Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Chandrapur442401

राजुरा में 6853 मतदाताओं के नाम जोड़े-फिर हटाए, बड़ा विवाद

AAASHISH AMBADE
Sept 18, 2025 08:39:34
Chandrapur, Maharashtra
Feed slug :--- 1809ZT_CHP_RAJURA_ISSUE ( single file sent on 2C)  टायटल:-- काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मतचोरीचा मुद्दा केला पुढे , या खेपेस चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा मतदार संघातील 6853 मतदारांची नावे आधी जोडली व नंतर वगळल्याचा मुद्दा उपस्थित केल्याने खळबळ, काँग्रेस कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या काही काळ आधी याबाबत संशय व्यक्त केल्यावर प्रशासनाने ही नावे तपासून होती वगळली  अँकर:--काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मतचोरीचा मुद्दा  पुढे  केलाय. या खेपेस चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा मतदार संघातील 6853 मतदारांची नावे आधी जोडली व नंतर वगळल्याचा मुद्दा उपस्थित केल्याने खळबळ उडाली आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या काही काळ आधी याबाबत संशय व्यक्त केल्यावर प्रशासनाने ही नावे तपासून वगळली होती. व्ही. ओ. १) चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा विधानसभा मतदार संघात अज्ञात व्यक्तिंकडून ऑनलाईन पध्दतीने मतदारांची नोंदणी केल्याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती. राजुरा विधानसभा मतदार संघातील राजुरा, कोरपना, जिवती व गोंडपिपरी तालुक्यांमधून 3 ऑक्टोबर 2024 पासून मोठया प्रमाणात ऑनलाईन स्वरुपात नवीन मतदार नोंदणी करीता अर्ज प्राप्त झाले होते.  अर्जदाराचा फोटो नसणे, अर्जासोबत जन्मतारीख व  रहिवासीचा पुरावा नसणे, अर्जामध्ये नमूद नाव व पुरावा हा वेगवेगळया व्यक्तीचा असणे, एकच फोटो  एकापेक्षा अधिक अर्जावर असणे, वेगवेगळया नावाने अर्ज करणे, अशा स्वरुपाचे अर्ज निदर्शनास आले. काँग्रेसने याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार ही नावे वगळण्यात आली. मात्र या व्यतिरिक्त या क्षेत्रात किती बोगस मतदार आहेत या संदर्भात कुठलाही खुलासा झालेला नसल्याचे या भागात पराभूत झालेले उमेदवार व या क्षेत्राचे माजी आमदार काँग्रेस नेते सुभाष धोटे यांनी म्हटले आहे. बाईट १) सुभाष धोटे, माजी आमदार, काँग्रेस, राजुरा व्ही. ओ. २) दरम्यान चुकीच्या पध्दतीने नोंदणी केलेल्या 6853 मतदारांच्या नावांचा समावेश मतदार यादीत करण्यात आलेला नाही. दरम्यान या प्रकरणाची योग्य तपासणी करून तात्काळ कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी पोलिस विभागाला दिले. संशयास्पद नोंदणी अर्जाची सर्व सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा राजुरा, कोरपना, जिवती व गोंडपिपरीच्या तहसीलदारांमार्फत सखोल तपासणी करण्यात आली. या सर्व अर्जांची बीएलओ मार्फत पडताळणी करून सदरचे सर्व अर्ज नाकारण्यात आले असून त्यांचा समावेश मतदार यादीमध्ये करण्यात आलेला नाही. ऑनलाईन सुविधेचा गैरफायदा घेवून काही अज्ञात व्यक्तींनी चुकीचे फॉर्म ऑनलाईन भरल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे त्यांचा शोध घेऊन संबंधित व्यक्तिंवर कायदेशीर कार्यवाही करण्याकरीता पोलिस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे. बाईट २) विनय गौडा, जिल्हाधिकारी, चंद्रपूर व्ही. ओ. ३) राहुल गांधी यांनी गेले काही दिवस देशात मतचोरी संदर्भात मुद्दे उपस्थित केले आहेत. त्यात आता राजुरा क्षेत्राचाही उल्लेख केल्याने या पुढच्या काळात हा मुद्दा अधिक तापण्याची चिन्हे आहेत. आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर  
