456010
Inspiring Scene at MP Polls: 81-Year-Old Casts Vote on Wheelchair
Ujjain, Madhya Pradesh:During the 4th phase of the Lok Sabha elections, an 81-year-old senior citizen arrived at the polling booth on a wheelchair, determined to exercise their democratic right. Coincidentally, Madhya Pradesh Chief Minister Dr. Mohan Yadav also reached the same polling station with his family to cast their votes. Witnessing the elderly voter, CM Mohan Yadav assisted the old men by ensuring that they could cast their vote comfortably.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
सिंगरौली: दहेज प्रताड़ना से परेशान महिला ने बच्चों के साथ जहर खाया, मौत
Singrauli, Madhya Pradesh:सिंगरौली ब्रेकिंग ... सिंगरौली जिले के सिद्धिकला में दिल दहला देने वाली घटना, महिला ने दो बच्चों संग खाया जहर.... उपचार के दौरान मां प्रमिला वैश्य और 1 वर्षीय बेटे सबर कुमार की मौत... 2 वर्षीय तन्वी वैश्य की हालत गंभीर, अस्पताल में जारी इलाज... परिजनों ने लगाया दहेज प्रताड़ना और मारपीट का आरोप... domestic विवाद से परेशान होने की आशंका, पुलिस जांच में जुटी... आरोपों की आधिकारिक पुष्टि जांच पूरी होने के बाद होगी... घटना से क्षेत्र में शोक और सनसनी का माहौल...0
0
Report
उदयपुर के ऋषभदेव में जबरन धर्मांतरण का सनसनीखेज मामला: 14 आरोपी गिरफ्तार
Udaipur, Rajasthan:उदयपुर के ऋषभदेव थाना इलाके में जबरन धर्म परिवर्तन का एक बड़ा सनसनीखेज मामला सामने आया है। मामले में कार्रवाई करते हुए पुलिस ने 14 लोगो के खिलाफ नाम जद रिपोर्ट दर्ज कर धर्मान्तरण करवा रहे लोगों को हिरासत में लिया है। जिनसे मामले को लेकर पूछताछ की जा रही है। बताया जा रहा है कि थाना क्षेत्र के कानूवाड़ा बिलखाई गांव में एक प्रार्थना सभा का आयोजन किया जा रहा था। जिसकी आड़ में 100 से ज्यादा आदिवासी परिवार के लोगों को हिंदू धर्म से ईसाई धर्म स्वीकार करवाया जा रहा था। जिसकी जानकारी मिलते ही ऋषभदेव थाना पुलिस की टीम मौके पर पहुंची। पुलिस ने छापेमारी करते हुए 11 लोगों को हिरासत में ले लिया। हिरासत में लिए गए लोगों में छत्तीसगढ़ और झारखंड के 3 पादरी भी शामिल हैं। जबकि बाकी 6 पादरी उदयपुर के ही रहने वाले बताए जा रहे हैं। पुलिस के प्रारंभिक अनुसन्धान में सामने आया कि गांव के ही रहने वाले बाबूलाल के नेतृत्व में पिछले 2 दिनों से यह प्रार्थना सभा का आयोजन किया गया था। सभा के आड़ में हो रहे धर्मान्तरण की संभावना पर गांव के ही रहने वाले नानालाल नाम के व्यक्ति ने पुलिस को इसकी शिकायत कर दी। इस पर पुलिस की टीम तुरंत हरकत में आई और पूरी साजिश का पटाक्षेप कर दिया। पुलिस की टीम ने दबिश दी तो वहां पर 200 से अधिक लोग मौजूद थे। जिन्हें ईसाई धर्म अपनाने के लिए प्रलोभन देते हुए प्रेरित किया जा रहा था। शिकायत कर्ता नानालाल ने पुलिस को बताया कि वह भी सभा मे गया था। धर्म बदलने के लिए पहले प्रलोभन दिया गया और मना करने पर आयोजकों की ओर से धमकियां भी दी गई। पुलिस पूरे मामले में अनुसंधान कर रही है。0
