icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

महाराष्ट्र में पेपरफूटे पर विपक्ष का हमला, राहुल गांधी का कार्यक्रम जारी

Pune, Maharashtra:पुणे काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ पत्रकार परिषद राहुल गांधी भारत भर फिरत आहेत.... प्रत्येक समाजातील घटकांशी त्यांचा संवाद आहे.... शेतकरी,भाजी विक्रेते, लोहार कामगार, सर्वांशी संवाद राहुल गांधी टिकुन ठेवत आहेत... शिक्षणाच्या माध्यमातून अंधश्रद्धा दुर झाल्या पाहिजेत.... प्रतिगामी आणि पुरोगामी हा फरक आहे.... संविधानाने समता बंधुता निर्माण केली... भाजपाने बहुजनाना अधिकार हेरावला त्यांच्या अधिकारावर गधा आणली.... सर्व क्षेत्रात भाजपाने भ्रष्टाचार सुरू केला आहे... पैसे घेऊन त्यांना पेपर देणे वन नेशन वन पेपर सुरू झाले आहे. बाकी पक्षाला संपवण्याचे काम सुरू केले आहे १२ वर्षात ५४ वेळा पेपर फुटी झालेली आहे... ५६ इंचाची छाती असलेल्यांनी संसदेमधुन पळ काढला.... व्यवस्था परिवर्तनासाठी राहुल गांधी यांनी हा कार्यक्रम हाती घेतला आहे... अनेक ठिकाणी राहूल गांधी यांनी कशा पद्धतीने भ्रष्टाचार होत आहे ते सांगितले... पुण्याचे जे वैशिष्ठ्य आहे ते भारताचे वैशिष्ट्य आहे. सावित्रीबाई वर दगड फेकणारे देशातीलच होते... दुर्दैवाने आज ती प्रवृत्ती राज्यात सत्तेवर आहे... त्याच पुण्यात विद्यार्थ्यांनी युवतीची संवाद साधण्याची राहुल गांधी उपस्थित राहणार आहे... मुख्यमंत्री अज्ञानातून बोलले असतील... अज्ञानाचा पांघरूण त्यांनी पांघरलेले आहे. कोणी पण या कार्यक्रमाला येऊ शकतात... यामध्ये आमच्या पक्षाचे पक्ष चिन्ह नसेल... या कार्यक्रमाची फलश्रुती म्हणजे महाराष्ट्रातील पेपरफुटी या प्रकरणावर आम्ही आवाज उठवणार आहोत... मुख्यमंत्री आमच्या कार्यक्रमाबद्दल काही बडबडले म्हणून का गडबडले म्हणून.... गडबडले म्हणावं लागेल.... बारकोड काय असेल ते त्यांना माहीत असेल...आमचा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे... मुख्यमंत्री यांच्या दाव्यावर हसावं वाटतंय.... मुख्यमंत्री यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे... भयगंटातुन केलेले वक्तव्य आहे... जळी कष्टी पाषाणी दिसताय..... ऑन अमित शहा वंदे मातरम् वक्तव्य सुभाष चंद्र बोस यांनी सुनिश्चित केलेले वंदे मातरम्, रविंद्रनाथ टागोर यांनी सुनिश्चित केलेले वंदे मातरम् आम्ही म्हणणार आहोत.... भाजपाने कधी त्यांच्या पक्ष कार्यालयावर तिरंगा लावला नाही त्यांनी आम्हाला वंदे मातरम् बद्दल शिकवु नये... वंदे मातरम आम्ही पूर्वीपासून म्हणत आहोत....
0
0
Report

संभाजीनगर के अनफिट पानी टँकर: नियम-लायसेंस के बिना पानी सप्लाई?

