445001
रविकांत तुपकरांची तरुण उमेदवारांना संधी, शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घ्या!
Yavatmal, Maharashtra:शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भांडणाऱ्या तरुण तरुणींना उमेदवारी देण्याची घोषणा केली आहे. त्यांनी म्हटले की, कष्टकऱ्यांचे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न समजणारी लोकं राजसत्तेत असली पाहिजे. तुपकर यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज असली तरी, दुर्दैवाने त्यात काही सुधारणा झालेली नाही, असा निषेध व्यक्त केला.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
NALFED ने ज्वार खरीदी शुरू की: किसान राहत, दाम 3699 रुपये
Washim, Maharashtra:वाशीम जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उन्हाळी ज्वारीची पेरणी केली जातेय मात्र बाजार समितीत ज्वारीला अवघा 1700 ते 1800 रुपये दर मिळत असल्यानं नाफेड कडून ज्वारीची खरेदी करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत होती अखेर 20 मे पासून नाफेड कडून ज्वारी खरेदीला सुरुवात झाली असून खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलीये.त्यामुळे नाफेड केंद्राबाहेर वाहनाच्या लांब रांगा लागल्यात. नाफेड कडून ज्वारीला 3699 रुपये दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय.0
0
Report
कोल्हापुर में बाढ़ के तैयारी के लिए अग्निशामक ने पंचगंगा में बचाव प्रदर्शन किया
Kolhapur, Maharashtra:आगामी पावसाळा आणि संभाव्य पुरस्थितीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालिकेच्या अग्निशामक विभागाने पंचगंगा नदी पात्रात बचाव कार्याचे प्रात्यक्षिक सादर केले. संभाव्य महापूर काळात आपत्कालीन परिस्थितीचा सामना करताना बचाव कार्य अधिक प्रभावीपणे कसे राबवता येईल, याचा आढावा महापालिका आयुक्त राजेंद्र भारुड यांनी घेतला. यावेळी अग्निशामक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बोटीद्वारे बचावकार्य, पूरग्रस्तांना सुरक्षितस्थळी हलविणे तसेच आपत्कालीन परिस्थितीत वापरल्या जाणाऱ्या विविध साहित्यांचे प्रात्यक्षिक करून दाखवले. महापालिकेकडे उपलब्ध असलेल्या बोटी, लाईफ जॅकेट, दोरखंड आणि इतर बचाव साहित्य सुस्थितीत असून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीसाठी यंत्रणा सज्ज असल्याची खात्रीही आयुक्तांनी करून घेतली. पूरस्थिती उद्भवल्यास नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत तातडीने बचाव व मदतकार्य राबविण्यासाठी महानगरपालिका प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचा विश्वास यावेळी अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.0
0
Report
अमरावती में ओपन बार पर पुलिस धावा, स्नैक सेंटर के मालिक समेत चार गिरफ्तार
Amravati, Maharashtra:अमरावतीत ओपन बार चालवणाऱ्यांवर गुन्हे शाखेची धडक कारवाई; स्नॅक्स सेंटरच्या मालकांसह ४ जण ताब्यात अमरावती शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई केली आहे. फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैधपणे दारू पिण्यासाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या ४ जणांना पोलिसांनी रंगेहात ताब्यात घेतले आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने फ्रेजरपुरा परिसरातील आदित्य वाईन्सच्या बाजूला असलेल्या आहान अंडा व स्नॅक्स सेंटर आणि जय गजानन सोडा व स्नॅक्स सेंटर'वर छापा टाकला. येथे येणाऱ्या लोकांना बेकायदेशीरपणे दारू पिण्याची जागा उपलब्ध करून दिली जात असल्याचे पोलिसांच्या कारवाईत समोर आले. याप्रकरणी पोलिसांनी अमोल मोतीराम डाके, सोपान लक्ष्मण दुर्गे, करण सुदर्शन आणि आकाश राय (सर्व राहणार अमरावती) या चालकांना ताब्यात घेतले आहे. या चारही आरोपींवर फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सार्वजनिक ठिकाणी अवैधपणे चालणाऱ्या अशा ओपन बारवर पोलिसांची ही कडक कारवाई मानली जात आहे.0
0
Report
Advertisement
बीड़ में राष्ट्रीय राजमार्ग भूसंपादन घोटाले में तत्कालीन जिलाधिकारी अविनाश पाठक का निलंबन