0
Report
एटा में दवा लेकर लौटते युवक की ट्रैक्टर से टक्कर, दर्दनाक मौत
Etah, Uttar Pradesh:एटा में दवा लेकर वापस लौट रहे युवक को ट्रैक्टर ने मारी टक्कर, हादसे में युवक की हुई दर्दनाक मौत, मृतक युवक कुरावली से कसैला गांव लौट रहा था, रास्ते में हुआ हादसा, हादसे में युवक की मौत से परिजनों में मचा कोहराम, घटना की सूचना मिलते मौके पर पहुंची पुलिस ने शव को कब्जे में लेकर पोस्टमार्टम के लिए भेजा, पुलिस पूरे मामले की जांच पड़ताल में जुटी, थाना जैथरा क्षेत्र के कसैला गांव की पूरी घटना।0
0
Report
Advertisement
जयंत पाटील का बड़ा बयान: महायुती के विद्रोह और घोड़ाबाज़ार पर राजनीतिक घमासान
Jalgaon, Maharashtra:जळगाव सत्ता असल्याने तुला हे देतो तुला ते देतो असं सांगून विषय बरोबर मिटवामिटवी होऊन जाईल अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे.. नाशिक आणि जळगावच्या विधान परिषदेच्या जागेवर महायुतीतील बंडखोरी यावर जयंत पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे ऑन विधान परिषद निवडणूक घोडेबाजार मला वाटतं विधानपरिषदेच्या निवडणुका गुप्त मतदान न घेता प्रत्येक सदस्याने हात वर करून झाल्या तर ती प्रामाणिक आणि पारदर्शक निवडणूक होईल. विधान परिषद निवडणुकीतील महायुतीतील नेत्यांची नाराजी यावर उत्तर देणे जयंत पाटील यांनी टाळलं. महागाई सारखे अनेक प्रश्न आहेत ते प्रश्न विचारा असं जयंत पाटील पत्रकारांना म्हणाले... सामान्य माणसाचं जगणं मुश्किल झाला आहे शेतीमालाचे दर कोसळले आहेत. आणि तुम्ही जो घोडेबाजार विचारता आहे याच्याविषयी समाजामध्ये दुःख असेलच पण या घोडेबाजार पेक्षा लोकांचे सर्वसामान्यांचे प्रश्न निश्चितच महत्त्वाचे आहे असं मला वाटतं.. महागाई बरोबरच शेतकऱ्यांच्या समोर खतांच्या तुटवळ्याचं आणखी एक नवसंकट उभा राहिला आहे आखाती देशांमध्ये युद्धामुळे आणखी महागाई होण्याची शक्यता असल्यामुळे सरकारने आधीच त्याची तरतूद करून ठेवली पाहिजे विमा कंपन्या कोट्यावधी रुपये घेतात मात्र शेतकऱ्यांसाठी निकष लावले जातात व त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी कुचुंबना होते ऑन संजय राऊत संजय राऊत साहेबांचा हे बराच काळापासूनच म्हणणं आहे.. कॉकरोच जनता पार्टीने मोर्चा काढला आणि शिक्षण मंत्र्यांच्या राजीनामाची मागणी केली.. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला तरी भरपूर काम होईल.. ऑन कापसावरील आयात शुल्क कमी केलं आता देशातील शेतकऱ्याला अमेरिकेतील शेतकऱ्याची स्पर्धा करावी लागेल.. खानदेश असेल मराठवाडा असेल विदर्भ असेल या परिसरातील शेतकऱ्यांवर मोठा अन्याय होणार आहे.. शेतकऱ्यांचे दर वाढणार नाहीत आणि शेतकऱ्यांचे दर खालीच ठेवण्यासाठी हा प्रयत्न आहे 2019 च्या निवडणुकांच्या आधी आता दर वाढतील असा चिमटा जयंत पाटील यांनी सरकारला काढला आहे त्यावेळी अचानक 14 हजार पंधरा हजार रुपये शेतकऱ्यांच्या कापसाला भाव मिळेल आणि शेतकरी मागचं सर्व विसरून जाईल. ऑन लाडक्या बहिणी अपात्र लाडक्या बहिणी अपात्र हे खूप गंभीर आहे.. मात्र त्यावर