445001
रविकांत तुपकरांची तरुण उमेदवारांना संधी, शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घ्या!
Yavatmal, Maharashtra:शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भांडणाऱ्या तरुण तरुणींना उमेदवारी देण्याची घोषणा केली आहे. त्यांनी म्हटले की, कष्टकऱ्यांचे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न समजणारी लोकं राजसत्तेत असली पाहिजे. तुपकर यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज असली तरी, दुर्दैवाने त्यात काही सुधारणा झालेली नाही, असा निषेध व्यक्त केला.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
केदारनाथ नवले ने कांदा बाजार के उतार-चढ़ाव के बीच वांग्या की नई खेती शुरू की
Yeola, Maharashtra:कांद्याच्या बाजारभावात दररोज होत असलेल्या चढ-उताराला कंटाळून शेतीत वेगळा प्रयोग करण्याचा निर्णय येवला सोमठाणे देश येथील कांदा उत्पादक शेतकरी केदारनाथ नवले यांनी घेतला त्यांनी अर्धा एकर क्षेत्रात भरीतासाठी विशेष ओळखल्या जाणाऱ्या बारकू कंपनीच्या वांग्याची तब्बल २२०० रोपांची लागवड केली मल्चिंग पेपर, ठिबक सिंचन आणि इतर खर्च मिळून आतापर्यंत ६० ते ७० हजार रुपये खर्च केला आज पहिल्या तोडणीला सुरुवात झाली असून सुमारे ७० ते ८० कॅरेट वांगी निघाली मात्र, अपेक्षित ३० रुपये किलो दराऐवजी नाशिक बाजार समितीत सध्या १० ते १५ रुपये किलोचा दर मिळत असल्याने शेतकऱ्याची चिंता वाढली आहे उत्पादन खर्चही भरून निघेल की नाही, अशी भीती शेतकरी केदारनाथ नवले यांनी व्यक्त केली0
0
Report
वाशीम कृषि बाजार में तूर के दाम 8400 रुपये प्रति क्विंटल, तीन महीने में最高
Washim, Maharashtra:वाशीम के कृषि उपज बाजार में तूर के दाम फिर चढ़े; कल तूर 8400 रुपये प्रति क्विंटल दर पर दर्ज किया गया। यह पिछले तीन महीनों में सबसे उच्च दर है। दर में वृद्धि के बावजूद अब माल किसान के पास कम बचा है, इसलिए आपूर्ति घटती दिख रही है। वाशीम के बाज़ार में कल 2300 क्विंटल तूर की आवक हुई। तूर के दाम आने वाले दिनों में और बढ़ने की संभावना बाजार विशेषज्ञों ने जताई है।0
0
Report
विदर्भ में आज जोरदार बारिश की संभावना, नागपुर समेत तीन जिलों में ऑरेंज अलर्ट
Nagpur, Maharashtra:नागपुर, विदर्भ में आज दमदार वर्षा की संभावना। गोण्डिया और अमरावती के लिए वर्षा का ऑरेंज अलर्ट। नागपुर में भी सुबह से वर्षा की निरंतर झड़ी। जुलाई और अगस्त में वर्षा की कमी के बाद सितंबर में मजबूत वर्षा की उम्मीद है, पर वर्षा की कमी पूरी तरह भरने की संभावना कम है।0
0
Report
Advertisement
औरंगाबाद खंडपीठ ने नौकरशाही को कड़ा नोटिस दिया: सात दिन में फाइल निस्तारित करें
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:शासकीय कार्यालयातील फाईल ७दिवसांत निकाली काढा, अन्यथा शिस्तभंगाची कारवाईस सामोरे जा, अशा कडक शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने नोकरशाहीला इशारा दिला आहे. अधिकाऱ्यांच्या या लालफीतशाहीमुळे नागरिक न्यायापासून वंचित राहतात आणि न्यायालयाचा अमूल्य वेळ अशा याचिकांमध्ये खर्च होतो, अशी उद्विग्नता खंडपीठाने व्यक्त केली. खंडपीठात दरवर्षी दाखल होणाऱ्या सुमारे १८ ते १९ हजार याचिकांपैकी तब्बल ७ ते ८ हजार याचिका 'केवळ अधिकाऱ्यांना प्रस्तावांवर निर्णय घेण्याचे निर्देश द्या' अशा स्वरूपाच्या असतात. या धक्कादायक बाबीची न्या. नितीन बी. सूर्यवंशी आणि न्या. आबासाहेब डी. शिंदे यांच्या खंडपीठाने अत्यंत गंभीर दखल घेत, स्वतःहून जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. लातूरच्या एका शेतकऱ्याचा भूसंपादनासंदर्भातील अर्ज १९९९ पासून म्हणजे तब्बल २७ वर्षे अनिर्णीत असल्याचे, तर सामाजिक न्याय विभागाकडे २०१८पासून एक प्रस्ताव धूळ खात पडून असल्याचे सुनावणीदरम्यान खंडपीठाच्या निदर्शनास आले, त्यावरून हे निर्देश देण्यात आले..0
