445001
रविकांत तुपकरांची तरुण उमेदवारांना संधी, शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घ्या!
Yavatmal, Maharashtra:शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भांडणाऱ्या तरुण तरुणींना उमेदवारी देण्याची घोषणा केली आहे. त्यांनी म्हटले की, कष्टकऱ्यांचे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न समजणारी लोकं राजसत्तेत असली पाहिजे. तुपकर यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज असली तरी, दुर्दैवाने त्यात काही सुधारणा झालेली नाही, असा निषेध व्यक्त केला.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
कोल्हापुर के शिक्षकों ने आज काम बंद कर आंदोलन, सरकार से मांगें मानने का संकेत
Kolhapur, Maharashtra:Kop Teachers Andolan Feed:- Live U Anc :- राज्यभरातल्या शिक्षकांनी आज काम बंद आंदोलन केल आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शिक्षकांनी देखील या आंदोलनामध्ये सहभाग घेतलाय.कोल्हापूरच्या दसरा चौकापासून शिक्षकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी मोर्चा काढला. या मोर्चामध्ये शिक्षकांसह शिक्षिकांची देखील संख्या मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाली. राज्य सरकारने या आंदोलनानंतर आमच्या मागण्यांची दखल घेतली नाही तर बेमुदत शाळा बंद ठेवण्याचा इशारा शिक्षकांनी दिला आहे. ऐतिहासिक दसरा चौकामधून निघालेला हा मोर्चा जिल्हा परिषदेवर काढण्यात आला.0
0
Report
नगर-मनमाड मार्ग पर तिसगाव फाटे के पास बस-दुचाकी टक्कर में युवक की मौत
Shirdi, Maharashtra:नगर–मनमाड राज्य महामार्गावरील तिसगाव फाट्यावर भीषण अपघात... बसच्या धडकेत दुचाकीस्वार भाऊसाहेब किसन देठे ( राहणार कुरमपूर ) यांचा जागीच मृत्यू... राहाता तालुक्यातील तिसगाव प्रवरा फाटा येथे नगर–मनमाड राज्य महामार्गावर बस आणि दुचाकीचा भीषण अपघात... दुर्घटनेमुळे काही काळ वाहतुकीवरही परिणाम... पुण्याहून धुळ्याकडे जात होती बस... बसच्या धडकेनंतर दुचाकीस्वारास 80 ते 90 फुटांपर्यंत फरफटत नेले.. चौफूली असल्याने नेहमीच होतात अपघात ; स्पिडब्रेकर करण्याची स्थानिकांची मागणी...0
0
Report
अलिबाग में डॉक्टरों पर मारपीट के विरोध में भारी प्रदर्शन
Chendhare, Maharashtra:डॉक्टरों पर मारपीट के विरोध में अलिबाग में विरोध प्रदर्शन किया गया। कल्याण डोंबिवली से भाजपा नगर सेवकों द्वारा डॉक्टरों पर की गई मारपीट के विरोध में आज अलिबाग के सरकारी मेडिकल कॉलेज के विद्यार्थियों और डॉक्टरों के संघ ने काली फीता लगाकर विरोध दर्ज किया। इस दौरान मेडिकल कॉलेज के अधिष्ठाता और जिलाधिकारी को एक निवेदन दिया गया।0
0
Report
Advertisement
शिक्षकों के गैर-शैक्षणिक कार्यभार हटाओ, मांगें तुरंत मानो: राज्य भर में स्कूल बंद आंदोलन
Lasalgaon, Maharashtra:अशैक्षणिक कामांमधून शिक्षकांची मुक्तता करावी आणि विविध प्रलंबित मागण्या तातडीने मान्य कराव्यात, या मागण्यांसाठी आज राज्यभर प्रशिक्षक संघटनेच्या वतीने शाळा बंद आंदोलन पुकारण्यात आले या आंदोलनात लासलगाव येथील श्री महावीर विद्यालयातील शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला यावेळी शिक्षकांनी काळ्या फिती लावून शाळेच्या प्रवेशद्वारासमोर शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने केली अशैक्षणिक कामांचा वाढता बोजा शिक्षकांवर टाकला जात असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असून त्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप केला तसेच, विविध सर्वेक्षणे, नोंदणी व प्रशासकीय कामांमध्ये शिक्षकांचा मोठ्या प्रमाणावर वेळ खर्च होत आहे शासनाने शिक्षकांना अशैक्षणिक कामांमधून दिलासा देऊन केवळ शैक्षणिक कार्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली0