1
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SKSudarshan Khillare
Sept 18, 2025 10:16:37
Lasalgaon, Maharashtra:लासलगाव (नाशिक) ब्रेकिंग ......* - लासलगाव रेल्वे स्टेशन परिसरात एकतर्फी प्रेमाच्या संशयातून तरुणावर कोयत्याने हल्ला... - गंभीर जखमी कुंदन नरेश पावरीय (वय २०) याचा उपचारादरम्यान मृत्यू.... - मनमाड लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल... - पाच जणांविरोधात गुन्हा, तीन आरोपी अटकेत.... - पोलिस अधीक्षक स्वाती भोर यांनी घटनास्थळाची केली पाहणी... - संतप्त नातेवाईक आणि मित्र परिवाराचा उद्या लासलगाव बंदचा इशारा... - पोलीस उपअधीक्षक आदित्य मिरखेलकर यांना निवेदन सादर... - उर्वरित आरोपींना अटक न झाल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा.... बाईट :- स्वाती भोर ( पोलीस अधीक्षक, लोहमार्ग पोलीस छत्रपती संभाजी नगर)
0
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Sept 18, 2025 10:00:41
Parbhani, Maharashtra:अँकर-मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांचा धक्कादायक आकडा पुढे आला असेल मागील आठ महिन्यात शेतकऱ्यांनी नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून 707 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळलय. 270 शेतकऱ्यांनी तर या पावसाळ्यात आत्महत्या केल्यात. घरातील कमावता व्यक्ती गेल्याने 707 कुटुंबाची ससेहोलपट सुरू आहे. कर्जबाजारीपणा आणि नापिकील कंटाळून आत्महत्या करणे हा पर्याय नाहीये,माझी विंनती असेल जनतेला कुणीही आत्महत्या करू नये,संकटा मागून संकट येत आहेत,पण त्यातून मार्ग काढला पाहिजेत या मताचे आम्ही सुद्धा आहेत,यातून मार्ग काढण्यासाठी एकदा तरी शेतकर्यांची कर्ज माफी केली पाहिजेत, कर्जामुळे आत्महत्या झाली हे ऐकणार कोणासाठीही शोभनीय नाही अस म्हणत नरहरी झिरवाळ यांनी शेतकर्यांच्या कर्जमाफीला दुजोरा दिलाय... बाईट- नरहरी झिरवाळ- पालकमंत्री, हिंगोली
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Sept 18, 2025 09:53:37
Washim, Maharashtra:वाशिम: File:1809ZT_WSM_FARMER_MORCHA रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम अँकर:वाशिम जिल्ह्यात सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.मोठ्या प्रमाणावर पिके पाण्याखाली गेली असून अजूनही अनेक शेतांमध्ये पिके खराब झाली आहेत.त्यामुळे खरीपतील सोयाबीनसह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अद्यापही शासनाकडून शेतकऱ्यांसाठी कोणतीही मदत जाहीर करण्यात आलेली नाही त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी शासनाविरोधात आक्रोश व्यक्त केला.आज माजी मंत्री सुभाष ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली संघर्ष समितीच्या वतीने ‘ओला दुष्काळ जाहीर करा’या मागणीसाठी मंगरूळपीर येथील उपविभागीय कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चादरम्यान शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.यावेळी त्यांनी सडलेले सोयाबीन उपविभागीय अधिकाऱ्यांना दाखवत तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करुन शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी या मोर्चात सहभागी झाले होते.
