाषा, खान-पान या पूजा पद्धति के आधार पर भेदभाव हमारी सनातन परंपरा नहीं है। हमें मनुष्य को मनुष्य के रूप में स्वीकार कर समरस समाज बनाना होगा। बाबू लाल ने पर्यावरण की स्थिति पर चिंता जताते हुए संसाधनों के विवेकपूर्ण उपयोग की सीख दी। उन्होंने उदाहरण दिया कि AC का अत्यधिक उपयोग कार्बन उत्सर्जन बढ़ाता है, जिसे नियंत्रित करना आज की आवश्यकता है। साथ ही, उन्होंने भारतीय नागरिकों से देश के नियमों का पालन करने और अपने 'स्वत्व' को जागृत करने की अपील की। हमें अपनी भाषा, वेशभूषा और स्वदेशी उत्पादों को अपनाना चाहिए। उन्होंने कहा कि व्यक्तिगत और पारिवारिक प्रयास ही भारत को पुन: विश्व गुरु के पद पर प्रतिष्ठित करेंगे। समापन समारोह में नाथ सम्प्रदाय के संत बस्तीनाथ ने कहा कि विश्व में सनातन समाज को संगठित करने का कार्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ने किया है। उन्होंने कहा कि संघ ने भारत को एक सूत्र में बांधते हुए सनातन संस्कृति की जड़ों को मजबूत करने का कार्य किया है। कार्यक्रम के मुख्य अतिथि सेवानिवृत्त मेजर जनरल तेजिंदर आहलुवालिया ने स्वयंसेवकों के शारीरिक प्रदर्शन की सराहना करते हुए उन्हें ईमानदारी, अनुशासन और निष्पक्षता के साथ कार्य करने का संदेश दिया। गौरतलब है कि जयपुर प्रांत के 24 जिलों के कॉलेज विद्यार्थियों एवं तरुण व्यवसायियों के लिए आयोजित यह प्रशिक्षण वर्ग 21 मई 2026 को शुरू हुआ था। वर्ग में 316 शिक्षार्थियों ने प्रशिक्षण पूर्ण किया। प्रशिक्षण की व्यवस्था के लिए 37 शारीरिक शिक्षकों एवं 42 प्रबंधकों ने पूर्णकालिक दायित्व निभाया। वर्ग में अखिल भारतीय सह-प्रचार प्रमुख नरेंद्र ठाकुर तथा अखिल भारतीय सह-प्रचारक प्रमुख अरुण जैन का प्रवास रहा।
0
0
Report
Advertisement

समस्तीपुर के मऊ बाजार में दुकान खाली कराने के विवाद में हिंसक भिड़ंत, फायरिंग भी

Samastipur, Bihar:दो पक्षों के बीच दुकानदार प्रभात साह और जमीन के कथित खरीदार गोविंद कुमार साह के बीच लंबे समय से दुकान और जमीन को लेकर विवाद चल रहा था। शुक्रवार शाम इसी मामले में दोनों पक्षों के बीच कहासुनी हुई फिर मामला हिंसक हो गया ।इस दौरान करीब पांच राउंड हवाई फायरिंग भी की गई। गोली चलने की आवाज सुनते ही बाजार में भगदड़ मच गई और दुकानदारों ने अपनी दुकानें बंद कर दीं। हालांकि इस घटना में किसी के घायल होने की सूचना नहीं है। घटना की जानकारी मिलते ही विद्यापतिनगर थाना पुलिस मौके पर पहुंची और जांच में जुटी हुई है । वही मारपीट का वीडियो अब सोशल मीडिया पर वायरल हो रहा है । जिसमें एक पक्ष का पिस्तौल लहराते वीडियो भी दिखाई दे रहा है ।जहां एक युवक हाथों में पिस्तौल लेकर लहरा रहा है ।स्थानीय लोगों का बताना है कि बाजार के ही कुछ दबंग भू माफिया सब है वो लोग फर्जी जमीन लिखवा लेते है और जबरदस्ती कब्जा के लिए जमीन पर चढ़कर,फायरिंग करता है
0
0
Report

पंचायत प्रतिनिधि गांव में करें बिना भेदभाव के विकास कार्य- विधायक

Deepak DixitDeepak DixitFollow33m ago
Sawayajpur, Uttar Pradesh:ग्राम पंचायत में प्रशासक बनाये गये निवर्तमान प्रधानों ने किया विधायक का स्वागत हरदोई के सवायजपुर कस्वे में उत्तर प्रदेश सरकार द्वारा ग्राम प्रधानों को प्रशासक नियुक्त किए जाने के निर्णय के बाद सवायजपुर कस्बा के कृष्णा मैरिज लान में शुक्रवार को क्षेत्रीय विधायक माधवेन्द्र प्रताप सिंह रानू का सम्मान समारोह का आयोजन किया गया। कार्यक्रम में हरपालपुर ,सांडी, भरखनी, बाबन क्षेत्र के ग्राम पंचायतों के प्रधानों जिनका कार्यकाल समाप्त हो गया अब प्रशासक के रूप में दायित्व निर्वाह कर रहे हैं क्षेत्रीय विधायक माधवेंद्र प्रताप सिंह रानू का माल्यार्पण कर स्वागत किया और प्रदेश सरकार के इस फैसले के प्रति आभार व्यक्त किया। मुख्य अतिथि विधायक ने कहा कि सरकार का यह निर्णय ग्राम पंचायतों में विकास कार्यों को गति देने के साथ-साथ योजनाओं के प्रभावी क्रियान्वयन में अहम भूमिका निभाएगा। उन्होंने कहा कि प्रदेश सरकार गांवों के समग्र विकास के लिए पूरी तरह प्रतिबद्ध है। उन्होंने कहा कि योगी सरकार द्वारा प्रधानों को प्रशासक बनाए जाने से अधूरे विकास कार्यों को तेजी से पूरा कराया जा सकेगा। साथ ही उन्होंने सभी नामित प्रशासकों से पारदर्शिता, ईमानदारी और जनहित को सर्वोपरि रखते हुए कार्य करने का आह्वान किया। कार्यक्रम में विधायक ने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ को उनके जन्मदिन की शुभकामनाएं भी दी। इस दौरान प्रदेश अध्यक्ष ब्लाक प्रमुख संघ धीरेंद्र प्रताप सिंह सेनानी, ब्लॉक प्रमुख साण्डी अनिल राजपूत, हरपालपुर अनोखेलाल कश्यप, रजनीश त्रिपाठी, भारती सिंह, आलोक सिंह सत्यपाल, श्याम सिंह, आशीष मिश्रा, विनोद कुमार ,सुबोध बाजपेई, मुकेश बाजपेई, सज्जाद मंसूरी आदि मौजूद रहे।
0
0
Report
Advertisement

खैरागढ़ पुलिस ने मॉडिफाइड साइलेंसर पर तीन बुलेट चालकों पर 2000-रुपये चालान

Khairgarh, Uttar Pradesh:खैरागढ़ पुलिस ने मॉडिफाइड साइलेंसर लगाकर तेज आवाज और खतरनाक तरीके से बाइक चलाने वाले तीन बुलेट चालकों पर कार्रवाई की है। मोटर व्हीकल एक्ट की धारा 184 के तहत प्रत्येक चालक पर 2 हजार रुपये का चालान किया गया। साथ ही वाहनों में लगे प्रतिबंधित मॉडिफाइड साइलेंसर जब्त कर हटाए गए। पुलिस ने स्पष्ट किया है कि ध्वनि प्रदूषण फैलाने और यातायात नियमों का उल्लंघन करने वालों के खिलाफ अभियान आगे भी जारी रहेगा। नागरिकों से वाहन में अवैध मॉडिफिकेशन न कराने और यातायात नियमों का पालन करने की अपील की गई है。
0
0
Report

कसारा गांव में गम्भीर पानी संकट: ब्लास्टिंग से बंधार टूटे, ग्रामीण पानी के लिए संघर्ष