Beed, Maharashtra:बीड: राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादन घोटाळा प्रकरणात अटकेत असलेले बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक याचे अखेर निलंबन झाले आहे. 7 मे रोजी अविनाश पाठक याला लातूर येथून एसआयटीने अटक केली होती. पोलीस कोठडी नंतर पाठक सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. याच दरम्यान अविनाश पाठक याच्यावर ही निलंबनाची कारवाई करण्यात आलीय. अटकेच्या तारखेपासून निलंबन लागू करण्याचे आदेश काढले आहेत. एसआयटीच्या माध्यमातून या प्रकरणाचा तपास सुरू असून दहा जणांविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. यात पाठक यांचा देखील समावेश आहे. या प्रकरणात मूळ भूसंपादन निवाडा सुमारे 68.58 कोटी रुपये असताना बनावट आदेश आणि खोट्या मंजुरीच्या आधारे तब्बल 241 कोटी रुपयांचा वाढीव मोबदला मंजूर करण्यात आल्याचं तपासात समोर आले. हा संपूर्ण प्रकार 2025 या कालावधीत झाल्याचे निष्पन्न झाले आहे.0
0
Report
छत्रपति संभाजीनगर में पेट्रोल-डीजल की कमी, कीमतों में लगातार वृद्धि से लोग परेशान
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर मध्ये गेली काही दिवस सतत डिझेल आणि पेट्रोलची टंचाई आहे त्यामुळे नागरिकांना तासंतास रांगेत इंधनासाठी थांबव लागत त्यातच सातत्याने दर होणारी दरवाढ सुद्धा नागरिकांना त्रासिक झाली आहे वेळेत इंधन मिळत नाही सातत्याने दरवाढ होते जगाव तरी कसा असा प्रश्न नागरिक विचारत आहे छत्रपती संभाजी नगर मधील एका पेट्रोल पंप हुन आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी0
0
Report
गर्मी ने कुलर की मांग तीन गुना कर दी, नागपुर में बिक्री बढ़ी
Nagpur, Maharashtra:उष्णतेचा तडाखा.... कुलरची मागणी तिपटीने वाढली संपूर्ण विदर्भ सध्या उष्णतेमुळे होरपळून निघत आहे... त्याच्यापासून थोडाफार दिलासा मिळतो तो कूलर पासून मिळणाऱ्या गारव्यामुळे.... त्यामुळे नागपुरात कुलरची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे... सुमारे अडीच ते तीन पट कुलरची विक्री वाढल्याची माहिती कुलर व्यावसायिक देत आहे... शिवाय पाणी साठवणुकीचे क्षमता जास्त असलेले कुलर मागणी जास्त आहे... वाढलेली प्रचंड उष्णता आणि त्यानंतर कुलरची वाढलेली मागणी याबाबत जाणून घेतले आहे आमच्या प्रतिनिधी0
0
Report
Advertisement
विदर्भ में भीषण गर्मी: नागपुर समेत कई जिलों में तापमान 45-47°C तक पहुँच सकता है
Nagpur, Maharashtra:नागपूर - विदर्भ में तापमान बढ़ गया है... अकोला, अमरावती और पूर्व विदर्भ के वर्धा, चंद्रपूर में भी भीषण गर्मी का असर दिख रहा है. - अगले पांच से छह दिनों में तापमान बढ़ने की संभावना है... अकोला, अमरावती, वर्धा, यादवतमाळ जिल्यों को रेड अलर्ट तथा नागपूर, चंद्रपूर जिलों को ऑरेंज अलर्ट दे दिया गया है. - वर्तमान तापमान सामान्य से अधिक रहेगा. 45 से 47 डिग्री के आसपास तापमान रहने की संभावना है, कुछ जगहों पर 47 डिग्री तक जा सकता है. - अकोला में तापमान कमी के बाद फिर बढ़ने की संभावना है. 45 से 47 डिग्री तापमान बने रहने की संभावना है. - कुछ जगहों पर गरज-तड़क के साथ हल्की बारिश हो सकती है; फिलहाल तापमान मंद नहीं हो रहा है जिससे राहत की उम्मीद कम है.0
0
Report
वर्धा में भीषण गर्मी से पांच लोगों की मौत, रेड अलर्ट जारी
Wardha, Maharashtra:वर्ध्यात उष्णतेचा मोठा कहर? वर्ध्यात पाच जणांचा उष्मघाताने मृत्यू? - शहराच्या विसावा चौक, इतवारा चौक, रेल्वे स्टेशन, समता नगर, पिपरी मेघे येथे आढळून आले मृतदेह - वर्ध्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात आणि सेवाग्राम हॉस्पिटल येथे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले मृतदेह - वर्ध्याचं 47.1 अंश सेल्सिअस तापमानाची आहे नोंद - वर्ध्यात तीन दिवस उष्णतेचा रेड अलर्ट सांगण्यात आला0
0
Report
पत्नी की आँखों के सामने जंगल में बाघ ने पति को मार डाला