आता सरकार पुरुषांवर कारवाई करू असे म्हणत आहे... पुरुषांना या योजनेत घेतलं हे फारच गंभीर आहे. लाडक्या बहिणींना जर तुम्ही बोगस म्हणतात तर त्या लाडक्या बहिणींना तुम्ही योजनांमध्ये सहभागी कसं करून घेतलं त्या कर्मचारी आणि अधिकारांवर जबाबदारी निश्चित करा.. कारण खरी जबाबदारी ही योजना जाहीर करणाऱ्यांची असते पण आपल्या देशात सध्या तरी एवढी लोकशाही प्रगत झालेली नाही असा टोला देखील जयंत पाटील यांनी सरकारला लगावला लाडक्या बहिणींना ज्यांनी सुरुवातीला पात्र ठरविला त्या त्या ठिकाणच्या कर्मचारी अधिकारी तसेच त्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना तुम्ही काय कारवाई करणार आहात. हा खरा प्रश्न आहे. मात्र खरंच उत्पन्न कमी असतानाही योजनेचा लाभ मिळालेला नाही अशा अन्याय झालेल्या भरपूर महिला आहेत आणि त्या हळूहळू संघटित होतील लाडक्या बहिणींमध्ये अत्याचार त्यांच्यावरील संकट पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर त्यांचं ऐकून सुद्धा न घेणे.. असे वेगवेगळ्या प्रकार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी चालू आहेत. काही गुन्हे तर नोंदवलेले जात नाही, असा गंभीर प्रश्न देखील जयंत पाटील यांनी उपस्थित करत सरकारवर टीका केली आहे गुन्हे नोंदवले आणि गुन्हेगारांना प्रायचित्त. झालं याचा प्रमाण देखील महाराष्ट्र मध्ये कमी आहे. आम्ही कितीही म्हटलं तरी या प्रकाराला त्या त्या खात्याचा मंत्री हा जबाबदार असतो राज्याच्या गृहमंत्र्यांना जर वेळ मिळत नसेल तर किमान गृहराज्य मंत्र्यांनी तरी जबाबदारी पार पाडावी राज्यात महिलांना आणि मुलींना सुरक्षितता वाटावी एवढे तरी काम राज्य सरकारने करावे अशा प्रकरणात चटकन गुन्हा नोंदवता आला पाहिजे मात्र आता अशा प्रकरणांमध्ये राजकीय हस्तक्षेप खूप वाढला आहे अशा पद्धतीने गुन्हा नोंदवायला गेलेल्यांना खूप वेळ थांबवले जातात वेळप्रसंगी गुन्हा देखील दाखल केले जात नाही अशी माझ्याकडे फार मोठी यादी आहे या शब्दात जयंत पाटलांनी सत्तेतील मंत्र्यांवर राजकीय पुढाऱ्या ताशेरे ओढले आहेत.. जयंत पाटील, नेते राष्ट्रवादी शरद पवार गट0
0
Report
निम्बाहेड़ा में जमीन विवाद के कारण युवक टावर पर चढ़ गया, पुलिस ने उतरवाया
Begun, Rajasthan:Nimbahera, Chittaurgarh - एंकर - चित्तौड़गढ़ जिले के निम्बाहेड़ा शहर में शनिवार शाम उस समय हड़कंप मच गया, जब जमीनी विवाद से नाराज एक युवक अयप्पा मंदिर के पास स्थित करीब 60 मीटर ऊंचे मोबाइल टावर पर चढ़ गया। युवक पूर्व मंत्री और विधायक श्रीचंद कृपलानी से बात कराने की मांग को लेकर टावर पर अड़ा रहा। सूचना मिलते ही पुलिस, फायर ब्रिगेड, नगर परिषद और सिविल डिफेंस की टीमें मौके पर पहुंचीं और पूरे क्षेत्र में सुरक्षा घेरा बना दिया गया। युवक ने टावर से तीन पर्चियां नीचे फेंककर अधिकारियों से बात कराने की मांग की। उसे नीचे उतारने के लिए दो मैकेनिक भी ऊपर चढ़े, लेकिन युवक के कूदने की चेतावनी देने पर दोनों वापस लौट आए। करीब तीन घंटे तक चली समझाइश के बाद सिविल डिफेंस के कैलाश सिंह के नेतृत्व में रात करीब 8 बजे युवक को सुरक्षित नीचे उतार लिया गया। मौके पर एसडीएम विकास पंचोली, डिप्टी एसपी बद्रीलाल राव और कोतवाली थाना अधिकारी रामसुमेर सहित पुलिस व अधिकारी मौजूद रहे।0