0
Report
256 कॉलेजों के खिलाफ बोर्ड की करारी कार्रवाई, मान्यता बिना परीक्षा फॉर्म दाखिले का खुलासा
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:विनामान्यता विषय चालवून बारावीच्या विद्यार्थ्यांकडून परीक्षेचे अर्ज भरून घेतले, अशा छत्रपती संभाजीनगर विभागातील २५६ उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयांवर शिक्षण मंडळाने कठोर कारवाई केली आहे. या संस्थांना प्रतिविद्यार्थी २ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. १८४ संस्थांचे बोर्ड संकेत , स्कूल कोड गोठवण्यात आले आहेत. संगणकशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स आणि क्राफ्ट सायन्स या विषयांची पूर्वपरवानगी न घेताच विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्याचऑनलाइन प्रक्रियेदरम्यान समोर आले. ऑक्टोबरअखेरपर्यंत संस्थेने दंडाची रक्कम भरून मान्यतेची प्रक्रिया पूर्ण न केल्यास, या शाळांमधील १२ हजार विद्यार्थ्यांना बारावीचे परीक्षेचे अर्ज भरता येणार नाहीत. बोर्डाच्या वतीने परीक्षेला विद्यार्थी बसवताना त्या विषयांची आणि मंडळाची मान्यता आवश्यक आहे. परंतु मान्यर विषय असलेल्या क्राफ्ट सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि संगणकशास्त्र या विषयांची मान्यता न घेता अकरावी- बारावी परीक्षेला विद्यार्थी बसवण्यात आले. विद्यार्थी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करत असल्याने नंतर ही बाब समोर आली. त्यानंतर आता बोर्डाने या २५६ संस्थांवर कारवाई केलीय.0
0
Report
शहर भर में हेलमेट नहीं पहनने पर पुलिस ने 5175 बाइक चालकों पर कार्रवाई
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर शहरात पोलिसांकडून विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवर बुधवारीही कारवाई सुरू आहे, शहरभरात विविध चौकांमध्ये राबवलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत ५,१७५ विनाहेल्मेट दुचाकीचालकांवर कारवाई केली. शहर वाहतूक पोलिसांनी मंगळवारपासून ही कारवाई सुरू केली. हर्सल टी, मुकुंदवाडी चौक, केंब्रिज चौक, हायकोर्ट सिग्नल, सेव्हन हिल्स, आकाशवाणी, क्रांती चौक, रेल्वे स्टेशन, अमरप्रीत चौक, कार्तिकी चौक, मिल कॉर्नर, एएस क्लब, ओअॅसिस चौक, नगर नाका आदी ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. २ टप्प्यांत पोलिसांनी शहरातील विविध चौकांत सकाळी ११ ते दुपारी १ आणि दुपारी ५ ते सायंकाळी ७ अशी २ टप्प्यांत ६ तास कारवाई केली. ही कारवाई सुरूच राहणार आहे..0
0
Report
Advertisement
STS स्मार्ट कार्ड से यात्रियों को परेशानियाँ: रिचार्ज और टिकट सुविधाओं में दिक्कतें
Buldhana, Maharashtra:एसटीच्या स्मार्ट कार्डमुळे प्रवासी हैराण! प्रवाशांचा प्रवास सुकर व्हावा, यासाठी एसटी महामंडळाने स्मार्ट कार्डची सुविधा सुरू केली. मात्र, हेच स्मार्ट कार्ड आता प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. कधी कार्डमध्ये रिचार्ज होत नाही, तर कधी रिचार्ज केलेले कार्ड बसमध्ये चालत नाही. विशेषतः हाफ तिकीट किंवा पूर्ण तिकीट सवलतीचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांना या समस्यांचा अधिक त्रास सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी आहेत. बस प्रवासादरम्यान स्मार्ट कार्डवरून प्रवासी और वाहकांमध्ये वादाचे प्रसंगही घडत आहेत. नेमकी अडचण काय आहे? स्मार्ट कार्डची सुविधा की प्रवाशांसाठी मनस्ताप? याच प्रश्नाचा बसस्थानकावरून थेट रिअॅलिटी चेक केलाय आमचे प्रतिनिधी मयूर निकम यांनी...0
0
Report
कोयना डैम 100% भरा, अचानक विसर्जन संभव; किसानों-गांवों के लिए चेतावनी जारी
