Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Akola444002

अकोल्यात २८०० लोकांचे जन्म प्रमाणपत्र रद्द, अबू आझमीचा सवाल!

JJJAYESH JAGAD
Jul 16, 2025 03:31:59
Akola, Maharashtra
1 फाईल आहे..AVB Anchor : भाजप नेत्याच्या तक्रारीवरून अकोल्यात "बांगलादेशी" असल्याच्या कारणावरून २८०० लोकांचे जन्म प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहे, ज्यामध्ये सर्व धर्म आणि जातींचे लोक समाविष्ट आहेत..हे लोक म्हणतात की ते महाराष्ट्राचे मूळ रहिवासी आहेत , जर ते खरोखरच बांगलादेशी असतील तर त्यांना आतापर्यंत महाराष्ट्रात राहण्याची परवानगी कशी मिळाली? आणि जर नसेल तर त्यांना बांगलादेशात का पाठवण्यात आले नाही? असा सवाल अबू आझमी यांनी अधिवेशनात उपस्थित केलाय..चर्चे दरम्यान सरकारकडे या प्रकरणाची तात्काळ चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केलीय , जर हे सर्व २८०० लोक, जे स्वतःला महाराष्ट्राचे रहिवासी असल्याचा दावा करत आहेत, ते खरोखरच येथील आहेत आणि त्यांचे जन्म प्रमाणपत्र चुकीच्या पद्धतीने रद्द केले गेले असेल, तर जबाबदार प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी आणि जर ते खरोखरच परदेशी नागरिक असतील, तर त्यांना नियमांनुसार परत पाठवण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू करावी, अशी चर्चा विधिमंडळात समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी केली आहेय... Sound byte : अबू आझमी, समाजवादी पार्टी नेता..
4
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top