0
Report
घोंगड़ी बैठक से प्रशासन ने गावँ में गलतफहमी दूर कर जनता का विश्वास जीता
Thane, Maharashtra:फाईलींच्या पलीकडचं प्रशासन:... जेव्हा ठाणे जिल्हाधिकारी 'घोंगडीवर' बसून लोकांचे अश्रू पुसतात... ॲकर... शासकीय कार्यालय म्हटलं की, डोळ्यांसमोर येतात त्या फाईलींचे ढीग, टेबल-खुर्च्या, साहेबांची केबिन आणि दारात उभी असलेली सामान्य माणसांची गर्दी. पण विचार करा, जर हेच कार्यालय थेट तुमच्या गावात, तुमच्या अंगणात आलं तर? आणि साक्षात जिल्ह्याचे प्रशासकीय सर्वोच्च प्रमुख म्हणजेच जिल्हाधिकारी साहेब जर तुमच्यासोबत जमिनीवर, एका साध्या 'घोंगडीवर' बसून तुमचे प्रश्न ऐकू लागले तर? होय, हा कोण्या चित्रपटामधला प्रसंग नाही, तर ठाणे जिल्हा महसूल प्रशासनाने शहापूर तालुक्यातील दुर्गम भागात घडवून आणलेली एक मूक क्रांती आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या संकल्पनेतून आणि अप्पर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संदीप माने, भिवंडी प्रांताधिकारी अमित सानप, शहापूरचे तहसिलदार परमेश्वर कासुळे यांच्या पुढाकारातून शहापूरच्या आदिवासी आणि ग्रामीण भागात आयोजित करण्यात आलेली ही 'घोंगडी बैठक' आज संपूर्ण महाराष्ट्रात कौतुकाचा आणि चर्चेचा विषय ठरत आहे. या ऐतिहासिक प्रसंगाची पार्श्वभूमी अत्यंत उत्कंठावर्धक होती. दिवसभराच्या शेतीच्या कामानंतर थकलेला शेतकरी आणि गावकरी रात्रीच्या वेळी एका ठिकाणी जमले होते. एरवी रात्रीच्या वेळी शासकीय अधिकारी दुर्गम भागात फिरकत नाहीत, असा एक सर्वसामान्य समज असतो. मात्र, या उपक्रमाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य हेच होते की, ही बैठक रात्रीच्या वेळी थेट गावातच आयोजित झाली होती. जिल्हाधिकारी महोदयांचे गावात आगमन होताच पारंपारिक ढोल-ताशांच्या गजरात आणि नृत्याने ग्रामस्थांनी त्यांचे अत्यंत उत्साहात व आपुलकीने स्वागत केले. गावकरी आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यातील हे दृश्य नात्याची एक नवी वीण घट्ट करणारे होते. कोणताही बडेजाव नाही, व्ही.आय.पी. संस्कृतीचा लवलेषही नाही, अशा अत्यंत साध्या,पारंपारिक वातावरणात या घोंगडी बैठकीची सुरुवात झाली. एका बाजूला जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ हे स्वतः जमिनीवर सर्वसामान्य लोकांसोबत एका घोंगडीवर बसले होते.रात्रीच्या अंधारात एका साध्या बल्बच्या उजोडात सुरू असलेला हा थेट संवाद म्हणजे केवळ एक शासकीय औपचारिकता नव्हती, तर प्रशासन आणि जनतेमधील तुटत चाललेल्या विश्वासाला जोडणारा एक भक्कम सेतू होता. या बैठकीला शहापूर तालुक्यातील ग्रामस्थांचा उदंड आणि उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. वर्षानुवर्षे मनात साचलेले प्रश्न घेऊन आशेने डोळे लावून बसलेले नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने या ठिकाणी हजर होत्या. बैठकीत ग्रामस्थांनी पिण्याच्या पाण्याचा बिकट प्रश्न, दळणवळणासाठी खराब झालेले रस्ते, वीजपुरवठा, वनहक्क दाव्यांमधील अडचणी, शासकीय योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळणे आणि जमीनविषयक गुंतागुंतीचे प्रश्न अशा स्थानिक विकासकामांबाबतच्या अनेक समस्या थेट मांडल्या. संवेदनशील जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक विषयाची स्वतः सविस्तर नोंद घेतली आणि फाईलींच्या चौकटीबाहेर पडून कामाला गती दिली. कार्यालयात वातानुकूलित केबिनमध्ये बसून फाईली पाहिल्या जातात, निर्णय घेतले जातात; पण गावात येऊन लोकांचे चेहरे, त्यांच्या डोळ्यांतील अपेक्षा आणि त्यांचे वास्तविक प्रश्न समजून घेणं जास्त महत्त्वाचं असतं, म्हणूनच अशा घोंगडी बैठकी लोकशाहीला अधिक बळकट करतात, असा दृढ विश्वास जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी यावेळी व्यक्त केला. गावात जाऊन घोंगडीवर बसून झालेला हा थेट संवाद अधिकारी आणि जनता यांच्यातील अंतर कमी करतो, परस्पर विश्वास वाढवतो आणि अपेक्षा, कृती तसेच समन्वयातून विकासाचा मार्ग अधिक सुकर करतो, हेच या बैठकीने दाखवून दिले. हा केवळ एका व्यक्तीचा उपक्रम नव्हता, तर ठाणे जिल्हा प्रशासनाच्या सामूहिक संवेदनशीलतेचे आणि उत्कृष्ट टीम वर्कचे हे उत्तम उदाहरण होते. जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या या लोककल्याणकारी मोहिमेला गती देण्यासाठी ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ.पांचाळ, भिवंडीचे उपविभागीय अधिकारी अमित सानप आणि स्थानिक तहसिलदार परमेश्वर कासुळे यांच्यासह संपूर्ण महसूल यंत्रणेतील महत्त्वाचे अधिकारी आणि विविध विभागांचे प्रतिनिधी या घोंगडीवर रात्री उशिरापर्यंत ठाण मांडून बसले होते. अधिकाऱ्यांनी केवळ लोकांच्या तक्रारी ऐकल्या नाहीत, तर शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती थेट तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवली आणि "प्रशासन तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे," हा विश्वास प्रत्येक ग्रामस्थाच्या मनात निर्माण केला. लोकशाहीचा चौथा स्तंभ समजला जाणाऱ्या प्रसारमाध्यमांनीदेखील या उपक्रमाचे अत्यंत सकारात्मक आणि प्रेरणादायी स्वागत केले आहे. फाईलींमधील कोरड्या अक्षरांपेक्षा माणसांच्या चेहऱ्यावरचे भाव वाचणं हेच खऱ्या संवेदनशील प्रशासनाचं लक्षण आहे, अशा शब्दांत प्रसारमाध्यमांनी या घोंगडी बैठकीचे कौतुक केले असून हा लोकाभिमुख प्रशासनाचा एक आदर्श वस्तुपाठ ठरत असल्याचे म्हटले आहे. आजवर आम्ही साहेबांना भेटायला शहरात जायचो, तासनतास लायनीत थांबायचो, पण आज साहेब स्वतः आमच्या घोंगडीवर येऊन बसले आणि आमचं सुख-दुःख त्यांनी आपलं मानलं, अशी भावुक प्रतिक्रिया एका ज्येष्ठ ग्रामस्थाने दिली. शहापूर तालुक्यातील हा उपक्रम केवळ एका रात्रीपुरता मर्यादित नसून, तो राज्याच्या संपूर्ण प्रशासकीय व्यवस्थेला एक नवी सकारात्मक दिशा दाखवणारा प्रकाशस्तंभ ठरला आहे. विशेष म्हणजे या घोंगडी बैठकीनंतर "डोळखांब" या गावात स्वतः जिल्हाधिकाऱ्यांसह सर्व अधिकारी मुक्कामास होते. विकास प्रक्रियेत अंतिम घटकाचा सहभाग वाढवण्यासाठी असे उपक्रम मैलाचा दगड ठरतील यात शंका नाही. माणसांच्या चेहऱ्यावर हसू फुलवणाऱ्या या 'घोंगडी बैठकी'ला आणि ठाणे जिल्हा महसूल प्रशासनाच्या या कौतुकास्पद पुढाकाराला मनापासून शुभेच्छा, प्रशासनाचा हाच 'ठाणे पॅटर्न' उद्याच्या समृद्ध महाराष्ट्राची ओळख बनो, हीच सदिच्छा!0
0
Report
Advertisement
Ajmer में अवैध गैस सिलेंडर भंडारण पर बड़ी कार्रवाई, आरोपी गिरफ्तार
Ajmer, Rajasthan:रसोई गैस के अवैध भंडारण के खिलाफ बड़ी कार्यवाही को अंजाम देते हुए अजमेर जिला पुलिस की स्पेशल टीम और पुलिस थाना श्रीनगर ने 70 कॉमर्शियल गैस सिलेंडर,3 घरेलू गैस सिलेंडर, गैस रिफ़लिंग के आठ नोजल, पिकअप वाहन और लगभग सवा लाख रुपए सहित एक आरोपी को गिरफ्तार किया है... श्रीनगर थानाधिकारी पारूल यादव एवं डीएसटी प्रभारी शंकर सिंह रावत को मुखबीर से सूचना मिलने पर नेशनल हाईवे स्थित काठीयावाडी होटल की पार्किंग में कार्रवाई अंजाम दी गई... मौके पर अवैध गैस सलेंण्डर से भरी हुई पिकअप में उसमें 70 कमर्शियल सलेंण्डर व 1 घरेलु सलेंण्डर भरे हुये पाए गए.. साथ ही पिकअप की सीट के नीचे 1 लाख 22 हजार 130 रूपये नगद मिले..तलाशी के दौरान पार्किंग के पीछे की तरफ एक बने कमरे से दोराई रामगंज अजमेर निवासी गोविन्द सिंह उर्फ विक्रम सिंह को हिरासत में लिया.. कमरे की तलाशी में 8 नोजल मय पाईप, 2 घरेलु गैस सलेंण्डर और एक इलेक्ट्रॉनिक कांटा बरामद हुआ.. पुलिस थाना श्रीनगर ने मामले की जानकारी रसद विभाग को दे कर आरोपी को गिरफ्तार कर लिया..0
0
Report
तेज रफ्तार कार ने देवर-भाभी को टक्कर दी, गंभीर घायल, जयपुर रेफर
Alwar, Rajasthan:तेज रफ्तार कार की टक्कर से देवर-भाभी गंभीर घायल, जयपुर रेफर खैरथल-तिजारा जिले के किशनगढ़बास थाना क्षेत्र में शनिवार शाम एक दर्दनाक सड़क हादसा हो गया। जाटका गांव के समीप तेज रफ्तार कार ने बाइक सवार देवर-भाभी को टक्कर मार दी, जिससे दोनों गंभीर रूप से घायल हो गए। घटना की सूचना मिलते ही परिजन मौके पर पहुंचे और घायलों को तुरंत किशनगढ़बास अस्पताल पहुंचाया। जहां प्राथमिक उपचार के बाद उनकी गंभीर स्थिति को देखते हुए दोनों को अलवर जिला अस्पताल रेफर कर दिया गया। जानकारी के अनुसार, मोनिका पत्नी शमशेर सिंह अपने देवर मोनू पुत्र कैलाश चंद के साथ दांत के दर्द के इलाज के लिए गांव चाचियांबास घीकाका से किशनगढ़बास अस्पताल आई थीं। इलाज के बाद दोनों बाइक से वापस अपने गांव लौट रहे थे। इसी दौरान जाटका गांव के पास तेज रफ्तार कार ने उनकी बाइक को टक्कर मार दी। टक्कर इतनी जोरदार थी कि दोनों बाइक से दूर जा गिरे। हादसे में मोनू के सिर और पैर में गंभीर चोटें आईं, जबकि मोनिका के कूल्हे की हड्डी में फ्रैक्चर हो गया। अलवर जिला अस्पताल में प्राथमिक जांच के बाद डॉक्टरों ने दोनों को बेहतर उपचार के लिए जयपुर रेफर कर दिया। वहीं पुलिस ने दुर्घटनाग्रस्त कार को कब्जे में लेकर मामले की जांच शुरू कर दी है।0
0
Report
अकलतरा: स्कूटी डिक्की से 3 लाख रुपये चोरी, CCTV फुटेज से बदमाशों की तलाश
Taga, Chhattisgarh:जांजगीर-चांपा जिले के अकलतरा थाना क्षेत्र में उठाईगिरी की बड़ी वारदात सामने आई है। अकलतरा निवासी चिराग अग्रवाल धान बिक्री का भुगतान लेकर राइस मिल से अपने घर लौट रहे थे। इस दौरान वे रास्ते में एक दुकान पर कुछ सामान खरीदने के लिए रुके। इसी बीच अज्ञात बदमाश ने उनकी स्कूटी की डिक्की को निशाना बनाते हुए उसमें रखी करीब 3 लाख रुपये की नकदी पार कर दी और मौके से फरार हो गया। घटना की जानकारी मिलते ही इलाके में हड़कंप मच गया। पीड़ित ने अकलतरा थाने में शिकायत दर्ज कराई है, जिसके बाद पुलिस आसपास के सीसीटीवी कैमरों की फुटेज खंगालते हुए आरोपियों की तलाश में जुट गई है। पुलिस का मानना है कि वारदात को अंजाम देने वाले बदमाश पीड़ित की गतिविधियों पर पहले से नजर रखे हुए हो सकते हैं। वहीं पुलिस ने लोगों से बड़ी रकम लेकर यात्रा करते समय अतिरिक्त सावधानी बरतने और नकदी को सुरक्षित रखने की अपील की है।0
0
Report
Advertisement
हरिद्वार में वेज बिरयानी के बोर्डों के खिलाफ अखाड़े की पहल
Haridwar, Uttarakhand:तीर्थनगरी की मर्यादा का हवाला देकर अखंड परशुराम अखाड़े ने चलाया अभियान, दुकानदारों से नाम बदलने की अपील धर्मनगरी हरिद्वार में खाद्य पदार्थों के नामकरण को लेकर एक नया विवाद सामने आया है। अखंड परशुराम अखाड़े के नेतृत्व में साधु-संतों ने शहर के विभिन्न क्षेत्रों में चलाए गए एक विशेष अभियान के तहत वेज बिरयानी के नाम से लगाए गए बोर्डों और होर्डिंग्स का विरोध किया। इस दौरान संगठन के पदाधिकारियों और संतों ने कई ठेलियों एवं दुकानों पर लगे ‘वेज बिरयानी’ के बोर्डों पर ‘वेज पुलाव’ के स्टिकर चस्पा किए और दुकानदारों से भविष्य में अपने प्रतिष्ठानों पर नाम परिवर्तन करने की अपील की। अखंड परशुराम अखाड़े के अध्यक्ष पंडित अधीर कौशिक ने कहा कि संगठन को लंबे समय से शिकायतें प्राप्त हो रही थीं कि हरिद्वार में अनेक स्थानों पर वेज पुलाव को ‘वेज बिरयानी’ के नाम से बेचा जा रहा है। उन्होंने कहा कि संगठन स्वयं भी इस स्थिति पर नजर बनाए हुए था। उन्होंने कहा कि हरिद्वार विश्व प्रसिद्ध धार्मिक नगरी है और आने वाले समय में यहां कांवड़ मेला तथा वर्ष 2027 का महाकुंभ आयोजित होना है। ऐसे में तीर्थनगरी की सांस्कृतिक पहचान और धार्मिक मर्यादा को ध्यान में रखते हुए दुकानदारों से आग्रह किया गया है कि वे अपने बोर्डों पर ‘वेज बिरयानी’ की जगह ‘वेज पुलाव’ लिखें। पंडित कौशिक ने कहा कि अभियान के दौरान दुकानदारों से सौहार्दपूर्ण तरीके से बातचीत की गई और उन्हें नाम परिवर्तन के लिए प्रेरित किया गया। कई स्थानों पर संगठन की ओर से ‘वेज पुलाव’ के स्टिकर भी लगाए गए।0
0
Report
छुट्टा अन्ना जानवरों ने शहर में दहशत, महिला घायल, CCTV में कैद
Mahoba, Uttar Pradesh:आमजनों के लिए परेशानी का सबब बन रहे शहर में छुट्टा घूम रहे अन्ना जानवर, घर के बाहर टहलने निकली महिला को अन्ना पशु ने मारी टक्कर, महिला को गिराकर भागते अन्ना पशुओं के झुंड ने फैली दहशत, घटना पास में लगे सीसीटीवी कैमरे में हुई कैद, हादसे में घायल महिला को अस्पताल में कराया गया भर्ती, जिम्मेदारों की कार्यशैली पर सवालिया निशान खड़े कर रहे शहर में छुट्टा घूम रहे अन्ना जानवर, शहर कोतवाली कस्बा क्षेत्र के पस्तौर गली का मामला.0