Thane, Maharashtra:शहापूराती कसारा गावात तीव्र पाणीटंचाईमुळे हाहाकार... ४० ते ५० हजार लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीत तीव्र पाणीटंचाई... पाणी पुरवठा करणारा बंधारा पडला कोरडा... इकोझोन मध्ये विकासकाने ब्लास्टिंग केल्याने पाण्याचा स्रोत आटल्याचा स्थानिकांचा आरोप... शहापूर तालुक्यातील कसारा गावात तीव्र पाणीटंचाई मुळे हाहाकार माजला आहे. तालुक्यातील सर्वात जास्त लोकसंख्या असणारं गाव म्हणजे कसारा होय. आजमितीला ४० ते ५० हजार लोकसंख्या असलेली ही ग्रामपंचायत असून येवढ्या मोठ्या लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण होणे ही खेदाची बाब आहे. ग्रामस्थांकडून आरोप केला जात आहे कि, मानव निर्मित पाणी टंचाई झाली असून बंधाऱ्याखाली विकासाला ब्लास्टिंगसाठी ना हरकत प्रमाणपत्र दिल्याने मोठ्या प्रमाणात ब्लास्टिंग करण्यात आली व बंधाऱ्याला गलती लागली. यामुळे बंधाऱ्यातला पाणी पूर्ण रिकामा झाला आहे. इकोसेन्सिटिव्ह झोन असताना ब्लास्टिंग परवानगी कशी दिली गेली असा आरोप देखील केला आहे.
0
0
Report

Shahapur: Commission’s stern action over drinking water crisis in Dapurmal village prompts administrative notice

Thane, Maharashtra:शहापूर तालुक्यातील पाणी टंचाईची बाल हक्क संरक्षण आयोगाने घेतली गंभीर दखल... संबंधी प्रशासनास आयोगाने बजावल्या नोटीसा... अ застос... ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील अजनूप ग्रामपंचायत अंतर्गत येत असणाऱ्या दापूरमाळ हे गाव मध्य वैतरणा परिसराच्या वरच्या अतिदुर्गम, डोंगराळ तसंच वनविभागाच्या कार्यक्षेत्रातील भागामध्ये वसलेले आहे. या गावामध्ये एकूण ४२ कुटुंबे असून येथील लोकसंख्या २७२ इतकी आहे. मात्र या दापूरमाळ गावातल्या रहिवाशांचा पाण्यासाठीचा संघर्ष आणि रस्ता नसल्याने उद्भवणाऱ्या समस्यां यामुळे येथील आदिवासी लहान मुली व मुलं यांना दररोज सात आठ किमी अंतर पायपीट करावी लागत आहे. या संदर्भात विविध वृत्तपत्रे व इलेक्ट्रॉनिक मिडीया मध्ये वृत्त प्रकाशित होताच याची महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने गंभीर दखल घेत या प्रकरणी आयोगानं संबधीत प्रशासनास नोटीस बजावली असून सूनावनीस हजर रहाण्याचे आदेश दिले आहेत. या नोटीस मध्ये आयोगाने नमुद केलं आहे की, दापूरमाळ येथील लहान मुलींना दररोज सात-आठ किमी पायपीट करून पाणी आणावं लागते. काही मुलींना दिवसातून चार ते पाच तास केवळ पाणी भरण्यासाठीच खर्च करावे‌ लागत आहेत असे आयोगाने स्पष्ट केले आहे. तसेच शहापूरातील अनेक गावं पाड्यातील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागते. पाण्यासाठी लहान मुलांची देखील पायपीट होते. लहान वयात मुलींवर पडणारा हा शारिरीक व मानसिक ताण अत्यंत चिंताजनक असून हे बाल हक्काच उलंघन आहे. शिक्षणाचा अधिकार कायदा आणि बालकांच्या मूलभूत हक्कांवर परिणाम करणारी असल्याचा आयोगाने स्पष्ट केलाय. या प्रकरणी ठाणे जिल्हा अधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, शहापूर तहसीलदार, गटविकास अधिकारी, जलसंपदा विभागाचे अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी, तसेच संबंधित ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांना प्रतिवादी करण्यात आलय. आयोगाने सर्व संबंधित विभागांना सुनावणी वेळी लेखी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. ही पाणी टंचाई दूर करण्यासाठी आतापर्यंत कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या. याचा सविस्तर खुलासा मागवलाय. तसेच भविष्यात अशा प्रकारची परिस्थिती उद्भवू नये यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना आणि कृती आराखडा सादर करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. या सुनावणीस हजर न राहील्यास किंवा अहवाल सादर न केल्यास संबंधितांवर कायदेशीर आणि प्रशासकीय कारवाई करण्यात येईल असाही इशारा आयोगाने दिलाय. याची दखल घेऊन संबंधित प्रशासकिय यंत्रणा खडबडून जागी झाली असून ठाणे जिल्हाधिकारी संबंधित यंत्रणेसह शहापूरात ठाण मांडून आहेत. संपूर्ण यंत्रणा कामाला लागली असून उपायोजना करण्यासाठी सुरूवात करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी सांगितले.
0
0
Report
Advertisement

