Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Ratnagiri415612

उद्योजकांची हाक: वीज दरवाढ थांबवा, अन्यथा उद्योग धोक्यात!

PPPRANAV POLEKAR
Jul 09, 2025 05:31:08
Ratnagiri, Maharashtra
शासनाच्या वीज दरवाढीविरोधात जिल्ह्यातील उद्योजक, व्यापारी, हॉटेल व्यावसायिक एकवटले असून याबाबत जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांना निवेदन देण्यात आलं. सरकारला महाराष्ट्रात उद्योग टिकवायचे आहेत की जगवायचे आहेत. कारण शेतकऱ्यांची स्थिती उभ्या महाराष्ट्राला कळली आहे. आता व्यापाऱ्यांवर सुद्धा तशी वेळ येणार का, इतकी ही दरवाढ प्रचंड प्रमाणात होणार आहे, अशी व्यथा मांडत जिल्ह्यातील सर्व व्यावसायिक या वाढीव वीज दरवाढीविरोधात एकवटले आहेत. चुकीच्या पद्धतीने होणारी ही वीज दरवाढ थांबवावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
14
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top