0
Report
सिंगरौली में जमीन कब्जे के बीच हिमांशु सोनी टावर पर चढ़ा, पांच घंटे बाद उतरा
Singrauli, Madhya Pradesh:सिंगरौली में जमीन कब्जे के बीच हिमांशु सोनी टावर पर चढ़ा, पांच घंटे बाद उतरा0
0
Report
Advertisement
बोकारो में 13 साल का बच्चा लापता, साइकिल VIP गेट के पास मिली
Bokaro Steel City, Jharkhand:बोकारो में 13 साल का बच्चा लापता: जेल में बंद पिता अमित गुप्ता का बेटा ट्यूशन के लिए निकला था, रेलवे स्टेशन से साइकिल बरामद बताते चले कि बोकारो के कुर्मीडीह निवासी और फिलहाल होटवार जेल में बंद अमित गुप्ता का 13 वर्षीय पुत्र मंगलवार शाम से लापता है। परिजनों के अनुसार बच्चा "ट्यूशन जा रहा हूँ" कहकर घर से साइकिल लेकर निकला था, लेकिन न ट्यूशन पहुंचा न घर लौटा। रेलवे स्टेशन के VIP गेट के पास मिली साइकिल, पुलिस जांच में जुटी देर रात तक घर न लौटने पर परिजनों ने खोजबीन शुरू की। बुधवार सुबह बोकारो रेलवे स्टेशन के VIP गेट के समीप से बच्चे की साइकिल बरामद हुई है। साइकिल मिलने के बाद परिवार का रो-रोकर बुरा हाल है। सूचना पर पुलिस मौके पर पहुंची और जांच शुरू कर दी है। पिता होटवार जेल में बंद, मां ने लगाई गुहार लापता बच्चे का पिता अमित गुप्ता किसी मामले में होटवार जेल में बंद है। बच्चे की मां ने पुलिस से जल्द से जल्द बेटे को खोजने की गुहार लगाई है। पुलिस स्टेशन परिसर और आसपास के CCTV फुटेज खंगाले जा रहे हैं। रेलवे पुलिस को भी अलर्ट कर दिया गया है।0
0
Report
सरगुजा में कोतवाली पुलिस ने गांजा बेचते पिता-बेटे को गिरफ्तार किया
Kusu, Chhattisgarh:सरगुजा ब्रेकिंग शहर के मुख्य मार्ग में गांजा बिक्री करने वाले पिता और बेटे को कोतवाली पुलिस ने किया गिरफ्तार। डेली नीड्स के आड़ बेचा जा रहा था गांजा। मुखबिर की सूचना पर नगर पुलिस अधीक्षक ने मामले में की कार्रवाई। कोतवाली पुलिस की संयुक्त टीम जांच में जुटी। आरोपी के पास से लगभग 4 किलो गांजा किया गया जप्त। कोतवाली थाना क्षेत्र के चौपाटी के पास की घटना。0
0
Report
हापुड़: धौलाना के ट्रांसफार्मर में भीषण आग, दमकल ने नियंत्रण पाया
Hapur, Uttar Pradesh:हापुड़ के धौलाना में एक बिजली ट्रांसफार्मर में अचानक भीषण आग लग गई. देखते ही देखते आग ने विकराल रूप धारण कर लिया, जिससे स्थानीय लोगों में अफरा-तफरी और भगदड़ मच गई. तस्वीरों में देखा जा सकता है कि किस तरह बिजली के तारों और ट्रांसफार्मर से आग की ऊंची-ऊंची लपटें निकल रही हैं. आग लगने का कारण भीषण गर्मी में बिजली का अधिक लोड होना बताया जा रहा है. घटना की जानकारी मिलते ही आसपास के इलाके में हड़कंप मच गया. स्थानीय लोगों की सूचना के बाद, दमकल विभाग की गाड़ी मौके पर पहुंची. दमकल कर्मियों ने कड़ी मशक्कत के बाद आग पर काबू पाया. गनीमत रही कि इस घटना में किसी भी प्रकार की जनहानि नहीं हुई. फिलहाल बिजली विभाग की टीम विद्युत आपूर्ति को सुचारु करने में जुट गई है.0
0
Report
Advertisement
