Back
इंदापूरमध्ये वृक्षारोपणाची गरज, फडणवीसांचा वाढदिवस विशेष!
JMJAVED MULANI
FollowJul 17, 2025 08:36:40
Baramati, Maharashtra
JAVEDMULANI
SLUG 1707ZT_INDAPURMOHOL
BYTE 2
इंदापूर_*केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ बाईट पॉइंटर
*ऑन_वृक्षारोपण*
22 जुलैला देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आहे
लोकांच्या हिताचे लोकांना अपेक्षित असलेले कार्यक्रम करा असा आवाहन त्यांनी केल आहे.
राज्यामध्ये 22 तारखेला भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येक मंडळ स्तरावरती रक्तदान शिबिर आरोग्य शिबिराचं आयोजन केलं आहे.
वृक्षारोपण ही काळाची गरज आहे हवामानात झालेले बदल आपण पाहत आहोत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक पेड मा के नाम ही संकल्पना आणली.
एका वर्षात 145 कोटी वृक्ष या देशात लागले की खूप मोठी गोष्ट.
हेच डोळ्यासमोर ठेवून बातमीमध्ये वृक्षारोपण केल आहे.
*ऑन_विमान दुर्घटना अहवाल*
आमदाबाद मध्ये विमानाची दुर्घटना घडली त्यानंतर 24 तासात ए आय बी असेल डीजीसी असेल गुजरात सरकारच्या सर्व एजन्सी असतील या सर्वांनी चांगलं काम केलं 24 तासाच्या आत ब्लॅक बॉक्स आपल्याला त्या ठिकाणी मिळाला.
ब्लॅक बॉक्स प्राथमिक ए आय बी च्या कस्टडीत होता, एक महिन्याच्या आत त्याचा प्राथमिक रिपोर्ट दिला, त्यातून काही गोष्टी समोर आल्यात.
*अजूनही आम्हाला त्याच्यात जे समोर आलं ते अंतिम नाही अजूनही त्यात चौकशी करावी लागणार आहे*
*चौकशी अंतिम दुर्घटना का झाली हे समोर येईल पायलट आणि को पायलट मधला संवाद त्यामध्ये आला आहे, त्यात इंधनाचा पुरवठा बंद झाला की काय संवादाला आहे पण त्यावरती आताच बोलणं संयुक्तिक नाही*
अंतिम अहवाल हाती येईल आपल्यासमोर सर्व सत्य येईल.
*ऑन_मिशन बारामती*
पंतप्रधान मोदींचे काम बघून देशातील विकासाचं काम बघून जर आमच्याकडे काही लोक येत असतील तर आम्ही त्यांचे स्वागत करत आहोत.
आम्हाला कोणालाही मोकळ रिकामा करायचं नाही.
*जे रिकामे होत आहेत त्यांनी त्यांचं स्वतःचं आत्मपरीक्षण करावं की का होत आहेत*
देशातलं नेतृत्व म्हणून मोदीजींकडे तर राज्यात राज्यातील नेतृत्व म्हणून देवेंद्र फडणवीस यांकडे पाहिल जातं.
*भारतीय जनता पार्टी राजकारणासाठी पक्ष चालवत नाही*
जनहितासाठी या देशाच्या विकासासाठी आम्ही सरकार चालवतो. आम्हाला स्वतःच्या स्वार्थासाठी सत्ता नको आम्हाला जनतेच्या विकासासाठी सत्तावी असते.
गेल्या दहा वर्षातील देशाची प्रगती पाहिली तर ते सिद्ध होत आहे.
*जागतिक अर्थव्यवस्थेत आपण 11 व्या स्तरावरून चौथ्या स्तरावर आलो.*
*देशातील 25 कोटी जनता दारिद्र्यरेषेच्या वरती आली*
या देशाच्या विकासात आपण सहभागी व्हावं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मला ती संधी मिळावी या अपेक्षेतून ही सर्व लोक भाजपामध्ये प्रवेश करत आहेत.
*ऑन_उद्धव ठाकरे यांना फडणवीसांकडून थेट ऑफर*
मी छोटा कार्यकर्ता आहे, मला माझ्या स्तरावरचे प्रश्न विचारा
5
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement