Back
पंढरपूर वारीसाठी 139 विशेष बसेस, भाविकांचा प्रवास सुखकर!
Washim, Maharashtra
वाशिम:
File:2906ZT_WSM_PANDHARPUR_ST_BUS
रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशिम
अँकर :आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने खास तयारी केली आहे. वाशिम जिल्ह्यातील वाशिम, रिसोड, मालेगाव आणि मनोरा आगारांतून २ ते १३ जुलैदरम्यान एकूण १३९ विशेष बसेस पंढरपूरकडे रवाना होणार आहेत. विठुरायाच्या दर्शनासाठी लाखो भाविक दरवर्षी वारी करतात. त्यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही 'लालपरी' सज्ज झाली आहे.
0
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
Pune, Maharashtra:
रिपोर्टर:- लैलेश बारगजे
स्लग:- संग्राम जगताप हिंदुत्ववादी संघटना पाठिंबा
फीड 2C
अँकर:- अहिल्यानगर शहरामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांना समर्थन देण्यासाठी हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्र येत जगताप यांना पाठिंबा दिला आहे गेल्या काही दिवसांपासून आमदार संग्राम जगताप प्रकार हिंदुत्ववादी भूमिका घेत आहेत त्यामुळे त्यांच्या विरोधात ठिकाणी मुस्लिम समाजाचे मोर्चे निघत आहेत याला उत्तर देण्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने नगर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ एकवटले होते यात वेगवेगळ्या राजकीय पक्षासह संघटना आणि कार्यकर्त्यांचा समावेश होता माजी खासदार सुजय विखे पाटील ह भ प संग्राम बापू भंडारे हिंदुत्व संघटनेचे नेते सागर बेग यांनी या पाठिंबा कार्यक्रमात सहभाग घेतला हिंदुत्वासाठी लढणाऱ्या आमदार जगताप यांच्यासोबत आम्ही कायम राहणार असल्याचं संग्राम भंडारे यांनी म्हटला आहे तर संग्राम जगताप हे माझे मित्र आहेत आणि हिंदुत्वासाठी भूमिका घेत असतील तर आम्ही कायम त्यांच्या सोबत राहू संग्राम यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे त्यांना काही जणांकडून साईडलाईन करण्याचा प्रयत्न होत आहे मात्र त्यांची भूमिका रास्त असून हिंदू धर्मासाठी आहे हिंदू धर्मासाठी जर कोणी आवाज उठवत असेल आणि त्याला कोणी विरोध करत असेल तर देखील हिंदू म्हणून त्यांना पाठिंबा देऊ अस देखील सुजय विखे यांनी म्हटलं आहे
बाईट:- सुजय विखे पाटील, माजी खासदार
बाईट:- संग्राम बापू भंडारे
0
Share
Report
Akola, Maharashtra:
2 फाईल्स आहेत..AVB
Anchor : मुख्यमंत्री समृद्ध ग्राम योजना बजेटला मंजूर केली असून शासनाच्या योजनांमधून सर्वोत्तम गांव, शाळा, रस्ते, स्मशानभूमी यासोबतच इतर सगळ्या सुविधांमध्ये जे गाव प्रथम येईल, त्याला बक्षिस देण्यात येईल अशी घोषणा राज्य सरकारने केलीय.. राज्यभरासाठी २५० कोटी रूपयांची ही संकल्पना असून विकासाच्या प्रत्येक टप्पेनुसार विजेत्यांना बक्षिस देण्यात येणार असल्याच ग्रामविकास राज्य मंत्री जयकुमार यांनी म्हंटलय ते अकोला दौऱ्यावर असताना बोलत होते...तर सध्या राज्यात सुरू असलेल्या हिंदी सक्तीच्या विषयावर बोलताना त्यांनी हिंदी भाषेची सक्ती नसून मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा आलाच ते म्हणाले..मात्र यासोबत इतर ही भाषा आपल्या मुलांना आल्या पाहिजे असे ही ते म्हणले.. सध्या मुंबई महापालिकेची निवडणूक आहे आणि विरोधकांकडे कुठलाही मुद्दा नाही त्यामुळे निवडणुकीसाठी हा मुद्दा घेऊन काही लोक राजकारण करीत असल्याचंही ते म्हणाले..पावसाळी अधिवेशनावर विरोधक चहापानावर बहिष्कार टाकणार असल्याची शक्यता आहे, यावर त्यांनी विरोधक आहेच कुठं असे म्हटले आहेय..
Byte : जयकुमार गोरे , ग्रामविकास राज्य मंत्री ..
0
Share
Report
Parbhani, Maharashtra:
अँकर- शालेय शिक्षणात हिंदी सक्ती करणाच्या निर्णयाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने परभणी येथे कडाडून विरोध करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात शिवसेनेच्या वतीने हिंदी सक्ती करणाऱ्या जीआरची होळी करून सरकारचा निषेध नोंदवण्यात आला. हिंदी भाषेचे सक्तीकरण हे मराठी भाषेला मारक असल्याचे आंदोलकांच्या वतीने सांगण्यात आले. यावेळी सरकार विरोषात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली...
बाईट- अंबिका डहाळे - शिवसैनिक
बाईट- राजेंद्र धर्मे- शिवसेना,जिल्हाध्यक्ष
0
Share
Report
Ratnagiri, Maharashtra:
भाषा सक्तीची केलेली नाही - उदय सामंत
हिंदी भाषा अनिवार्य नसताना ठाकरे गटाने मोर्चामध्ये सहभागी होणे हा दुटप्पीपणा
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मार्शलकर अहवाल स्वीकारला गेला... त्या दिवसापासून हिंदी सक्तीची झाली
ज्यांनी अहवाल स्वीकारला ते मुख्यमंत्री होते
हिंदी बाबत फेक नरटिव्ह सेट केला जात आहे
दहावीपर्यंत मराठी शक्ती असताना अकरावी आणि बारावीला देखील मराठी सक्ती करावी असा अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला होता
ज्यांनी हिंदी सक्ती केली... तेच आता मोर्चामध्ये सहभागी होत आहेत.... मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक साठी हे सर्व सुरू आहे
सात तारखेला मोर्चा काढल्यास आपल्या मोर्चाला किती लोक येतील? याची ठाकरे गटाला शंका... कारण त्यांनीच तो अहवाल स्वीकारला आहे
सर्व ताकद ठाकरे गटाची आहे असा दाखवण्याचा प्रयत्न
हिंदी सक्तीचा अहवाल का स्वीकारला याचे उत्तर त्यांना महाराष्ट्राला द्यावे लागेल
संविधान बदलणार असा फेक मराठी सेट केला... त्या प्रमाणे हिंदी सक्तीचा निर्णय सेट केला जात आहे
मनसेच्या मोर्चामध्ये सहभागी होऊन काही साध्य होईल असं वाटत नाही... राज ठाकरेंशी आता युती का करत आहेत? पाखरे गटाचे सीनियर आमदार देखील याबाबत बरच काही बोलतात...
संजय राऊत यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका मांडत होते.... आता मनसेची भूमिका मांडत आहेत... पण युती होईल असं काही म्हणता येणार नाही... आता मुंबईमध्ये आमचे नगरसेवक निवडून येणार नाहीत... पण तुमच्याशी निवडणूक लढवण्यास किमान दखल घेणे इतपत नगरसेवक निवडून येतील त्यासाठी हे सर्व सुरू आहे अशी टीका उदय सामंत यांनी केली आहे
आपल्या मोर्चाला प्रतिसाद मिळणार नाही हे कळल्यामुळे आता राज ठाकरेंसोबत मोर्चामध्ये सहभागी होत आहेत... उदय सामंत यांचे ठाकरे गटावर टीका
0
Share
Report
Parbhani, Maharashtra:
अँकर -हिंगोली येथे शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने शालेय अभ्यासक्रमात हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयाच्या विरोधात आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्या बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ आज शहरातील गांधी चौकात तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी आक्रमक झालेल्या आंदोलकांनी हिंदी भाषा सक्तीच्या जीआरची होळी करीत लोणीकर यांनी केलेल्या बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ लोनिकरांच्या प्रतिकात्मक प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. हिंदी सत्तेचा निर्णय महाराष्ट्राच्या मातृभाषा मराठी वर अन्याय करणारा असल्याची घोषणाबाजी यावेळी करण्यात आली.
बाईट - संदेश देशमुख - जिल्हाप्रमुख - शिवसेना युबीटी
0
Share
Report
Ratnagiri, Maharashtra:
रत्नागिरीतील भगवती किल्ल्याजवळील सनसेट पॉईंट वरून एक मुलगी खाली पडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार भगवती किल्या जवळील सनसेट पॉईंटवर रेलिंगच्या बाहेर बसली होती.
