Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane400614

नवी मुंबईतील कृषी बाजार समितीला मिळणार नवीन जागा? व्यापाऱ्यांचा विरोध!

SNSWATI NAIK
Jul 08, 2025 12:31:44
Navi Mumbai, Maharashtra
Story slug - नवी मुंबई मधील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती साठी पर्यायी जागेचा शोध ? assin by desk FTP slug - nm apmc market shift story Byet- apmc sachin, traders Shots - apmc Reporter- swati naik Navi mumbai Anchor - चाळीस वर्षांपूर्वी मुंबई मधून नवी मुंबई मद्ये स्थलांतरीत करण्यात आलेली मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आता नवी मुंबई शहरा बाहेर स्थलांतरीत होईल का याचा आढावा घेण्यात आहे , तशा सूचना सिडको, नवी मुंबई महापालिकेला देण्यात आल्या आहेत यामुळे पुन्हा बाजार समिती स्थलांतरीत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। Vo1- मुंबई मधून 80 ते 90 च्या दशकत नवी मुंबई मद्ये मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती च्या पाचही बाजारपेठा स्थलांतरीत करण्यात आल्या, यासाठी माथाडी आणि व्यापारी साठी एक लाख हुन जास्त घरे शासनाने कमी किमती मद्ये उपलब्ध करून दिले, परंतु आता पुन्हा नवी मुंबई मधून ही बाजार समिती देखेले बाहेर नेण्यासाठी आढावा घेतला जात आहे ,तशा सूचना शासनाच्या नवी मुंबई म्हापलेलीक दिल्या आहेत ,यात ,100 एकर चा भूखंड या मार्केट साठी शोधण्याचे सूचना शासनाने दिल्या आहेत, यासंदर्भात नवी मुंबई महापालिका आयुक्तांनी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती च्या सचिव बरोबर बेथक घेतली ,यात त्यांना जागा देखील सुचवण्यात आलाय यात नवी मुंबई महानगर पालिकेच्या ह्दडीत समाविष्ट झालेली 14 गावांची जमीन महापालिकेने सुचवली आहे ,बाजार समिती प्रशासनांने जागेबाबत व्यापारी आणि इतर घटकांचं आढावा घेण्याची सूचना दिल्या आहेत। बाईट - पी. ऐल .खंडागळे- सचिव मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती Vo2- तर बाजार समिती एकीकडे रिडेव्हलपमेंट साठी निवडा मागवत आहे, असं असताना नवी मुंबई बाहेर मार्केट हलवल्यास व्यापाऱ्यांचा याला तीव्र विरोध असणार असल्यासागे एपीएमसी तीळ व्यापाऱ्यांनी सगीतेल आहे । बाईट - अशोक वाळुंज एपीएमसी व्यापारी Vo3 - नवी मुंबई शहराच्या मद्यभागी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती असल्या कारणाने या जमिनी वर सहविकास करण्याचा प्रस्ताव आहे , त्यात बाजार समिती हलवण्यासाठी देखील प्रयत्न सुरह आहेत ,यासाठी विमानतळ जवळील उलवा , आणि पालघर मद्ये देखील जागा बघण्यात येत आहेत पण जागा नवी मुंबई बाहेर असल्यास व्यापारी आणि माथाडी यांचा विरोध याला असणार असून, बाजार समिती स्थलांतरित केल्यास तेचढा कामगार वर्ग आणि व्यापारी वर्ग साठी नवीन इन्फ्रास्ट्रक्चर तयार करावे लागणार आहे, बाईट - क्लोजिंग wkt ------------
14
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top