Back
यवतमाळ : आर्णी येथे किरकोळ कारणावरून तरुणाला जीव गमवावा लागला
Yavatmal, Maharashtra
यवतमाळ जिल्ह्यात खुनाच्या घटना थांबत नसून आता आर्णी शहरात क्षुल्लक कारणावरून एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. मयत तरुण संभाजीनगर येथील गणेश मंडळात आयोजित महाप्रसादाला गेला होता, जेवण सुरू असताना एका तरुणाने वाद घातला, परिणामी त्याच्या डोक्यात जीवघेणा हल्ला झाला. जिथे तो गंभीर जखमी झाला. जखमी तरुणाला मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ग्रामीण रुग्णालयात नेले असता त्याला मृत घोषित करण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी २ आरोपींना अटक केली आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
NMNITESH MAHAJAN
FollowNov 28, 2025 09:07:120
Report
VKVISHAL KAROLE
FollowNov 28, 2025 09:06:550
Report
KJKunal Jamdade
FollowNov 28, 2025 09:00:370
Report
AKAMAR KANE
FollowNov 28, 2025 08:57:4144
Report
PNPratap Naik1
FollowNov 28, 2025 08:21:0695
Report
UPUmesh Parab
FollowNov 28, 2025 08:08:02135
Report
AKAMAR KANE
FollowNov 28, 2025 08:05:07126
Report
VKVISHAL KAROLE
FollowNov 28, 2025 08:04:33163
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowNov 28, 2025 07:45:21Chendhare, Alibag, Maharashtra:विकास गोगावले यांची सुनील तटकरे यांच्यावर हल्लाबोल. जसा रायगड जिल्हा ओरबाडला तशी महाड नगर पालिका ओरबाडल्याशिवाय राहणार नाहीत. उद्याच्या भविष्यासाठी भरत गोगावले यांचे शिवनेरी निवासस्थान जवळ की तटकरे यांची सुतारवाडी जवळ असा सवाल त्यांनी महाडकरांना केला.
175
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowNov 28, 2025 07:37:03146
Report
SRSHRIKANT RAUT
FollowNov 28, 2025 07:36:51153
Report
SGSagar Gaikwad
FollowNov 28, 2025 07:20:49143
Report
AAASHISH AMBADE
FollowNov 28, 2025 07:19:54174
Report
PPPRANAV POLEKAR
FollowNov 28, 2025 07:19:04157
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 28, 2025 07:18:51176
Report