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर एक असे शहर जिथे आठ दिवसाआड पाणीपुरवठा होतो, शहराचा बराचसा भाग अजूनही टँकरवर अवलंबून आहे त्यातूनच पाणी मिळत, पाणी योजनेचे काम ही सुरू आहे , लवकरच शहराला त्यातूनही पाणी मिळेल मात्र या सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे टँकर न होणारा पाणीपुरवठा.. जवळपास 88 टँकरच्या चारशे फेऱ्या या शहरात होत असतात मात्र हे टँकर सुरक्षित आहेत का याचे उत्तर नाही असे आहे, या टँकर ना कुठलीही नियमावली नाही, ना नंबर प्लेट ना गाडीचे फिटनेस, अनेकांकडे तर लायसन्स ही नसल्याचं सांगण्यात येताय, पाहुयात एक स्पेशल रिपोर्ट... संभाजी नगरात अनफिट टँकरचा सुळसुळाट महापालिकेच्या माध्यमातून रस्त्यावर अनफिट टँकर ना नंबर प्लेट, ना चालवण्याची पद्धत वाली कोण... छत्रपती संभाजी नगर इथली पाण्याची योजना अजून पूर्ण झाली नाही म्हणून शहराच्या बराचसा भाग अजूनही टँकरवर जगतो पाणी मिळतंय यात निश्चितपणे आनंद आहे टँकरच्या माध्यमातून मिळतं यातही दुःख नाही मात्र सगळ्यात महत्त्वाचं रस्त्यावर चालणारे हे टँकर योग्य आहेत का? नागरिकांना सुविधा देण्यासाठी सुसज्ज आहेत का? तर याचे उत्तर नाहीये महापालिका 88 टँकर चालतात आणि 400 फेऱ्यांच्या माध्यमातून ते सगळीकडे पाणी देतात झी २४ तास ना या टँकरची पाहणी केली तेव्हा अनेक धक्कादायक गोष्टी पुढाव्यात महत्त्वाचं म्हणजे अनेक टँकरवर साध्या नंबर प्लेट सुद्धा दिसत नाही ना पुढे नंबर प्लेट ना माग नंबर प्लेट ह्या गाड्या तसाच चालतात म्हणजे कुठला अपघात झाला तर कोणाला पकडावं हा प्रश्न आहे याहून धक्कादायक माहिती म्हणजे 88 पैकी जवळपास 55 टॅक्टर हे आरटीओच्या दृष्टीने अनफिट आहे याबाबतची माहिती महापालिकेलाही असल्याचा समजते मात्र यावर कोणीही कारवाई करत नाही त्यात काही दिवसांपूर्वी भाजपचे नगरसेवक प्रमोद राठोड यांच्या अंगावर एका टँकरनं चालकांना टँकर टाकण्याचा प्रयत्न केला त्यांनी याबाबत पोलिसात तक्रारही केली आणि टँकरच्या एकूणच या लॉबी बाबत त्यांनी संशयही व्यक्त केला आहे.. महापालिकेच्या माध्यमातून 88 टँकर चालतात आणि 400 फेऱ्यांच्या माध्यमातून ते सगळीकडे पाणी देतात ... या संदर्भात आरटीओने तपासणीसाठी दिशेने दिले आणि महापालिका आयुक्तांनी टँकर नंबर प्लेट, फिटनेस, ड्रायव्हर पद्धतींबद्दल चौकशीची घोषणा केली, इतर गाड्यांच्या एसओपी आता टँकरांवर लागू केली जाईल असे सांगितले.. या सगळ्यावर महापौरांनी चिंता व्यक्त केली आणि प्रशासनाला जाब विचारू आणि कारवाई करण्याचे आश्वासन दिले. छत्रपती संभाजीनगरमध्ये टँकर नागरिकांची सोय असल्याने ही व्यवस्था गरजेची आहे, परंतु रस्त्यावर बेलगाम टँकर हाकणे कोणत्याही नियमाची Junction नसणे, कोणाच्याही अंगावर गाडी टाकणं हे दुर्दैवी आहे असे मत व्यक्त झाले.
0
0
Report
Advertisement

Ville Parle के साठे कॉलेज में सभासद नोंदणी टेबल पर टकराव

Mumbai, Maharashtra:Ville Parle साठे कॉलेजमध्ये सभासद नोंदणीवरून वाद मुंबईतील साठे कॉलेज परिसरात काल संध्याकाळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्या सभासद नोंदणीच्या टेबलवरून वाद झाल्याची घटना समोर आली आहे. कॉलेज परिसरात दोन्ही संघटनांकडून सभासद नोंदणी सुरू असताना टेबल लावण्याच्या मुद्द्यावरून दोन्ही गटांमध्ये शाब्दिक वादाला सुरुवात झाली. काही वेळातच हा वाद अधिक वाढल्याचे सांगण्यात येत आहे. नेमका हा वाद कशामुळे झाला, सभासद नोंदणीसाठी जागा देण्यावरून हा प्रकार घडला का, की यामागे आणखी काही कारण आहे, याबत सध्या चर्चा सुरू आहे. दरम्यान, या घटनेमुळे कॉलेज परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच संबंधितांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. या संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी संजीवनी वैजल यांनी.
0
0
Report

घाटकोपर में बहू सपना की हत्या की साजिश: सासू-मोलकरीण सहित 4 गिरफ्तार

Mumbai, Maharashtra:घाटकोपरमध्ये सुनेच्या हत्येचा धक्कादायक कट उघड घाटकोपरमध्ये दुबईहून सुट्टीसाठी आलेल्या ३५ वर्षीय सपना प्रमोद गंजी यांच्या संशयास्पद मृत्यूचे गूढ उकलले आहे. सासू धनलक्ष्मी गंजी हिने मोलकरीण आणि तिच्या कुटुंबीयांच्या मदतीने सपनाच्या हत्येचा कट रचल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. १६ ऑगस्ट रोजी घरात एकटी असताना सपनाच्या डोक्यात काचेचा ग्लास मारून, डोळ्यात मिरची पूड टाकून ओढणीने गळा आवळल्याचा आरोप आहे. त्यानंतर गळ्यावर पाय देऊन तिची हत्या करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले. हत्येनंतर बाथरूममध्ये पाय घसरून पडल्याचा बनावण्यात आला. या हत्येसाठी मोलकरीण मंगलाबाई जाधव आणि तिच्या कुटुंबीयांना तीन लाख रुपये देण्याचे ठरल्याचे पोलिसांनी सांगितले. सासू धनलक्ष्मीसह जाधव कुटुंबातील चार जणांना अटक करण्यात आली असून, सर्व आरोपींची पोलीस कोठडीत चौकशी सुरू आहे.
0
0
Report

आदित्य ठाकरे के मैदान विवाद पर मुंबईकर एकजुट, रविवार को आंदोलन

Mumbai, Maharashtra:आदित्य ठाकरे पीसी हे अंधेरी मोकळ मैदान मी पर्यावरण मंत्री असताना त्याचा विकास केला येथे अनेक जण खेळायला येतात तीन प्लॉट घेऊन हे मैदान भाजपच्या आमदारला गिफ्ट करत आहे साडे ५०० कोटी ५ वर्षांपूर्वी याची वकिंमत होती आता वर्षला २१ लाख किमतीने भाजप आमदाराला देत आहेत नेव्हील डिसुजा टर्फ येथे भाजप नेत्याला ती सुद्धा जागा देणार आहेत सिद्धिविनायक च्या मागे एक मैदान आहे तिथे सुद्धा घुसण्याचा काम केलं जाताय बेस्ट डेपो सुद्धा घेत आहेत.... तो सुद्धा प्रस्ताव घाईत मंजूर केला आदित्य ठाकरे *येत्या रविवारी मी मुंबईकरांना आवाहन करतो मुंबईसाठी मुंबईकरांनी येत्या रविवारी नेव्हील डिसुजा टर्फ समोर आंदोलनाला एकत्र या* *मी काँग्रेस सोबत बोललो आहे... *वर्षा गायकवाड अस्लम शेख यांना बोललो आहे त्यांनी पाठिंबा द्यायचा ठरवलं आहे* *मनसे कडून अमित ठाकरे सुद्धा आंदोलनात येणार आहे* प्रत्येक पक्षाने मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाला विरोध करायचा असेल आणि मोकळ्या जागा मुंबईत वाचवायचे असतील तर तुम्ही या आंदोलनात यावं कुठलेही पक्षाचे आंदोलन नाही मुंबईकरांचा हे आंदोलन असेल *अमित साटम यांनी सुद्धा मैदानाच्या निर्णयाला विरोध केला होता मात्र मुख्यमंत्री मुंबई भाजपाध्यक्षच ऐकत नाही हे दिसतंय त्यांना काही किंमत आहे की नाही महापौरांनी सुद्धा या संदर्भातला प्रस्ताव मंजूर केला* मी ट्रस्ट किंवा आमदाराचे नाव घेत नाहीये कारण माझं त्यांच्यासोबत भांडण नाहीये... माझं विरोध या निर्णयाला आहे... *मुख्यमंत्र्यांनी आधी दिले आहे की पुढच्या पंधरा दिवसात या भूखंडाचे श्रीखंड करा अशा प्रकारचे आधी दिले आहेत* आदित्य ठाकरे आज कोर्टात सुनावणी आहे नेव्हील डिसुजा ग्राउंड वर लाय होत बघूया ठाण्यातले सुद्धा विषय माझ्याकडे आले आहेत त्याच्यावर वेगळी पत्रकार परिषद घेऊ डेटा सेंटर किंवा इतर विषय असतील त्यावर बोलू *रविवारी सायंकाळी पाच वाजता हातात तिरंगा घेऊन कुठल्याही पक्षाचा झेंडा घेऊ नका आणि मोकळ्या जागा वाचव्यात यासाठी मुंबईकडे एकत्र यावेत* भाजप झेन जी विरोधी आहे... खेळाची मैदान ते घेत आहेत... RJFM या संस्थेने किती जागा बांद्रामधील ढापलेले आहेत ते बघा... विंग्स साठी DPDC मधून कितींपैसे घेतले *ऑन राहुल गांधी हिंदी* जर मुख्यमंत्र्यांना वाटत असेल की मुलं कुठल्या प्रकारे प्रतिज्ञा येणार आहेत तर त्यांनी सुद्धा छात्रोकी गुंज कार्यक्रम करावा... त्यांच्या नेत्यांनी सुद्धा यावर पत्रकार परिषद घ्यावी *ऑन मंत्री विद्यापीठ भेट* *जे मंत्री विद्यापीठात जाणार आहेत त्या मंत्र्यांना विचारू की त्यांची मुलं कोणत्या विद्यापीठात शिकतात त्यातल्या अनेक जणांची मुलं बाहेरच्या विद्यापीठात शिक्षण घेतात* *मंत्र्यांचे शिक्षण सुद्धा विचारावं* *मुलांनी बोर्ड लावावेत की जे भाजपचे मंत्री आहेत त्यांची मुलं कोणत्या विद्यापीठात शिकतात* ऑन रिक्षा चालक मराठी प्रताप सरनाईक सांगतील की ते काय ॲक्शन घेत आहेत ऑन महापौर तुम्हाला जर पद सांभाळता येत नसेल तर सोडू नका पण फस्ट्रेशन काढू काढू नका सोशल मीडियासाठी 25 लाख खर्च करतात काय बोलणार यावर कर्जदात्यांचे सगळे पैसे आहेत मुंबईकरांचे पैसे आहेत भाजपला प्रशासन आणि सरकार चालवता येत नाही त्यांना महापौर निवासस्थानामध्ये चा त्रास होत असेल त्यासाठी सुद्धा ते खर्च करत आहेत आता ज्या ठिकाणी ते राहतात तिथे जर वाघाच्या डरकाळीला त्या घाबरत असतील तर काय बोलणार ऑन लाडकी बहीण *92 लाख जमायला लाडक्या बहिणी योजनेतून बाहेर काढल्या त्या सुद्धा कॉक्रोज सारख्या महिला व बालविकास विभागाच्या विरोधात एकत्र येणार है असं कळतंय*
0
0
Report
Advertisement