जळगाव विधानसभा में किशोर पाटील की फटकार, प्रताप पर तंज

Jalgaon, Maharashtra:जळगाव ब्रेकिंग आमदार किशोर पाटील भाषण पॉईंटर अजून एक दुधात साखर पडणार होती... प्रतापराव (मंत्री गुलाबराव पाटील यांचे चिरंजीव)उभे राहिले असते... प्रताप जमिनीवर बसलेला दिसला नसता तर प्रताप व्यासपीठावर बसलेला असता मी प्रतापराव पाटलाला सल्ला दिला होता..मी त्याला सांगितलं की तू गुलाबराव पाटलांसोबत भांडण करून टाक. प्रतापने यांना तर माझा फोनच उचलला नाही... प्रतापला उमेदवारी मिळाली असती तर नक्कीच विजय झाला असता हे मी आधीच सांगितलं होतं... जळगाव विधान परिषदेसाठी प्रताप पाटलाचा उमेदवार असते (बंडखोर).... मला गुलाब भाऊ काय कोणीच आवरु शकल नसतं वेळ नव्हती नशिबात नव्हता हरकत नाही पण काळजी करण्याची आवश्यकता नाही.. पण आता सहा वर्षापर्यंत वेळ येणार नाही.. जळगावची जागा शिवसेनेला मिळाली नाही तसेच प्रतापराव पाटील उमेदवार राहिले असते यावरून आमदार किशोर पाटलांनी फटकेबाजी केली मंत्री गुलाबराव पाटलांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात सभेत किशोर पाटलांची जोरदार फटकेबाजी.. साऊंड बाईٹ _किशोर पाटील आमदार शिंदे गटाचे..
0
0
Report

जळगांव में गुलाबराव पाटील के भाषण ने राजनीतिक हलचल मचा दी

Jalgaon, Maharashtra:जळगाव , पाळधी गाव मंत्री गुलाबराव पाटील भाषण पॉईंटर जेव्हा काही अपक्ष आणि आम्ही आमदार आम्ही गोहाटी गेले होते ..काय झाडी काय डोंगर..... या गावाचा मी गुलाब होतो मात्र याला गुलाबराव करण्याचं काम कोणी केला असेल तर ते म्हणजे हिंदुरुदय बाळासाहेब ठाकरे.. किशोर आप्पा आता बोलले तुला माझा ऐकला असतं... तुमच्याशी तर काहीही झालं असतं.. नसीब मे होगा तो चलकर आयेगा... नसीब में नही होगा तो अकाल चले जायेगा... जिंदगी को इतना सिरीयस ना देना... जिंदगी इतनी अच्छी होती तो हम रुत रुत नही आती.. जिंदगी इतनी खराब होते तो हम जाते जाते लोगो को रुलाकर नही जाते.. शेरोशायरी मधून मुलाला उमेदवारी न मिळाल्याची मंत्री गुलाबराव पाटलांकडून खंत व्यक्त मी तुमच्या भरोशावर राजकारण करतो ... तुम्ही मला मुंबईला पाठवला आहे... जळगाव विधान परिषदेमध्ये बंडखोरी झाले काय होणार... हेच ऐकायला पत्रकार मोठ्या संख्येने आले आहेत.. मेरा बॉस बैठा है मुंबई में ठाणे मे ...वो बोलेगा वही होगा... खुल्लम खुला प्यार करेंगे हम दोनो असं माझं स्वभाव आहे... कार्यकर्ता माझा प्राण आहे कार्यकर्ता माझा जीव आहे.. कार्यकर्त्याची गाडी कोणती पकडली तर ...गुलाबराव त्यांच्या पाठीशी उभा राहतो हे कार्यकर्त्याला माहिती आहे.. देव तू सर्व कर पण ....मला आणि माझ्या कुटुंबाला कधी गर्व येऊ देऊ नको....कार्यकर्ता हीच माझी संपत्ती.... त्यामुळे कार्यकर्त्याच्या डोळ्यात कधीच अश्रू पाहू शकत नाही ...आणि वेळ आली तर मी काही करू शकतो हे तुम्हाला माहिती आहे... जो मंजिल को पाने का जजबा रखते है वो रस्ते की काटो की पर्वा नाही करते आयुष्यात कधी मी स्वतःला कधी मोठा समजत नाही, समजू शकत नाही शेरोशायरी मधून मंत्री गुलाबराव पाटील यांची जोरदार फटकेबाजी बाप बाप होता.....व्यासपीठावरील आमदार किशोर पाटलांना उद्देशून वक्तव्य.... साऊंड बाईट _मंत्री गुलाबराव पाटील..
0
0
Report