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Sept 18, 2025 09:52:51
0
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Sept 18, 2025 09:37:16
Ambernath, Maharashtra:बदलापुरात गावगुंडाकडून पोळीभाजी केंद्राची तोडफोड सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद पोळीभाजी केंद्राच्या मालकाला जीवे मारण्याची धमकी गावगुंडाच्या हल्ल्यात केंद्रातील कामगार जखमी Bdl attack cctv Anchor - बदलापुरात एका नशेबाज गावगुंडाने आपल्या साथीदारांच्या मदतीने पोळी भाजी केंद्राची तोडफोड करत मालकाला धमकावल्याचा प्रकार समोर आलाय. अक्षय कुडतळकर असं या गावगुंडाचं नाव असून तोडफोडीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालाय.         बदलापूरच्या कात्रप नाका, स्वामी समर्थ चौकातल्या  दत्तप्रबोध इमारतीत विजय सूर्यवंशी यांचं त्रिमूर्ती पोळी भाजी केंद्र आहे. या ठिकाणी व्यावसायिक गाळेधारकांच्या शौचालयाजवळ अक्षय कुडतळकर आणि त्याचे साथीदार नेहमीच नशा करत असतात. विजय सूर्यवंशी यांनी 'तू इथे नशा करत जाऊ नकोस, या ठिकाणाहून रहिवासी तसेच महिला ये जा करत असतात' असे सांगितले असता अक्षयला त्याचा राग आला. हाच राग मनात धरून त्याने सूर्यवंशी यांना जीवे मारण्याची धमकी दिली. एवढ्यावरच न थांबता त्यांने आपल्या तीन साथीदारांच्या मदतीने त्यांच्या पोळीभाजी केंद्राची तोडफोडही केली. या झटापटीत पोळी भाजी केंद्रातील एक कामगार जखमी झालाय. याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. अक्षय कुडतळकर हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून, तो नेहमीच इथल्या रहिवाशांना त्रास देत असतो. त्यामुळे त्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी इथल्या रहिवाशांमधून केली जातीय. चंद्रशेखर भुयार , बदलापूर
2
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Sept 18, 2025 09:34:50
Jalna, Maharashtra: FEED NAME | 1809ZT_JALNA_JARANGE(2 FILES) जालना | मनोज जरांगे byte pointers कोणी काय म्हणणं मांडावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे... आम्ही फक्त गोरगरिबांसाठी लढतो, हे अंतिम सत्य आहे... गरिबांसाठी किती काम करता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करतो... अनेक जणं जळतात, अनेकांचे पोट दुखतं... कोणी मनानेच स्वतःला हुशार समजतं, अभ्यासक समजतं... जो समाजाच्या विरोधात जातो त्याला समाज बघून घेतो... *ऑन अमित शहा पोलीस विभाग आदेश* मला ते काही माहिती नाही... काहीही करा, ज्याला काही डर नाही, जे स्वच्छ आहेत त्याला काय भीती आहे? *ऑन कुणबी प्रमाणपत्र तपासणी* आता कुणबी प्रमाणपत्राची तपासणी चालू केलीय... 3/4 वाजेपर्यंत सगळे बांधव येऊन जातील... कोणबी प्रमाणपत्राबाबत मी उद्या बोलले... मी आज 2/3 वाजता मंत्री राधाकृष्ण विखे यांच्याशी बोलेल... *ऑन हायकोर्ट सुनावणी* सरकारची जबाबदारी आहे, सरकारने जीआर काढला आहे, सरकारने जीआरच्या बाजूने वकिलांची, महाधिवक्तांची मोठी फौज उभी करावी... आम्ही आमची जबाबदारी पार पडली, आता सरकार त्याचं काम करेल... आम्ही जीआरचे रक्षण करणार, आम्ही लढणार आणि मराठ्यांना आरक्षण देणार... *ऑन दिल्ली दौरा* दिल्लीला आमची मागणी किंवा मोर्चा असं काहीही नाही... छत्रपती शिवाजी महाराजांनी अटकेपार झेंडा लावले, तेव्हा आमचे भाऊ विखुरले गेले... मराठा समाज दिऊदमन तिकडे बेटापर्यंत विखुरला गेला आहे... आमची भावाभावांची भेट झाली पाहिजे, आम्हाला एकमेकांना भेटून मिठी मारायची आहे... 