कोल्हापुर महापालिका की शालाओं में जात प्रवर्ग उल्लेख हटाने का प्रशासनिक आदेश

Kolhapur, Maharashtra:Kolhapur शहर की महापालिका की अनेक शालाओं के सूचना फलकों पर शिक्षकों के नाम के सामने जात प्रवर्ग का उल्लेख पाया गया था। राजर्षी शाहू महाराज की नगरी में यह मामला सामने आने पर आक्रोश व्यक्त किया गया। शालाओं में नियुक्त शिक्षकों के नाम के सामने जात प्रवर्ग का उल्लेख हटाने के निर्देश दिए गए और प्रशासन को इसे गंभीरता से लेते हुए कदम उठाने को कहा गया। नगर प्रशासन ने सभी प्राथमिक शालाओं के लिए परिपत्र जारी कर फलक पर मौजूद जात प्रवर्ग का उल्लेख तुरंत हटाने के आदेश दिए, साथ ही दर्शनी स्थानों पर जानकारी को डिजिटल स्वरूप से अपडेट करने के निर्देश भी दिए गए। कांग्रेस ने इसे जात व्यवस्था को उजागर करने वाला कदम बताकर प्रतिरोध किया। प्रशासन के आदेश के बाद कई शालाओं के फलक हटाए गए, पर यह सवाल बना रहा कि शाहू महाराज की नगरी में ऐसे फलक कैसे लगे और इसकी जिम्मेदारी कौन लेगा।
0
0
Report

CM फडणवीस ने अंबाझरी तालाब का किया निरीक्षण, जलपर्णी मुक्त से बदली तस्वीर

Nagpur, Maharashtra:नागपूर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरातील अंबाझरी तलावाची आज पाहणी केली. काही काळापूर्वी पर्यंत अंबाझरी तलाव हा संपूर्णपणे जलपर्णीने व्यापलेला होता. मात्र महानगरपालिकेने विशेष प्रयत्न राबवला असून हा तलाव संपूर्णपणे जलपर्णी मुक्त केला आहे. जलपर्णी मुक्त झाल्यानंतर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या तलावाची पाहणी केली. यावेळी त्यांनी नौकायनही केलं. - ज्याकाळी पाण्याची व्यवस्था नव्हती त्याकाळी नाग नदीवर बांधलेले धरण म्हणून अंबाझरी तलाव ओळखले जात होत - नंतरच्या काळात पर्यटनाकरिता या तलावाचा उपयोग होत होता - मध्यंतरी दुर्दैवाने हा तलाव जलपर्णीने पूर्ण संपला होता पाण्याचा एक थेंब दिसत नव्हता - आपला लाडका अंबाझरी तलाव नामशेष झाला की काय अशी शंका निर्माण झाली होती, अशात महानगरपालिकेने उत्तम कार्य करून संपूर्ण जलपर्णी संपवली - आता पाणी भरपूर आहे, पाणी खळखळून वाहत आहे, मी नावकायन करून या याचा आनंद घेतला - प्रदूषणाची समस्या आता राहणार नाही कारण 13 एमएलडी चा एसटीपी हा तयार झालेला आहे आणि पुढच्या दोन ते तीन महिन्यात तो एसटीपी कार्यान्वित झाल्यावर वाडी नगरपालिका किंवा एमआयडीसीचा हे सगळं पाणी शुद्ध होऊनच येणार आहे - मला अतिशय आनंद आहे की आमचे तरुण-तरुणी कया किंगचा प्रशिक्षण या ठिकाणी घेत आहेत चांगल्या पद्धतीने ते करत आहेत - ज्या जलक्रीडा यांना त्याच्या कौशल्य होता आता पुन्हा अशा प्रकारचे ट्रेनिंग कौशल्य प्राप्त करून जास्तीत जास्त मेडल्स मिळवून देतील असा आम्हाला विश्वास आहे ----- दरम्यान अंबाझरी तलावापासून आढावा घेतल्या आमच्या प्रतिनिधींनी
0
0
Report
Advertisement

कोरोनाकाल में पती गंवाने वाली एकल मात की पुनर्विवाह यात्रा, मुख्यमंत्री का आशीर्वाद

