Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Sindhudurg416812

शक्तीपीठ महामार्ग: पर्यावरणाचा बोजा आणि जनतेवर अन्याय!

UPUmesh Parab
Jul 16, 2025 08:04:44
Oros, Maharashtra
सिंधुदुर्ग- राजू शेट्टी बाईट मुद्दे- शक्तीपीठ महामार्ग अनावश्यक व महाराष्ट्रातील जनतेवर बोजा वाढवणारा. कोकणातील जंगल तोडून पर्यावरणाचा -हास करून इथल्या भूमिपुत्रांवर अन्याय करणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला आमचा विरोध कोल्हापूरमध्ये समर्थनार्थ काढलेला मोर्चा हा मुख्यमंत्र्यांना खुष करण्यासाठी व त्यांच्या मर्जीत जाण्यासाठी हा मोर्चा होता ज्यांनी मोर्चा काढला ते बादीत यादी मध्ये आहेत का हे त्यांनी सांगाव कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला महापुराच्या खाईत लोटणारा हा महामार्ग आहे म्हणून आमचा विरोध महाराष्ट्राच अर्थ कारण हे उसावर अवलंबून आहे. 20 % उसाच्या उत्पादनात या महामार्गामुळे घट होणार आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या अर्थकारणावरच त्याचा थेट परिणाम होणार आहे. इथल्या आमदार खासदारांनी तुमची ताकद लावून मुंबई गोवा महामार्ग पुर्ण करा. आंबा काजू फणस यावर प्रक्रिया करणारे उद्योग पर्यावरण पुरक उद्योग आणा आमचा विरोध नाही मात्र सगळ्या जगाच आकर्षण असलेल्या कोकणाचे स्वाताच्या स्वार्थासाठी नैसर्गिक सौंदर्य आहे त्याला गालबोट लावू नका या महामार्गासाठी 86 हजार कोटी रूपये खर्च होणार म्हणतात मात्र पूर्वीचा अनुभव पाहता समृद्धी महामार्गाचा डीपीआर वाढत गेला तरी अजूनही तो पुर्ण झाला नाही. त्यामुळे शक्तीपीठ महामार्ग दिड लाख कोटी पर्यंत खर्च होईल हा सारा पैसा टोलच्या माध्यमातून या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या जनतेला भरावा लागणार आहे. ऑन अदानी मायनिंग गडचिरोली- मी अत्यंत जबाबदारीने सांगतो गडचिरोलीमध्ये अडीच हजार एकर जमीन जंगल होत तिथल्या आदिवासींना हिसकावून लावल. पोलीसांच्या करवी त्यांना कायदेशीर रित्या हुसकावून लावता याव यासाठी जनसुरक्षा विधेयक आणल, म्हणजे आदीवासींना नक्षली ठरवता येईल. सामाजीक चळवळी संपवता येईल याचा घाट घातला जातोय. यांच्या राक्षसी महत्वाकांक्षेच्या आड कोणी येऊ नये यासाठी सामाजिक चळवळीला नक्षली ठरवायच आणि आपला स्वार्थ साधायचे प्रयत्न सूरू आहेत हे आम्ही होऊ देणार नाही. ऑन विरोध करणाऱ्यांना फटके देणार या नारायण राणे यांच्या वक्तव्यावर- जर बारा जिल्ह्याचे कल्याण होणार असेल तर त्यांचे फटके खायला मी तयार आहे. भेटून त्यांना विनंती करतो ऑन कोल्हापूरी चप्पल- हीच कोल्हापूरची ताकद आहे लक्षात ठेवा. इटली वरून याव लागल प्राडाला हीच कोल्हापूरची ताकद आहे. त्यामुळे शक्तीपीठची कळ काढू नका बाईट- राजू शेट्टी माजी खासदार
3
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top