शिंदे के समर्थक, गुलाबराव पाटील के विकास योजनाओं जोर के साथ विधानसभा प्रभाव

Jalgaon, Maharashtra:जळगाव पाळधी गाव.. श्रीकांत शिंदे यांचे भाषण पॉईंटर कार्यकर्त्यांमधून जोरदार घोषणाबाजी ... एकनाथ शिंदे साहेबांच्या कट्टर मित्राचा वाढदिवस.... साहेब प्रतापराव पाटलांना आमदार करा... श्रीकांत शिंदे भाषण पॉईंटर स्वतः संघर्ष करून गुलाबराव पाटील इथपर्यंत पोहोचले आहे एकनाथ शिंदे साहेबांनी जेव्हा उठाव केला तेव्हा सर्वात आधी व्यासपीठावर बसलेले हे आमदार मंडळी त्यांच्या पुढे होती.. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने एक सर्व सामान्य माणूस मुख्यमंत्री झाला... मला गुलाबराव पाटलांचा भाषण खूप जोरदार असतं आणि त्या आवडतात मी लहानपणापासून ऐकतोय.. विधानसभेमध्ये 80 पैकी 60 जागा यांनी निवडून आणण्यासाठी विक्रम देखील या शिवसेनेने केला येणाऱ्या काळामध्ये शिवसेना कशी मजबूत होईल यासाठी शिव संवाद दोरा पार पडत आहे.. गुलाबराव पाटील tired पण नाही आणि रिटायर पण नाही... शिंदे साहेबांनी त्यांना नाव दिलं पाणी वाले बाबा महाराष्ट्रात सर्वात जास्त योजना या एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना आल्या.. म्हणून महाराष्ट्रामध्ये जिथे आता जातोय मी तिथे शिवसेनेवरती शिंदे साहेबांवरती प्रेम करणारा एक शिवसैनिक असेल हा​े कार्यकर्ता असेल या महाराष्ट्रातील जनता असेल या ठिकाणी मी पाहतोय गुलाबराव पाटील साहेबांनी वेगवेगळ्या योजना या जळगाव जिल्ह्यामध्ये कशा येतील त्याच्यासाठी ते काम करताय सतत इतके वर्ष निवडून येणं सतत पालकमंत्री राहणार सतत लोकांमध्ये राहणार याच्यासाठी जे आहे ही लोकांशी जे आहे तळागाळातील लोकांची नाळ जी आहे ही जोडली जावी लागते आणि मला देखील वाटत नाही की गुलाबराव पाटील साहेब जेव्हा मुख्यमंत्री झाले मंत्री झाल्यानंतर देखील ते कधीच वेळ आहे का सामान्य कार्यकर्त्या सारखे जवाबदार आणि शिंदे साहेब देखील बोलतात मी जरी मुख्यमंत्री झालो तरी मी एक सामान्य कॉमन म्यान आहे असे म्हणतात。 काही लोक मंत्री झाल्यावर डोक्यात हवा गोष्टी आणि त्याच्यानंतर लोक कुठे जातात... साऊंड बाईक श्रीकांत शिंदे खासदार
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top