Nagpur, Maharashtra:कोरोना कालखंडात पती गमावलेल्या एकलमातेचा पुनर्विवाह... ‘सोबत फाउंडेशनच्या प्रकल्पांतर्गत’ सामाजिक उपक्रम... मुख्यमंत्री देणार आशीर्वाद. नागपूर - दुःखाच्या सावलीतून नव्या आयुष्याकडे... मुख्यमंत्री करणार कोरोनाकाळात पती गमावलेल्या एकल मातेला आशीर्वाद माजी आमदार संदीप जोशी यांच्या सामाजिक उपक्रमातील ‘सोबत’ पालकत्व प्रकल्पातील पहिला विवाह. कोरोनाने अनेक कुटुंंबांचे संसार उद्ध्वस्त केले. कुणाचा आधार हिरावला, कुणाचे छत्र हरपले; पण त्या काळाने हिरावून घेतलेल्या आयुष्याला पुन्हा उभे करणाऱ्या माणुसकीने दिलेला हात किती मोठा आधार ठरू शकतो, याची प्रचिती येणार आहे. कोरोनाकाळात पती गमावल्यानंतर दोन मुलांच्या संगोपनाची जबाबदारी एकटीने पेलणाऱ्या एका मातेच्या आयुष्यात पुन्हा एकदा सनई-चौघडे वाजणार आहेत. तिच्या आयुष्यातील या नव्या पर्वाचे साक्षीदार केवळ तिचे कुटुंबीयच नव्हे, तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असणार आहेत. मुख्यमंत्री यावेळी उपस्थित राहणार आहे. कोरोना काळातील 293 जणांना पालकत्व फाउंडेशन कडून आधार देण्यात आल आहे... त्यांच्या विविध सामाजिक उपक्रमात हा विवाह सोहळा होणार आहे. यावेळी वधु प्रीती..वर शिवम आणि पालक फाउंडेशनचे माजी आमदार संदीप जोशी यांच्याशी संवाद साधला आमच्या प्रीतनिधीनी
0
0
Report

चंद्रपूर जिले के नागभीड़ तालुक में मछली पकड़ने गए 54 वर्षीय ग्रामीण पर बाघ के हमले से मौत

Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिले के नागभीड़ तालुक में मछली पकड़ने गए 54 वर्षीय ग्रामीण पर बाघ के हमले से मौत. चंद्रपूर जिले के नागभीड़ तालुक के तुकूम गांव के रहने वाले 54 वर्षीय मोरेश्वर गोपीचंद सावसाकडे का वाघ के हमले से निधन हुआ. मोरेश्वर मछली पकड़ने के लिए घर से निकले थे, लेकिन वापसी नहीं हुई. चार दिन लगातार खोज के बाद जंगल से घिरे चिंदीमाल क्षेत्र के तालाब में मानव शव के अवशेष मिलने पर मौत की पुष्टि हुई. यह हमला बाघ ने किया है, ऐसी प्राथमिक आशंका व्यक्त की जा रही है. अधिक जांच वनविभाग कर रहा है.
0
0
Report

कोल्हापुर में पानी दर बढ़ोतरी का प्रस्ताव अस्वीकृत, प्राकृतिक दर बढ़ोतरी पर दोनों पक्ष सहमत

Kolhapur, Maharashtra:कोल्हापुर महानगरपालिका प्रशासनाने पाणीपट्टीचे सुचवलेले वाढीव दर सर्वसाधारण सभेने अमान्य केले आहेत. पण दुसरीकडे नागरिकांना फटका बसणार नाही अशा नैसर्गिक दरवाढीचा निर्णय महायुती आणि विरोधी काँग्रेस आघाडीने सभेतच जाहीर केला आहे. या दोन्ही आघाड्या एकत्रित नवीन दर ठरवून उपसूचना देणार आहेत. एका अर्थाने सभागृहाने प्रशासनाने आणलेला प्रस्ताव अमान्य केला असला तरी, दुसरीकडे नैसर्गिक दरवाढ करण्याला मात्र सभागृहाने सहमती दर्शवल्याने काही प्रमाणात का होईना येत्या काळात कोल्हापूरकरांना पाणी दरवाढीचा चटका बसणार आहे.
0
0
Report
Advertisement