Satara, Maharashtra:कराड, सातारा - सातारा जिल्ह्यातील कोयना धरण 100 टक्के भरले असून आता कोयना धरणातून कोणत्याही क्षणी पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येणार असल्याची माहिती धरण व्यवस्थापनाने दिली आहे. कोयना धरण 105 टीएमसी पाणीसाठाCapacity असलेले असून ते 100% भरले आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने सातारा सांगली जिल्ह्यासह कृष्णा कोयना नदीकाठच्या शेकडो हेक्टर शेतीच्या सिंचनाचा पाण्याची चिंता मिटली आहे तर राज्याला आवश्यक असलेले वीज निर्मितीसाठी पाण्याचा उपलब्ध साठाही निर्माण झाल्याने विजेची चिंता ही मिटली आहे. सध्या धरणाच्या पायथा वीज गृहातून 1050 क्युसेक विसर्ग सुरू आहे मात्र धरणाचे दरवाजे उघडून विसर्ग सुरू केला जाऊ शकतो त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.0
0
Report
कोल्हापुर के सहकारी बैंक चुनाव: अब तक 1500 प्रस्ताव जमा, 9 सितम्बर आख़िरी तारीख
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी आत्तापर्यंत केवळ दीड हजाराच ठराव दाखल झाले आहेत. येत्या सात दिवसात दहा हजार ठराव दाखल करावे लागणार आहे. 9 सप्टेंबर ठराव दाखल करण्याची शेवटची मुदत आहे. मुदतीत ठराव दाखल झाल्यानंतर हरकती सुनावणीची प्रक्रिया सुरू होणार आहे.0
0
Report
Advertisement
साताऱ्यात लड़की के हॉस्टेल में आत्महत्या: नोट मिलने के बाद गहरे सवाल, जांच जारी
Satara, Maharashtra:सातारा - साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण सायन्स महाविद्यालयातील मुलींच्या वसतिगृहाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेत १९ वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केली आहे . रात्री सृष्टी भानुदास बिरामणे या 19 वर्षीय विद्यार्थिनीने हे टोकाचे पाऊल उचलले आहे. ती महाविद्यालयात फूड अँड टेक्नॉलॉजीच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत होती. तिच्याजवळ एक चिठ्ठी सापडली आहे. सृष्टी ही महाविद्यालयाच्या मुलींच्या वसतिगृहात राहत होती. वसतिगृहातील बाथरूममध्ये आक्षेपार्ह शब्द लिहिल्याची तक्रार झाल्यावर हॉस्टेल समितीने विद्यार्थिनींची चौकशी सुरू केली होती. या प्रकरणात संबंधित विद्यार्थिनींच्या पालकांना बोलावण्याबाबतही चर्चा सुरू होती.दरम्यान, बुधवारी रात्री सृष्टी बाथरूमला जात असल्याचे सांगून वसतिगृहाच्या तिसऱ्या मजल्यावर गेली. त्यानंतर तिने तेथून खाली उडी घेतली. या घटनेत ती गंभीर जखमी झाली. मात्र, उपचारासाठी रुग्णालयात नेण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.पालकांना बोलावण्यात येणार असल्याच्या चर्चेतून घाबरून तिने हे टोकाचे पाऊल उचलले असावे, अशी प्राथमिक चर्चा सुरू होती. मात्र, आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही याबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.0
0
Report
रत्नागिरी में मतदाता सूची सत्यापन के लिए स्विप हस्ताक्षर अभियान शुरू
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरीत प्रारूप मतदार यादी पडताळणीसाठी ‘स्वीप’ स्वाक्षरी मोहीम; वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नागरिकांना आवाहन.. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाच्या प्रारूप मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी ‘स्वीप’ मोहिमेचा फलक प्रदर्शित करण्यात आला.विभागीय आयुक्त रुबल अगरवाल यांच्यासह जिल्हाधिकारी,मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सहायक पोलीस अधीक्षकांसह प्रमुख अधिकाऱ्यांनी या फलकावर स्वाक्षरी करत,नागरिकांनी मतदार यादीतील आपल्या नावाची खात्री करावी,असे आवाहन केले.0
0
Report
नागपुर: अलंकार टॉकीज के पास हिट-एंड-रन में 74 वर्षीय रामदास पाटिल की मौत
Nagpur, Maharashtra:नागपूर - - नागपूरच्या धरमपेठ परिसरातील अलंकार टॉकीज चौकात हिट अँड रनची धक्कादायक घटना काल संध्याकाळी समोर आली. - दुचाकीवर डबल सीटने जात असलेल्या पती पत्नीला काळ्या रंगाच्या डस्टर कारने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात ७४ वर्षीय रामदास पाटील यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी जखमी झाली आहे. - रामदास पाटील हे पत्नी सह नागपूरच्या व्होकार्ट हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन अजनी परिसरातील आपल्या घरी जात होते. अलंकार टॉकीजजवळ, नागपूर सुधार प्रन्यासच्या सभापतींच्या बंगल्यासमोर त्यांच्या दुचाकीला काळ्या रंगाच्या डस्टर कारने धडक दिली. - धडकेनंतर कारचालक घटनास्थळी न थांबता फरार झाला. या प्रकरणी पोलिसांकडून नागपूर शहरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत असून, फरार कारचालकाचा शोध घेतला जात आहे. - दरम्यान, संध्याकाळच्या वेळेस ही घटना घडल्याने अलंकार टॉकीज परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत करण्यास सुरुवात केली. * रामदास पाटील निवृत्त बँक व्यवस्थापक होते...0
0
Report
Advertisement
कर्जत के विधायक महेंद्र थोरवे ने सुनील तटकरे पर निशाना साधा
Chendhare, Maharashtra:कर्जत के विधायक महेंद्र थोरवे ने सुनील तटकरे पर निशाना साधा है। राष्ट्रीयस्ताव कांग्रेस और शिवसेना के भीतर चल रहे राजनीति विवाद एक बार फिर व्यासपिट पर सामने आए। थोरवे ने व्यासपिट पर कहा कि वे राजकारण के बारे में कुछ कह रहे हैं और संघर्ष के साथ आगे बढ़ेंगे, साथ ही गोगावले को उचित समझाने की विनंती भी की।0
0
Report
अर्धनग्न यात्रा से मनमाड हाईवे की बदहाली पर प्रशासन-विरोध प्रदर्शन
Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगर - मनमाड महामार्गाच्या दुरावस्थेकडे शासन-प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी कोपरगाव ते नगर अर्धनग्न यात्रा केली...आज ते अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचले... अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांची भेट देखील त्यांनी घेतली...दरम्यान जिल्हाधिकारी यांच्याकडे संबंधित रस्ता 10 वर्ष टिकेल, रस्ता कामात तोडण्यात आलेल्या वडाच्या एका झाडाच्या बदला 5 झाडे लावून त्याचे 10 वर्ष संगोपन केले जाईल असे स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र द्यावे अशी मागणी काळे यांनी केली...मात्र आम्ही असे प्रमाणपत्र देऊ शकत नाही , राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या पत्रावर तसे देण्यास सांगू असं जिल्हाधिकारी यांनी सांगितले... मात्र यासाठी आम्ही न्यायालयात जाऊ असं काळे यांनी म्हणताच जिल्हाधिकाऱ्यांनी तुम्हाला न्यायालयात जायचे तर जा असं म्हंटल्याचे सामजिक कार्यकर्ते काळे यांनी सांगितले आहे...दरम्यान जिल्हाधिकारी आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी मिळून हा रस्ता खड्डामय ठेवण्याचं चंग बांधला असल्याचा आरोप काळे यांनी केलाय.0
0
Report
गणेशोत्सव में प्लाझ्मा, प्रेशर मिड और माइकिंग पर पूर्ण रोक; शांत विसर्जन के निर्देश
Ahilyanagar, Maharashtra:आगामी गणेशोत्सवात आगमन और विसर्जन मिरवणुका डीजेमुक्त ठेवण्याच्या प्रशासकीय आवाहनला अहिल्यानगर लाईट साऊंड असोसिएशनने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. सुमारे १५० ते २०० व्यावसायिकांच्या बैठकीत त्रासदायक प्लाझ्मा, प्रेशर मिड, कॉम्पिटिशन आणि मायकिंगवर पूर्णपणे बंदी घालण्याचा एकमताने निर्णय घेण्यात आला. तर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बाहेरील साऊंड व्यावसायिकांवर वकिलांमार्फत कायदेशीर कारवाई आणि गुन्हे दाखल करण्याचा इशारा लाईट साऊड जनरेटर असोसिएशनचे अध्यक्ष शिवदत्त पांढरे यांनी दिला. त्रासमुक्त आणि शांततापूर्ण विसर्जन मिरवणुकीसाठी लाईट साऊण्ड जनरेटर संघटनेचा पुढाकार असल्याचा विश्वास संघटनेचे चेतन अरकल यांनी व्यक्त केला.0
0
Report
Advertisement