पावसाळ्याचे दिवस असल्याने जिथे धोकादायक सूचना आहे तिथे कोणी जाऊ नये असे प्रशासन वारंवार सांगत असताना काही अति उत्साही पर्यटक ऐकत नाहीत. दरम्यान या घटनेची माहिती रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांना मिळताच तात्काळ घटनास्थळी दाखल झाले संपूर्ण घटनेची माहिती घेऊन प्रशासनाला सूचना त्यांनी दिल्या
0
Share
Report
Manmad, Maharashtra:
अँकर :-हिंदी सक्तीच्या विरोधात मनमाडला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना रस्त्यावर उतरली आणि त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात जींआरची होळी केली यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी सरकार विरुद्ध जोरदार घोषणाबाजी करत हिंदी सक्तीचा निषेध केला. आंदोलनात मोठया संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.
0
Share
Report
Niphad, Maharashtra:
Breking News
निफाडमध्ये माजी आमदार अनिल कदम यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय कार्यकर्त्याकडून हिंदी सक्ती जीआरची होळी करून शासनाचा निषेध
शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसेसह मराठी प्रेमी नागरिकांचा उस्फुर्त सहभाग
हिंदीची सक्ती चालणार नाही...
हिंदू आहोत... हिंदी नाही...
म मराठीचा... म महाराष्ट्राचा...
या घोषणांनी निफाड शहर दुमदुमले
0
Share
Report
Kalyan, Maharashtra:
डोंबिवलीत आमदार रवींद्र चव्हाण यांच्या समर्थकांची डोंबिवली शहरात लावले अभिनंद नाचे बॅनर.
माझी मंत्री भाजपचे कार्याध्यक्ष डोंबिवलीत भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांच्या भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी संभाव्य निवडीच्या पार्श्वभूमीवर अभिनंदनाचे झळकले बॅनर.
"सर्व करतील गर्व, असं असेल पर्व!" अशा दमदार स्लोगनसह रवींद्र चव्हाण यांचा फोटो या बॅनर लावण्यात आले आहे
विशेष म्हणजे आमदार रवींद्र चव्हाण हे ३० जून रोजी अधिकृतरित्या महाराष्ट्र प्रदेशअध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल करणार असून,१ जुलै रोजी सकाळी ११ वाजता वरळी डोम येथे प्रदेशाध्यक्षपदाच्या निवडीची अधिकृत घोषणा होणार आहे
महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांचे समर्थक आणि भाजप कार्यकर्त्यांकडून अभिनंदनाच्या बॅनर लावण्यात आले असून कार्यकर्ते मध्ये आनंदचा वातावरण पाहायला मिळत आहे मात्र निवड होण्या आधी अभिनंदना चे बँनर लागल्या राजकीय वर्तुळात चर्चा देखील रंगू लागली आहे.याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी आतिश भोईर यांनी
wkt... आतिश भोईर
डोंबिवली
0
Share
Report
Akola, Maharashtra:
4 फाईल्स आहेत..AVB
Anchor : वंचित बहुजन आघाडीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांसाठी भाजपा आणि भाजपच्या सहकाऱ्यांव्यतिरिक्त समविचारी पक्षांसोबत निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहेय.. वंचितच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत पारित केलेल्या परिपत्रकानुसार, वंचित आघाडी आता इतर समविचारी पक्षांसोबत बोलणी सुरू करत आहे.
विशेषत: मुंबई महापालिकेच्या निवडणुकांसाठी प्राथमिक चर्चासत्रे सुरू झालेली आहेत.. यामुळे वंचित आघाडीच्या आघाडीला अधिक व्यापक समर्थन मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे..वंचित बहुजन आघाडीच्या या भूमिका मुळे आता राज्यातील राजकारणाची समीकरण बदलण्याची चिन्ह दिसत आहेय..मात्र प्रत्येक निवडणुकीत वंचितांनी काँग्रेसची बोलणी सुरू होते मात्र अंतिम याचा काही निर्णय निघत नाही हेही एक वास्तविकता आहेय..
Byte : राजेंद्र पातोडे , वंचित बहुजन आघाडी प्रवक्ता
0
Share
Report