नासिक में FDA ने अवंती स्नॅक्स समेत कई होटलों के लाइसेंस निलंबित कर दिए

Nashik, Maharashtra:नाशिक breaking - नाशिकमध्ये अन्न औषध विभाग प्रशासनाची कारवाई सुरूच - नाशिकच्या गंगापूर रोडवरील हॉटेलचा अन्न परवाना निलंबित - अवंती स्नॅक्सचा अन्न परवाना तात्काळ प्रभावाने निलंबित - अन्न व औषध प्रशासनाच्या तपासणीत गंभीर त्रुटी आढळून आल्याने कारवाई - अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने अचानक तपासणी केली - कच्च्या अन्नपदार्थांच्या स्वीकारापूर्वी गुणवत्ता तपासणी केली जात नसल्याचे समोर - कामगारांचे अनिवार्य वैद्यकीय प्रमाणपत्र उपलब्ध नसल्याचे आढळले - हॉटेलमध्ये पेस्ट कंट्रोल केले जात नसल्याचे तपासणीत स्पष्ट - स्वच्छता आणि देखभालीकडेही दुर्लक्ष झाल्याचे आढळले - अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 अंतर्गत कारवाई - नियम मोडणाऱ्या कोणत्याही अन्न व्यावसायिकाची गय केली जाणार नाही - नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण ही सर्वोच्च प्राथमिकता असल्याचा अन्न विभागाचा इशारा
0
0
Report

अवैध रेती कार्रवाई के दौरान तहसीलदार के दस्ते पर हमला

Buldhana, Maharashtra:बुलढाणा जिल्ह्यात अवैध रेती वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या देऊळगाव राजा तहसीलदार वैशाली डोंगरजाळ आणि त्यांच्या पथकावर हल्ल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. १९ ऑगस्ट रोजी अंढेरा फाट्यावर कारवाईदरम्यान रेतीच्या टिप्परने तहसीलदारांच्या वाहनाला धडक देऊन चिरडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. त्यानंतर ब्रिझा कार आडवी लावून टिप्पर पळवून नेण्यात आल्याचे एफआयआरमध्ये नमूद आहे. या प्रकरणी हर्षल मनोहर अंभोरे आणि एका अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, १५ ऑगस्ट रोजीच तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार झाला होता. या घटनेने महसूल आणि पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून आरोपी आणि फरार टिप्परचा शोध सुरू आहे.
0
0
Report

पुणे में राहुल गांधी के कार्यक्रम में छात्राओं के पंजीकरण में तेजी

Pune, Maharashtra:राहुल गांधी यांच्या उपस्थितीत पुण्यात छात्रो की गुंज कार्यक्रम होत आहे पुणे शहरात राहुल आणि विद्यार्थी याचा दुवा होणार आहे टी शर्ट इनोग्रेशन आज केले आहे मोठ्या प्रमाणात मुलींनी नोंदणी झाली आहे आई सावित्रीचे गाव आहे पुणे,पाहिले शाळा आहे,लेकीचा आवाज ऐकला पाहिजे भाजप आणि आर एस एस चे महिलेच्या कार्यक्रमाला आक्षेप असूच शकतो मुलीचे वेगळे प्रॉब्लेम आहेत त्या सोडवण्यासाठी येत आहेत सगळ्यांना परवानगी आहे पण मुलीनं प्राधान्य आहेत. आम्ही आमचे काम करत आहोत, कोणी काय करता माहिती नाही लीगल परवानगी मिळाली आहे पोलिसांनी परवानगी दिल्यानंतर आम्ही पोलिसांना भेटून आलो आहोत सोशल मीडियावर आम्ही नोंदणी करायला सागितले आहे,डायरेक्ट आले तर परवानगी आहे. उद्या सायंकाळी सगळी तयारी पूर्ण होईल २० ते २५ हजार पर्यंत क्षमता आहे
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top