27 / 28 करोड मराठा आहे या देशात... दिल्लीत मराठ्यांचे अधिवेशन होणार यात देशाबाहेरील मराठी पण एकत्र येतील... त्यादिवशी आम्ही मराठ्यांशी सभा घेणार, त्यादिवशी मराठा एकत्र येणार... आम्ही लवकरच दिल्लीतील मराठा अधिवेशनाची तारीख जाहीर करणार... आम्ही देशभर माणुसकीची आणि आपुलकीची नाते जोडणार आहोत... देशातील मराठा एकदिवस दिल्लीत एकदिवस एकत्र दिसणार... मराठी दिल्लीत एकत्रित जमल्यावर जगाच्या पाठीवर पहिली शक्ती अशी एकवटणार जी सर्वांचेच डोळे पांढरे करणारी असणार... अडाणी सरकार राहिला तर आपण सगळ्यांच्या मागे राहू, बाकी सगळे पुढे जातील... आता योग वेगळा आहे आपण प्रवाह पणे बदलायचे... मी देशातला मराठा एकत्र आणणार... Byte मनोज जरांगे पाटील
0
comment0
Report
SMSATISH MOHITE
Sept 18, 2025 09:33:06
Nanded, Maharashtra:Satish Mohite Slug - Ned_Banjara Feed on - 2C --------------------------- Anchor - बंजारा समाजाचा एस टी प्रवर्गात समावेश करावा या मागणीसाठी नांदेड जिल्ह्यातील किनवट मध्ये मोर्चा काढण्यात आला. मोठ्या संख्येने या मोर्चात बंजारा बांधव सहभागी झाले आहेत. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेट लागू झाले. याच हैदराबाद गॅझेट मध्ये बंजारा समाज हा आदिवासी प्रवर्गात असल्याच्या नोंदी आहेत. त्यामुळे आता बंजारा समाजाला अनुसूचित जमाती मध्ये समाविष्ट करावे या मागणीसाठी किनवट तालुक्यात महामोर्चा काढण्यात आला. किनवट हा तालुका आदिवासी आणि बंजारा बहुल असलेला तालुका आहे. मोठ्या संख्येने मोर्चात बंजारा बांधव सामील झाले होते. मुळात बंजारा समाज हा तांड्यावर राहणरा आदिवासी समाज आहे. मागणी मान्य झाली नाही तर मुंबईत तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. Byte - आंदोलक Byte - आंदोलक ----------------
0
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Sept 18, 2025 09:32:38
Parbhani, Maharashtra: अँकर- हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यातील कुंडकर पिंपरी येथील रमाई घरकुल योजना आणि पंतप्रधान आवास योजने अंतर्गत 167 घरांची मंजुरी मिळाली होती. यामध्ये सर्व घरकुल लाभार्थ्यांना पहिला हप्ता मिळाला. मात्र त्यानंतर दुसरा हप्ता मिळालाच नसल्याने घरकुल लाभार्थ्यांनी गटविकास अधिकारी यांना वेळोवेळी निवेदन देऊन म दुसरा हप्ता देण्याची मागणी केली. पण बीडीओने याकडे दुर्लक्ष केले. पण दुसरा हप्ता टाकला जात नसल्याने आक्रमक झालेल्या घरकुल लाभार्थ्यांनी औंढा नागनाथ पंचायत समितीमध्ये आज गुराढोरासह आंदोलन करीत, तात्काळ घरकुलचा हप्ता देण्याची मागणी केली... बाईट - अनिल कुंडकर बाईट- विकास कान्हे
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Sept 18, 2025 09:31:30
