Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

बच्चू कडूंचा आवाहन: शेतकऱ्यांना एकजूट होण्याची गरज!

SRSHRIKANT RAUT
Jul 09, 2025 09:43:46
Yavatmal, Maharashtra
Anchor : बच्चू कडू यांची सातबारा कोरा यात्रा सततधार पावसामध्ये यवतमाळ जिल्ह्यात सुरू आहे. धो धो पावसात गाव खेड्यामध्ये शेतकरी या पदयात्रेत सामील होत आहेत. हिंदी सक्तीचा जीआर मराठी भाषिकांचा मोर्चा निघण्याआधीच रद्द झाला मात्र रोज शेतकरी मरत असताना सरकार मात्र किंतु परंतु ची भाषा करीत असल्याने, आता लाठीकाठी, रुमणे घेऊन एकजूट करा आणि सरकारला हिसका दाखवा असे आवाहन बच्चू कडू यांनी केले. उपोषण, पदयात्रा झाल्यावरही सरकार कर्जमाफी देत नसेल तर गांधी जयंतीला भगतसिंग गिरी करू असाही ईशारा बच्चू कडू यांनी दिला. बाईट : बच्चू कडू
14
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top