Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Latur413531

लातूरच्या शेतकऱ्यांचे पिके धोक्यात, पाण्याची तीव्र कमतरता!

VBVAIBHAV BALKUNDE
Jul 17, 2025 08:03:48
Latur, Maharashtra
लातूर..... AC ::- शेतकऱ्यांचे अर्थकारण ज्या हंगामावर अवलंबून आहे त्या खरीप हंगामातील सर्वच पिके आता धोक्यात आली आहे. पेरणी होताच गायब झालेला पाऊस अद्यापही परतलेला नाही. तब्बल 30 दिवसांची उघपीड असल्याने हलक्या प्रतिच्या जमिनीवरील पिकांनी माना टाकल्या आहेत. भर पावसाळ्यात पिके जगविण्यासाठी स्प्रिंक्लर चा आधार शेतकऱ्यांना घ्यावा लागतोय. तर ज्याच्याकडे पाणीच उपलब्ध नाही अशा शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत. शेतकऱ्यांनी आता कर्जमाफी करण्याची मागणी केली आहे. याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी वैभव बालकुंदे यांनी... WKT ::- वैभव बालकुंदे रिपोर्टर लातूर
4
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top