0
Report
गोदावरी नदी में अचानक बाढ़ जैसे हालात, पाँच गाएं बह गईं, एक बचाई गई
Niphad, Maharashtra:नांदूर मधमेश्वर धरणातून काल दुपारी सुमारे पावणेचार वाजेच्या दरम्यान अचानक 55 हजार 928 क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्याने गोदावरी नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली याचवेळी नदीकाठावर पाच ते सहा गाई चरण्यासाठी गेल्या असताना अचानक आलेल्या पाण्याच्या प्रवाहात त्या वाहून गेल्या ही बाब लक्षात येतच खानगाव थडी येथील पुलाजवळ वाहून आलेल्या गाईंपैकी एक गाय सुरक्षितपणे बाहेर काढण्यात नागरिकांनी शेतकऱ्यांना यश आले. तसेच प्रवाहात वाहून गेलेल्या उर्वरित गाई काही अंतरावर नदीच्या कडेला स्वतःहून बाहेर पडल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे0
0
Report
चारित्र्य संदेह के कारण प्रेम-विवाह: पति ने धारदार हथियार से पत्नी की हत्या की
Kolhapur, Maharashtra:कोल्हापुर जिले के पेठवडगांव में चारित्र्य के संदेह के कारण प्रेम-विवाह का रक्तरंजित अंत हुआ है। ST Stand के पीछे एक सडक के किनारे पति ने पत्नी पर धारदार कोयते से लगातार वार कर उसकी निर्मम हत्या कर दी। हत्या से पहले संदिग्ध ने अपने मोबाइल पर “आज मेरे अंत, नहीं तो तुम्हारा अंत” जैसा स्टेटस रखा हुआ था। VO 1: कोल्हापूर जिले के हातकणंगले तालुक्के के सावर्डे में अमृता दीपक कांबळे (वय 30) और दीपक लाडू कांबळे (वय 35, रा. सावर्डे) का आठ वर्ष पहले प्रेम विवाह हुआ था। उन्हें दो छोटी बेटियाँ हैं। लेकिन हाल के दिनों में दीपक पत्नी के चारित्र्य पर शक कर रहे थे और दोनों के बीच वाद-प्रतवाद बढ़ गया। अमृता ने कानूनन सलाह लेने के लिए बुधवारी एसटी स्टँडमागील कॉम्प्लेक्स में वकीलों से मिलने का निर्णय लिया। अमृता के वहाँ पहुँचते ही दीपक धारदार एडका यानी कोयता लेकर वहाँ पहुँचा और विवाद फिर बढ़ गया; दीपक ने अमृता पर सिर और शरीर के अन्य हिस्सों पर वार कर उन्हें गंभीर रूप से घायल कर दिया, जिससे उनकी मौत घटनास्थल पर ही हो गई। Byte: गोखर चौधर, पुलिस निरीक्षक पेठवडगाव VO 2: इस घटना के बीच इलाके के एक युवक ने अमृता को बचाने की कोशिश की, पर दीपक ने उसे भी धमकाते हुए वहाँ से भागने नहीं दिया। अमृता की मौत की पुष्टि होते ही दीपक घटनास्थल से भाग गया, पर पेठवडगाव पुलिस ने तुरंत कार्रवाई करते हुए उसे गिरफ्तार कर लिया। इस मामले में पेठवडगाव थाना में हत्या का मामला दर्ज किया गया है और हत्या के पीछे के कारण, पूर्व-योजना और अन्य पहलुओं की जांच जारी है। चारित्र्य के संदेह पर प्रेम-विवाह का दुखद अंत हुआ है, तथा दो नन्ही बेटियों के सिर से मां का साया उठ गया है। प्रताप नाईक झी 24 तास कोल्हাপूर.0
0
Report
Advertisement
बीड़ में ऊसतोड मजूर का अपहरण, चार दिन अमानवीय मारपीट और शौच का आरोप
Beed, Maharashtra:बीड: उचलीसाठी ऊसतोड मजुराचे अपहरण, चार दिवस अमानुष छळ; तोंडात लघुशंका आणि गंभीर मारहाणीने बीड जिल्हा हादरला.. ANC - एक धक्कादायक बातमी आहे बीडमधून... जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील उमापूर येथील ऊसतोड मजूर देविदास कापसे यांचे उचलीसाठी अपहरण करून तब्बल चार दिवस अमानुष छळ करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उचल परत का देत नाहीस, या कारणावरून मुकादम गणेश थोरात आणि त्याच्या सहकाऱ्यांनी देविदास कापसे यांचे अपहरण केल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. या काळात त्यांना डांबून ठेवत बेदम मारहाण करण्यात आली, तसेच त्यांच्या तोंडात लघुशंका करण्यात आल्याचाही गंभीर आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात संतापाची लाट उसळली असून ऊसतोड मजुरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. देविदास कापसे हे उमापूर येथील रहिवासी असून ऊसतोड मजूर म्हणून काम करतात. उचल परत करण्याच्या कारणावरून त्यांच्यात आणि संबंधित मुकादमामध्ये वाद झाला होता. त्यानंतर मुकादमाने आपल्या सहकाऱ्यांसह देविदास यांचे अपहरण केल्याचा आरोप आहे. चार दिवस त्यांना एका ठिकाणी डांबून ठेवून अमानुष मारहाण करण्यात आली. शारीरिक अत्याचारासोबतच त्यांचा अपमान करण्यासाठी तोंडात लघुशंका करण्यात आल्याचा आरोपही कुटुंबीयांनी केला आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक सरपंचांनी मध्यस्थी करत देविदास कापसे यांची सुटका करून त्यांना गावी आणल्याचे सांगण्यात येत आहे. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना बीडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, मुलाचे अपहरण झाल्यानंतर देविदास यांच्या आईने गेवराई पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार देण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी सुरुवातीला त्यांची तक्रार नोंदवून घेतली नाही, असा आरोप पीडित कुटुंबीयांनी केला आहे. या आरोपामुळे पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या घटनेनंतर पीडित कुटुंब भयभीत झाले असून आरोपी मुकादम गणेश थोरात आणि त्याच्या सहकाऱ्यांविरुद्ध अपहरण, मारहाणा, बेकायदेशीर कैद तसेच अन्य गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी कुटुंबीयांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. बाईट: देविदास कापसे, पीडित बाईट: पीडित नातेवाईक बाईट: लालासाहेब धुणगाव, सामाजिक कार्यकर्ते0
0
Report
टीईटी परीक्षा के विरोध और बीएलओ के अतिरिक्त काम के खिलाफ शिक्षक संघ का आंदोलन, चंद्रपुर में स्कूल बंद
Chandrapur, Maharashtra:टायटल:--- टीईटी परीक्षेचा जाच आणि बीएलओ चे अतिरिक्त काम या विरोधात संतापले गुरुजी, आज चंद्रपुरातही शाळा बंद आंदोलन करून व्यक्त केला राग अँकर:-- राज्यात टीईटी परीक्षेचा शिक्षकांना होणारा जाच आणि बी एल ओ चे अतिरिक्त वाढलेले काम या विरोधात राज्यातील शिक्षक संघटना आंदोलनात उतरल्या आहेत. आज जिल्हा परिषदेशी संबंधित शिक्षक संघटनांनी सामूहिक रजा आंदोलन करून आपला राग व्यक्त केला. या आंदोलनाला शाळा बंद आंदोलन असे नाव दिले गेले. परिणामी राज्याच्या ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांना आज कुलूप होते. टीईटी परीक्षेची सक्ती ,त्यातील पात्रता, याशिवाय 14 मे रोजीचे परिपत्रक, आणि बी एल ओ शी संबंधित तणावाचे अतिरिक्त काम या विरोधात चंद्रपुरात जिल्हाधिकारी कार्यालयापुढे शिक्षकांनी जोरदार निषेध आंदोलन केले. आपल्या मागण्या मान्य न झाल्यास यापुढेही संघर्ष कायम ठेवू असा इशारा शिक्षक संघटनांनी दिला आहे.0
0
Report
आख़बार: बोगस बीज से किसानों को भारी नुकसान, सरकार से फौरन मुआवजा और गुणवत्ता बीज की मांग
Akola, Maharashtra:राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये यंदाच्या खरीप हंगामात बोगस आणि निकृष्ट दर्जाच्या बियाण्यांचा फटका हजारो शेतकऱ्यांना बसला आहे. बाजारातून खरेदी केलेले सोयाबीन बियाणे उगवलेच नसल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. दोषी बियाणे कंपन्यांवर तातडीने कारवाई करून शेतकऱ्यांना मोफत दर्जेदार बियाणे आणि नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. अकोला जिल्ह्यात शेतकऱ्यांनी कृषी केंद्रातून बॅग खरेदी करून पेरणी केली. परंतु आठ ते दहा दिवसानंतरही अनेक ठिकाणी २०, २५, तर काही ठिकाणी ४० टक्केच उगवण झाली. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून अकोला जिल्ह्यात १९७ तक्रारी दाखल झाल्या आहेत. बियाणे न उगवल्याने दुबार पेरणीचे संकट कोसळले आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊन सरकारने लक्ष द्यावे अशी मागणी. सध्या खरीप हंगामातील पेरण्या पूर्ण झाल्या असून एक लाख १८ हजार ७६५ हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर सोयाबीनची लागवड झाली आहे. यंदा उत्पादनाची अपेक्षा असल्याने बियाणे उगवले नाहीत तेव्हा शेतकऱ्यांच्या आशा खूप कमी झाल्या आहेत. मूर्तिजापूरचे भाजप आमदार हरीश पिंपळे यांनी ११ दोषी बियाणे कंपन्यांवर कारवाईची मागणी केली. शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत; कंपन्या शेतकऱ्यांच्या शेतावर पाहणी करावी आणि नुकसानग्रस्तांना मोफत दर्जेदार बियाणे देय, अन्यथा कंपन्यांविरोधात आंदोलनाचा इशारा. बोगस आणि निकृष्ठ दर्जाच्या बियाण्यांमुळे दुबार पेरणीचे संकट, उत्पादनावर आणि आर्थिक स्थितीवर परिणाम. कृषी विभागाने तक्रारींची चौकशी करून दोषी कंपन्यांवर कारवाई करावी, नुकसानभरपाईनुसार मोफत दर्जेदार बियाणे उपलब्ध करून द्यावी.0
0
Report
Advertisement
कृष्णा नदी का जलस्तर 29 फीट तक पहुंचा, सांगली में प्रवाह तेज़
Sangli, Maharashtra:सांगली में कृष्णा नदी की पाणी पातळी में तेज़ी से बढ़त जारी है। सुबह से कृष्णा नदी की पाणी पातळी 3 फुट बढ़ी है और आयर्विन पूल के पास पाणी पातळी 29 फुट से ऊपर जा पहुँच गई है और यह तेजी से बढ़ रही है। सांगली जिले में बारिश का तेज़ मौसम कम हुआ है लेकिन सातारा जिले में बारिश जारी रहने से कृष्णा नदी की पाणी पातळी बढ़ रही है।0
0
Report
अरबाज शेख के आरोपों के बाद निजी अस्पताल का मेडिकल सील, FDA ने जांच शुरू
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - अभिनेता अरबाज शेख यांच्या आरोपानंतर खाजगी हॉस्पिटलमधील मेडिकल सील करण्याचे आदेश - अभिनेता अरबाज शेख यांच्या आरोपानंतर खाजगी हॉस्पिटलमधील मेडिकल सील करण्याचे आदेश - अभिनेता अरबाज शेख यांच्या वडिलांवर सोलापुरातील खाजगी हॉस्पिटलमध्ये सुरू होत उपचार - उपचारादरम्यान हॉस्पिटलकडून लूट सुरु असल्याचा आरोप करत त्याच हॉस्पिटल मधून औषधे खरेदी करणे बंधनकारक असल्याचा व्हायरल व्हिडिओमध्ये उल्लेख - व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अन्न औषध प्रशासनाचे अधिकारी खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल - खाजगी हॉस्पिटलमधील मेडिकलच्या तपासणीला सुरुवात - तपासणी करताना काही प्रमाणात एक्सपायर झालेले औषधे मिळाल्याने संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ औषध विक्री बंद करण्याचे दिले आदेश0
0
Report
नागपुर चंद्रपुर कांग्रेस गुटनेता विवाद: आयुक्त के सामने 27 नगरसेवकों की परेड