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग : राहुल गांधींना काही काम धंदा राहिलेला नाही - चंद्रकांत पाटील - ऑन राहुल गांधी : - त्यांना काही कामं धंदा राहिलेला नाही. त्यांना रोज काहीतरी बोलायला पाहिजे. - कारण ते लोकसभेचा विरोधी पक्षनेता आहे. काँग्रेसचा चेहरा आहे. - मग ते सरळ बोलले की तुम्ही छापणार नाही, दाखवणार नाही. - कारण इतक्या वेळा त्यांनी मांडणी करून ते एकही गोष्ट ते प्रूव्ह करू शकले नाहीत. *- लोकसभेला तुम्हाला महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशात चांगल्या जागा मिळाल्या मग तिथे तुम्ही मत चोरी केली का?* *- जेव्हा रिझल्ट तुमच्या बाजूने लागतात तेव्हा ईव्हीएम चांगलं. जेव्हा निकाल तुमच्या विरोधात लागतात तेव्हा ईव्हीएम वाईट. - हे न कळणे इतके माणसं वेडी राहिली नाहीत. - राहुल गांधींनी सुप्रीम कोर्टात जावं. निवडणूक आयोगाने त्यांच्या पुराव्याची दखल घेतली नसेल. - तर त्यांना सुप्रीम कोर्टात जाता येते. त्यांनीही दखल नाही घेतली तर पुन्हा डिव्हीजन मध्ये जाता येते. - त्यामुळे त्यांनी कोर्टात जावे रोज उठून इलेक्ट्रॉनिक मीडियाचा स्पेस खाऊ नका. Byte : चंद्रकांत पाटील (उच्च व तंत्र शिक्षण मंत्री)
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Sept 18, 2025 09:19:21
Navi Mumbai, Maharashtra:story slug - नवी मुंबईतील दिघा येथे कौटुंबिक वादातून महिलांना जबर मारहाण FTP slug - nm dighe cctv crime shots- reporter- swati naik navi mumbai anchor- नवी मुंबईतील दिघा येथे कौटुंबिक वादातून महिलांना जबर मारहाण.चार महिलांना 2 पुरुषांकडून करण्यात आलेय जबर मारहाण लाथा बुक्क्यानी मारहाण करत महिलांना धमकावण्यात आलेय. महिलांना गंभीर मारहाण होऊनही गुन्हा दाखल करुन घेण्यास रबाळे एमआयडीसी पोलीस टाळाटाळ करत असल्याचा आरोप होत असून मारहाणीचा सिसीटीव्ही व्हायरल झाला असताना देखील पोलिसांनी दाखल केली केवळ एनसी दाखल केली असून, उपमुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यात लाडक्या बहिणींवर हात उचलूनही कारवाई होत नसल्याने पोलीसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे। gf -
2
comment0
Report
PPPRANAV POLEKAR
Sept 18, 2025 09:18:08
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी - उद्योग मंत्री उदय सामंत byte pointers On सुनील नावले शोकसभा सुनील नावले जवळचा मित्र त्याच्या जाण्याने माझ आणि शिवसेनेचे मोठे नुकसान ऑन मीनाताई ठाकरे अटक ज्यांच्याबद्दल त्यांनी जबाब दिलाय त्यांनी बाकीचे राजकारण करण्यापेक्षा आत्मचिंतन करावं उदय सामंत यांचा अप्रत्यक्ष ठाकरे यांना सल्ला काल मोठ्या अविर्भावात सरकारला टारगेट करण्याचा प्रयत्न केला गेला होता ते कदाचित या स्टेटमेंट नंतर अडचणीत आले असतील त्याचं हे धाडस अतिशय नीच आणि निंदनीय आहे रंग फेकणारे वरती कारवाई करावी ही आमची मागणी ऑन राहुल गांधी देशाच्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या आधी हे महाशय भारतात येतात त्यांचे आरोप काय गांभीर्याने घ्यायचे ऑन मध्यविक्री स्थगिती जे काही निर्णय घेतले असतील ते संबंधित विभागाचा प्रश्न ऑन शरद पवार शरद पवार हे ज्येष्ठ नेते त्यांच्या वक्तव्याला काही अर्थ असणार आहे म्हणून ते बोलले असतील आपण थोडी वाट बघू त्यातून नक्की आउटपुट बाहेर येईल ऑन मुंबई महापौर वाद मुंबईचा महापौर महायुतीचाच असणार काल मुख्यमंत्र्यांनी देखील या संदर्भातील भूमिका स्पष्ट केली आहे ऑन एकनाथ शिंदे पाडकाम स्थगिती या खात्याला प्रश्न विचारला आहे ते खातं नक्की उत्तर देईल प्रधान सचिव त्याचा नक्की उत्तर देतील ऑन उद्धव ठाकरे घर वापसी जिथे पक्ष वाढत असतो, ज्या नेत्याची कुवत कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचायची असते एकनाथ शिंदे यांचे वलय लोकांमधलं एकनाथ शिंदे यांची शिवसेना दररोज झपाट्याने वाढते आहे ऑन शेखर निकम महायुतीतून लढण्याची इच्छा असेल तर त्यांचा देखील सन्मान केला जाईल हा आमचा शब्द आहे शेखर निकम यांना उदय सामंत यांचा प्रत्युत्तर
2
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Sept 18, 2025 09:17:39
Dharashiv (Osmanabad), Maharashtra:धाराशिव : DHARA_MP_OMRAJE उबाठाचे धाराशिव चे खासदार ओमराजे निंबाळकर यांचं व्हाट्सअप अकाउंट हॅक सायबर पोलिसात तक्रार दाखल ओमराजे निंबाळकर यांचे विरोधकावर गंभीर आरोप लोकांच्या संपर्कात राहू नये म्हणून माझं व्हाट्सअप ब्लॉक केलं सर्वसामान्य लोकांच्या संपर्कापासून रोखण्यासाठी केलेला हा नीच प्रयत्न सोशल मीडिया टीमच्या माध्यमातून नंबर रिपोर्ट करत व्हाट्सअप बंद केल्याचा शिवसेना उबाठा खासदार ओमराजे निंबाळकर यांचा दावा खासदार ओमराजे निंबाळकर यांचा भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्यावर निशाणा राणाजगजीतसिंह पाटील समर्थकांकडून ओमराजे निंबाळकर यांच्या आरोपाची खिल्ली देशात सोशल मीडियाच्या टीमकडून व्हाट्सअप रिपोर्ट करून हॅक केल्याचा एकही प्रकरण नाही खोटं बोल पण रेटून बोल हा प्रकार, खोटं बोलायला यांच्यासारखा माणूस सापडणार नाही आम्ही जर व्हाट्सअप हॅक करू शकत असेल तर मार्क झुकेरबर्ग आमच ऐकतो असच आहे ते, ओमराजेंच्या आरोपानंतर राणाजगजीतसिंह पाटील यांच्या समर्थकांची टीका Byt: ओमराजे निंबाळकर, खासदार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे Byt: नितीन भोसले, भाजप प्रवक्ते
0
comment0
Report
AKAMAR KANE
Sept 18, 2025 08:45:34
kolhapur, Maharashtra:Ngp Atram byte live u ने फीड पाठवले ----- नागपूर - बाईट - धर्मरावबाबा आत्राम,नेते,अजित पवार राष्ट्रवादी On बंजारा आदिवासी आरक्षण - - आदिवासी हा शेड्यूल्ड ट्राईब आहे, बाकीचे लोक आणि बंजारा समाज यात घुसण्याचा प्रयत्न करत आहेत ते चुकीचे आहे - एसटी आणि व्हीजेएनटी हे दोन्ही वेगवेगळे आहेत, त्यांना आदिवासी मध्ये घेण्याचा प्रश्नच नाही - हैद्राबाद गॅझेटियर महाराष्ट्रात लागू होत नाही, त्यांनी हैद्राबाद मध्ये जावे - हैद्राबादशी आमचे काय देणे घेणे,महाराष्ट्रात चंद्रपूर गॅझेटर आहे - आमच्या जवळ भरपूर संख्या आहे,आदिवासींच्या 25 जागा येऊ शकतात - आवश्यकता पडल्यास रस्त्यावर उतरू,शेड्यूल्ड ट्राईब आणि नोमेडिक ट्राईब हे वेगवेगळे आहेत - अनुसूचित जमाती मध्ये बंजारा समाजाला घेण्याचा प्रश्नच नाही
2
comment0
Report
Advertisement
Back to top