Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
RaigadRaigad

दूषित सांडपाण्यामुळे शेतकऱ्यांचं संकट, पिकवायचं काय?

PRAFULLA PAWAR
Jul 04, 2025 15:00:19
Raigad, Maharashtra
स्‍लग – सांडपाणी वाहिनी फुटल्‍याने शेतात केमीकलयुक्‍त पाणी ........ शेतजमीन नापिक झाल्‍याने शेतकरयांवर संकट ......... अँकर - रोहा तालुक्यातील खारगाव येथील शेतकऱ्याच्या शेतजमिनीत एमआयडीसी दूषित पाणी शिरल्याने शेती नापीक झाले असून आता पिकवायचं काय आणि खायचं काय हा प्रश्न शेतकऱ्याला पडला आहे धाटाव एमआयडीसीतील दूषित सांडपाण्‍याची वाहिनी खारगाव येथील भारती मळेकर आणि पंकज मळेकर यांच्‍या शेतातून जाते यंदा शेतीची मशागत करून लावणीच्या कामाची लगबग सुरू असताना त्यांच्या शेतात दूषित पाण्याची पाईपलाईन फुटून केमिकलयुक्त पाणी शेतात पसरल्‍याने शेतजमीन नापिक झाली आहे. दरवर्षी हा प्रकार सुरू असून संबंधित शेतकरी यांनी वारंवार एमआयडीसी अधिकारी यांच्याशी संपर्क साधत शेतीचे नुकसान होत असल्याची पूर्वकल्पना दिली होती परंतु अधिकारी नेहमीच दुर्लक्ष करत असल्‍याची त्‍यांची तक्रार आहे. आपबिती सांगताना शेतकरी मुलांच्‍या डोळ्यात अश्रू तरळले. बाईट - शेतकरी
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement