Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik422001

नांदूर मधमेश्वरमध्ये जलनिसारणाचे काम का थांबले? शेतकऱ्यांचा प्रश्न!

YKYOGESH KHARE
Jul 13, 2025 06:35:21
Nashik, Maharashtra
nsk_leakge feed by 2C video 5 Anchor नांदूर मधमेश्वर गोदावरी डावा आणि मराठवाडा एक्सप्रेस कालव्याच्या सततच्या गळतीमुळे निफाड तालुक्यातील कानळद, कोळगाव, खेडले, झुंगे, रुई, देवगाव, वाकद आदी गावांतील शेतजमीन नापीक झाली आहे. पाटबंधारे विभागाच्या निष्काळजीपणामुळे जलनिसारणाचे काम मार्च ते जूनदरम्यान होत नाही. कागदोपत्री कोट्यवधींची बिले काढून प्रत्यक्ष काम होत नाही, परिणामी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. शेतकऱ्यांनी तहसीलदार, प्रांत, जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदने दिली, पण तात्पुरती डागडुजी करून पैसे वाया घालवले जातात. लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने प्रस्ताव मांडून निधी मिळवून काम पूर्ण करावे. अन्यथा, शेतकऱ्यांना शेती, उदरनिर्वाह, शिक्षणासाठी उच्च न्यायालयात दाद मागावी लागेल. byte शेतकरी शेतकरी
14
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top