Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

यवतमाळमध्ये रेल्वे प्रकल्पामुळे नागरिकांचा रस्ता बंद, संतापाचे आंदोलन!

SRSHRIKANT RAUT
Jul 16, 2025 05:06:46
Yavatmal, Maharashtra
Anchor : यवतमाळच्या भोयर ग्रामपंचायत मधील नागरिकांचा जाण्या येण्याचा रस्ता वर्धा नांदेड रेल्वे प्रकल्पामुळे अडविल्या गेला. त्यामुळे संतप्त नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले आहे. शाळेतील विद्यार्थी शाळेत जाऊ शकत नाही, तर नागरिकांना देखील दैनंदिन काम काजासाठी बाहेर पडणे अवघड झाले आहे. त्यामुळे पर्यायी मार्ग उपलब्ध करून द्यावा अशी मागणी नागरिकांनी केली. भोयर ई क्लास भागात 250 कुटुंब वास्तव्याला आहेत, या ठिकाणी जाण्याचा मार्ग अतिशय बिकट आहे. सध्या कुठल्याही मूलभूत सुविधा येथे नाहीत. त्यात रेल्वे प्रकल्पासाठी मोठी नाली खोदण्यात आल्याने येथे ये-जा करण्याचा रस्ता बंद झाला. बाईट : क्रिष्णा भिवनकर : नागरिक अनिल देशमूख : शहरअध्यक्ष काँग्रेस
14
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top