Nagpur, Maharashtra:नागपूर - चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेसच्या गटनेतेपदाच्या वादावर आज नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयात महत्त्वाची सुनावणी होत आहे. गटनेतेपदावरून प्रतिभा धानोरकर गट आणि विजय वडेट्टीवार गटामध्ये रस्सीखेच सुरू आहे. धानोरकर गटातील नगरसेवकांनी यापूर्वी नव्या गटनेत्याची निवड करून विभागीय आयुक्तांकडे दावा सादर केला होता. मात्र, वडेट्टीवार गटाचे गटनेते राजेश अडूर यांनी या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने अंतिम निर्णय विभागीय आयुक्तांनी घ्यावा, असे निर्देश दिले आहेत. त्यानुसार आज विभागीय आयुक्त यांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या 27 नगरसेवकांची प्रत्यक्ष ओळख परेड होणार आहे. सुनावणीसाठी खासदार प्रतिभा धानोरकर स्वतः विभागीय आयुक्त कार्यालयात दाखल झाल्या असून, त्यांच्या गटातील सर्व 16 नगरसेवकही उपस्थित आहेत.0
0
Report
Advertisement
सातारा-लोणंद मार्ग का 181 साल पुराना पुल खतरे में, गड्ढों से वाहनधारक परेशान
Satara, Maharashtra:सातारा - सातारा लोणंद रस्त्यावरील कृष्णा नदीवरील 181 वर्ष जुन्या वडूथ आरळे पुलाची दुरावस्था झाली आहे. टोल चुकवण्यासाठी मोठ मोठ्या अवजड वाहनांची धोकादायक रित्या या रस्त्याने वाहतूक केली जाते आहे.पावसामुळे या पुलाला मोठ मोठे खड्डे पडले आहेत.त्यामुळे या रस्त्याची खड्ड्यांमुळे अक्षरशः चाळण झाली आहे. यामुळे दुचाकी आणि छोट्या चारचाकी वाहनधारकांना प्रचंड त्रासाला सामोर जावं लागत आहे. 181 वर्ष जुना असलेला हा पूल जरी सुस्थितीत दिसत असला तरी या खड्ड्यांमुळे या पुलाला कधीही धोका पोहोचू शकतो आणि मोठी दुर्घटना होऊ शकते. याबाबत गावकऱ्यांनी अनेक वेळा पत्रव्यवहार करून देखील प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष केलं जात आहे या विरोधात गावकऱ्यांनी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. या ठिकाणचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांनी...0
0
Report
राम मंदिर दान चोरी पर कांग्रेस का नागपुर सत्याग्रह, केंद्र-यूपी पर तीखा हमला
Nagpur, Maharashtra:अयोध्या राम मंदिराला दिलेल्या दान चोरी प्रकरणी आज काँग्रेसकडून नागपुरातील पोद्दारेश्वर राम मंदिराजवळ सत्याग्रह आंदोलन करण्यात आलं. हातात टाळ घेऊन और भजन करत काँग्रेस कडून हे लक्षवेधी आंदोलन करण्यात आलं. राम मंदिरातील दान चोरी प्रकरणी केंद्र और उत्तर प्रदेश सरकारवर यावेळी काँग्रेसकडून जोरदार टीका करण्यात आली. आंदोलनानंतर काँग्रेस आंदोलकांनी राम मंदिर पोद्ददारेश्वर राम मंदिरात जाऊन प्रभू श्रीरामांच्या दर्शनी ही घेतले0
0
Report
पूर्णा डैम के दो गेट खुले, नदी किनारे 77 गांव खतरे के घेरे में
Amravati, Maharashtra:अमरावतीच्या चांदूर बाजार तालुक्यातील पूर्णा मध्यम प्रकल्पाचे दोन दरवाजे उघडले; प्रति सेकंद १५.७० घनमीटर वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू, नदीकाठील गावांना सतर्कतेचा इशारा. त्यामुळे पूर्णा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून प्रति सेकंद १५.७० घनमीटर वेगाने पाण्याचा विसर्ग केला जात आहे. नदी काठील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून चांदूर बाजार तालुक्यातील ७७ गावे पूररेषेच्या धोक्याच्या झोनमध्ये असल्याने तालुक्यातील शिरजगाव कसबा, तिवसळी, मधान, ब्राह्मणवाडा थडी, देवळवाडा, पिंपरी भुगाव, शिरजगाव बंड, कुरळ, जामपूर, बेलोरा, खरवाडी, घाटलाडकी आदी गावांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. तहसीलदार यांनी सर्व विभागांना सज्ज राहण्याचे निर्देश दिले असून नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे आणि परिस्थिती गंभीर झाल्यास प्रशासन तातडीने उपाययोजना करणार असल्याचे सांगितले आहे.0
0
Report
Advertisement
