icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

शिरोल में हिंदुत्ववादी आंदोलन के बीच निलेश शिंदे पर गोली मारने की धमकी

Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्ह्यातील पुलाची शिरोली इथ मुलींचे शोषण प्रकरणी गेल्या चार दिवसांपासून गाजत असलेल्या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. बजरंग दलाचे विभागीय समन्वयक निलेश श्रीकांत शिंदे (वय.३०, रा.रोहिदास गल्ली शिरोली ) याला अज्ञात दोघांनी मोटारसायकल वरून येऊन पिस्तูล रोखून जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना बुधवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास पुणे बंगलोर राष्ट्रीय महामार्गा लगत पश्चिम बाजूच्या सेवा मार्गावर हॉटेल भाग्यश्री च्या शेजारी घडली. याबाबत निलेश शिंदे याने शिरोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या घटनेमुळे रात्री शिरोली पोलीस ठाण्यात हजारोंच्या संख्येने हिंदुत्ववादी कार्यकर्ते उपस्थित झाले होते, त्यावेळी पोलीस आणि हिंदुत्ववादी कार्यकर्ते यांच्यात दोन तास गोंधळ उडाला होता. या बाबत अधिक माहिती अशी गेल्या चार दिवसापासून शिरोली गावात हिंदू तरुणीवर लैंगिक शोषण करणाऱ्या शाहीद सनडे आणि शाहरुख देसाई यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू आहे. गावात तणावाचे वातावरण असल्याने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. निलेश शिंदे हा विश्व हिंदू परिषदेचे कुंदन पाटील यांना कोल्हापुरात भेटण्यासाठी गेला होता. त्यांची भेट घेऊन तो शिरोली मध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बैठकीसाठी तो येत होता, याच दरम्यान नीलेश सेवा मार्गावरून शिरोलीच्या दिशेने येत असताना पाठीमागून मोटरसायकलवरून दोन अज्ञात तरुण तोंडाला काळे मास्क लावून आले आणि त्यांनी निलेशच्या आडवी गाडी मारून त्याला थांबवले. या प्रकरणात तू पुढे पुढे करू नकोस तुला महागात पडेल असे म्हणून त्याच्यावरती पिस्तौल रोखली आणि जीवे मारण्याची धमकी देऊन पसार झाले. यावेळी निलेश याने शिरोली पोलिसांना फोन करून घडला प्रकार सांगितला आणि थेट पोलीस ठाणे गाठले. हा घडला प्रकार कालिका मंगल कार्यालय येथे सुरू असलेल्या बैठकीत सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांना समजल्यावर बैठकीतून उठून सर्व कार्यकर्त्यांनी पोलीस ठाणे गाठले त्यामुळे पोलीस ठाण्याच्या आवारात एकच गोंधळ उडाला. निलेश शिंदे यांनी घडला प्रकार पोलिसांना सांगून तक्रार दाखल केली. यावेळी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी निलेश शिंदे, योगेश खाडे यांना पोलीस संरक्षण द्यावे अशी मागणी केली. करवीर पोलीस उपाधीक्षक क्षीरसागर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला.
0
0
Report

कोल्हापूर के अत्याचार मामले के लिए SIT की स्थापना, तेज़ जांच की तैयारी

Kolhapur, Maharashtra:कोल्हापुरातील अत्याचार प्रकरणी SIT ची स्थापना पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी केली SIT स्थापना विशेष तपास पथकाचे (SIT) प्रमुख म्हणून अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.बी. धीरज कुमार म्हणून काम पाहणार धीरज कुमार यांच्या नेतृत्वाखाली DYSP प्रिया पाटील , DYSP अमोल ठाकुर , दोन पोलीस निरीक्षक दर्जाचे अधिकारी, एक महिला सहा. पोलीस निरीक्षक, एक महिला पोलीस उपनिरीक्षक, सहा पोलीस अमंलदार असे पोलीस अधिकारी आणि अमंलदार यांचा SIT मध्ये आहे समावेश कोल्हापुरातील त्याच्यावर प्रकरणी हातकणंगले आणि शाहूपुरी पोलीस ठाण्यात आहेत दोन गुन्हे दाखल महिलां विषयक असणाऱ्या या गंभीर स्वरूपाच्या आणि संवेदनशील गुन्ह्यांचा सखोल आणि व्यापक तपास होण्याच्या दृष्टीने आरोपींच्या विरोधात जास्तीत जास्त सबळ पुरावे जमा करण्यासाठी तातडीने केली एस आय टी ची स्थापना
0
0
Report
Advertisement

रायगढ़ के काशिद समुद्र तट पर रोबोटिक वॉटर क्राफ्ट से दो पर्यटक की जान बची

Chendhare, Maharashtra:रोबोटिक वॉटर क्राफ्ट मुळे वाचले दोघा पर्यटकांचे प्राण... रायगडच्या काशिद समुद्र किनाऱ्यावरील घटना... काही दिवसांपूर्वीच जिल्हा प्रशासनाने पुरवले होते रोबोटिक वॉटर क्राफ्ट... रायगड जिल्हा प्रशासनाच्या उपक्रमामुळे पर्यटकांना मोठा दिलासा... अँकर - रायगडच्या काशिद समुद्र किनारी रोबोटिक जीव रक्षकामुळे दोन पर्यटकांचे जीव वाचले हैं. फुरकन शेख आणि कैफ शेख अशी त्यांची नावे असून ते डोंबिवलीचे रहिवासी आहेत. आज दुपारच्या वेळेस काशिद येथील समुद्रात पोहत असताना दोघे बुडू लागले. लागलीच तिथं तैनात असलेल्या जीव रक्षकांनी रोबोटिक वॉटर क्राफ्ट रिमोटच्या सहाय्याने त्यांच्या दिशेने पाठवला. या क्राफ्टला धरून दोघेही किनाऱ्यावर सुखरूप पोहोचले. या घटनेचा व्हिडिओ समोर आलाय. रायगडच्या किनाऱ्यांवर अनेकदा पर्यटक बुडण्याच्या घटना घडत असतं या पार्श्वभूमीवर पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने रायगड जिल्हा प्रशासनाने नागाव, काशिद आणि हरिहरेश्वर या समुद्र किनारी रोबोटिक वॉटर क्राफ्ट उपलब्ध करून दिले आहेत. प्रशासनाच्या या उपक्रमामुळे आज काशिद समुद्रात बुडणाऱ्या या पर्यटकांना तातडीने मदत मिळून दोघांचेही जीव वाचले आहेत. रायगड जिल्हा प्रशासनाच्या या उपक्रमामुळे पर्यटकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
0
0
Report

बीड़ के माजलगाव कैफे में नाबालिग लड़की के विनयभंग का मामला: पोक्सो के तहत दर्ज

Beed, Maharashtra:बीड़ में माजलगाव से एक चौंकाने वाला मामला सामने आया है। शहर के एक कैफे में अल्पवयस्क लड़की के विनयभंग का मामला पोक्सो अधिनियम के तहत दर्ज किया गया है। इस मामले में अल्पवयस्क आरोपी को गिरफ्तार कर बीड़ के बाल सुधार गृह में रखा गया है। जांच के दौरान पोक्सो की धाराओं में वृद्धि की गई है, और तकनीकी साक्ष्यों के आधार पर जांच जारी है। विशेष तौर पर इस मामले में बलपूर्वक धर्म परिवर्तन के प्रमाण नहीं मिले हैं, पुलिस ने यह जानकारी दी है। अफवाह फैलाने से परहेज का अनुरोध जांच अधिकारी महेश भोसले ने भी किया है।
0
0
Report
Advertisement

रत्नागिरी के चिपळूṇ के येगांव में भूकंप का हल्का धक्का, 2.7 पर मापा गया

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. चिपळूण के येगांव क्षेत्र में आज दुपारी भूकंप का सौम्य धक्का लगा। २.७ रिश्टर स्केल के धक्के से ग्रामस्थों में भय। अँकर चिपळूण तालुक्यातील येगांव परिसराला आज दुपारी भूकंप का सौम्य धक्का लगा है। रिश्टर स्केल पर इस भूकंप की तीव्रता २.७ तक मोजली गई है। इस धक्के से येगांव की कई घर हिल गए हैं, घर की बर्तन और समान गिरने की खबर है। अचानक हुए इस धक्के से ग्रामस्थों में डर का माहौल फैल गया और कई नागरिक घर से बाहर निकले। सौभाग्य से इस घटना में किसी की जान या बड़ी वित्तीय हानि नहीं हुई। प्रशासन लोगों से सतर्क रहने और घबराने से बचने की अपील कर रहा है...
0
0
Report
Advertisement

गडचिरोली के आलापल्ली–सिरोंचा राजमार्ग छह साल से अटका, ग्रामीणों ने 4 घंटे रोका

Gadchiroli, Maharashtra:टायटल:-- गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली–सिरोंचा राष्ट्रीय महामार्गाचे काम तब्बल सहा वर्षांनंतरही रखडलेले, ग्रामस्थांनी 4 तास केला रस्ता रोको, प्रशासनाने पावसाळ्याच्या आधी काम पूर्ण करत दर्जा राखण्याचे आश्वासन दिल्यावर आंदोलन मागे अँकर:--गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली–सिरोंचा राष्ट्रीय महामार्गाचे काम तब्बल सहा वर्षांनंतरही रखडलेले आहे. धूळ आणि अपघातांनी त्रस्त ग्रामस्थांनी मोसम गावाजवळ तब्बल 4 तास रस्ता रोको आंदोलन केले.  प्रशासनाने यात दखल देत पावसाळ्याच्या आधी काम पूर्ण करत दर्जा राखण्याचे आश्वासन दिल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले. या मार्गासाठी ३०० कोटींचा निधी मंजूर असूनही १०० किलोमीटरपैकी केवळ १० ते २० किलोमीटरच काम पूर्ण झाले आहे. रस्त्याची अवस्था अत्यंत खराब असून खडी टाकूनही पाणी मारले जात नसल्याने धूळ, खड्डे आणि चिखलामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गावरून प्रवासासाठी तब्बल ५ ते ६ तास लागतात, तर काहीवेळा तेलंगणा-आंध्र प्रदेशमार्गे वळसा घालण्याची वेळ येते. तात्काळ रस्त्याचे काम पूर्ण करा, अन्यथा याहून तीव्र  आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय. बाईट १) संतोष ताटीकोंडावार ,आंदोलक आशीष अम्बाडे झी मीडिया गडचिरोली
0
0
Report
Advertisement

अकोला में दुल्हन सहित तीन की मौत, विवाह के दो दिन बाद दर्दनाक हादसा

Akola, Maharashtra:अकोल्यातील एक अत्यंत दु:खद बातमी समोर येत आहे. लग्नाच्या आनंदावर अपघाताचे सावट येत नववधूसह तिघांचा मृत्यू झाला आहे. पाच जन जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडल्याने अकोला शहरात दुःखाचा डोंगर कोसळला. अकोल्यातील शिवसेना वसाहत, लोकमान्य नगर येथील पूजा रवींद्र वागळकर हिला गुजरातमधील वापी येथून घरी आणत असताना जळगाव-खान्देश वरणगाव रोडवर भीषण अपघात झाला. भरधाव क्रूझर वाहनाचा टायर अचानक निखळल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि गाडी रस्त्याच्या कडेला उभ्या ट्रकवर जोरात आदळली. या धडकेत गाडीचा चुराडा झाला. या अपघातात नववधू पूजा वागळकर, तिचे काका जगदीश वागळकर आणि मामा दत्ता भागवत यांचा जागीच मृत्यू झाला. तर आकाश, प्रेम, जय, यश वागळकर आणि नितीन कडोळे हे जखमी झाले असून त्यांच्यावर अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. अवघ्या दोन दिवसांपूर्वी विवाह झालेल्या पूजाच्या मृत्यूमुळे परिसरात शोककळा पसरली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
0
0
Report

डोंबिवली घारीवली हत्याकांड: रंजिश में युवक पर हमला, पिता की मौत; 14 आरोपी गिरफ्तार

Kalyan, Maharashtra:डोंबिवली जवळील घारीवली परिसरात काल एक धक्कादायक घटना घडली. जुन्या वादातून दहा ते पंधरा जणांच्या जमावाने एका तरुणाला घराबाहेर बोलावून बेदम मारहाण केली. त्याला सोडवण्यासाठी गेलेल्या त्याचा भाऊ दिनेश जाधव यांच्यावर देखील प्राणघातक हल्ला झाला. या हल्ल्यात त्यांचे वडील बामा जाधव यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात 14 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. अल्पवयीन मुलासह चार जणांना ताब्यात घेतलंय. या घटनेविरोधात वंचित बहुजन आघाडीने आक्रमक पवित्र घेत फरार आरोपींना तत्काळ अटक करावी अशी मागणी केली.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top