Bhandara, Maharashtra:डोळयादेखत पतीला केलं ठार! कोदुर्ली येथील धक्कादायक घटना, परिसरात दहशत.. भंडाऱ्यातील पवनी तालुक्यातील कोदूर्ली येथील जंगलात काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली असून जंगलात लाकूड कापण्यासाठी गेलेल्या 55 वर्षीय इसमावर वाघाने हल्ला केला असून जागीच ठार केले असून हा संपूर्ण थरार मृतकाच्या पत्नीच्या डोळयादेखत घडला असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून या घटनेची माहिती मिळताच परिसरातील गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत वनविभागाचे अधिकारी व पोलीस दलही तात्काळ दाखल झाले. या घटनेमुळे वनविभागाच्या कार्यक्षमतेवर गावाकऱ्यांनी संताप व्यक्त करीत त्या मृतकाच्या परिवाराल आर्थिक मदत जाहीर करावी व वाघाला लवकरात लवकर जेरबंद करण्यात यावा अशी मागणी केली आहे.0
0
Report
Advertisement
वाशीम में अवैध डीज़ल भंडार पर छापा, 200 लीटर जप्त
Washim, Maharashtra:वाशीम जिल्ह्यात पेट्रोल-डिझेल तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने अवैध इंधन साठेबाजांविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे.वाशिम तालुक्यातील तोंडगाव नाका फाट्याजवळील एका धाब्यावर महसूल विभागाने छापा टाकून तब्बل 200 लिटर डिझेल जप्त केले.SDO वैशाली देवकर व महसूल विभागाच्या पथकाने ही कारवाई केली. सुनील धाडवे यांच्या धाब्यावर अवैधरीत्या इंधन साठवून ठेवण्यात आल्याचे आढळून आले.जप्त करण्यात आलेले डिझेल पुढील कारवाईसाठी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. अशा कारवाईमुळे अवैध इंधन साठेबाजीला आळा बसण्यास मदत होणार आहे.0
0
Report
हिंगोली में डीजल खातिर कतार पर किसानों के बीच हिंसक धक्का-मुक्की; वीडियो सामने, एक किसान गंभीर घायल
Hingoli, Maharashtra:अँकर -हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील आरटी येथील शिव पार्वती पेट्रोल पंप वर डिझेल खरेदीसाठी लागलेल्या रांगेतून शेतकऱ्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना 21 मे रोजी घडली असून या मारहाणीचा व्हिडिओ आता समोर आला आहे या मारहाणी मुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते हिंगोली जिल्ह्यांमध्ये मागील आठवडाभरापासून डिझेलची प्रचंड निर्माण झालेली आहे शेतीच्या कामासाठी लागणारे डिझेल खरेदी करण्यासाठी पेट्रोल पंपावर मोठ्या प्रमाणात झुंबड उडत असून रांगेत उभे राहण्याच्या कारणावरून आराटी फाटा येथील येथील पेट्रोल पंप तुंबळ हाणामारी झाली आहे दोन गटात हे हाणामारी झाली असून या हाणामारी मध्ये काही शेतकरी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे एक शेतकरी या मारहाणीमध्ये गंभीर जखमी असून त्याच्यावर नांदेड येथे खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत..0
0
Report
नाशिक जिले में मानसून पूर्व आंधी-बारिश से भारी नुकसान, येवला में सबसे अधिक नुकसान
Yeola, Maharashtra:नाशिक जिल्ह्याला मान्सून पूर्व वादळी पावसाचा चांगला तडाखा बसला असून येवला तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. देवळाणे येथे आलेल्या वादळी वारा व पावसाने गोरख काळे या शेतकऱ्याच्या दोन कांदा चाळ तुटून साठवलेला संपूर्ण कांदा भिजून मोठे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाले असून पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे. या संदर्भात घटनास्थळाचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी0
0
Report
Advertisement
शिर्डी दौरे में राजनाथ सिंह ने रक्षा सामग्री उत्पादन प्रकल्प का उद्घाटन किया
Shirdi, Maharashtra:केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग आज शिर्डी दौऱ्यावर.. शिर्डी येथील सावळीविहीर औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचा उद्घाटन सोहळा... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उद्योग मंत्री उदय सामंत, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील राहणार उपस्थित... विद्यार्थी आणि नागरीकांसाठी संरक्षण साहीत्याच्या उत्पादनाचे भव्य प्रदर्शन.. राॅकेट आणि क्षेपणास्त्र विशेष आकर्षण .. निबे गृपच्या संरक्षण उत्पादन प्रकल्पाचे उद्घाटन होणार... 200 एकर जागेत उभारला गेला प्रकल्प... प्रकल्पाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वंदे भारत रेल्वेने शिर्डी कडे रवाना... केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह शिर्डी दौऱ्यावर असल्याने बंदोबस्तासाठी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा दाखल...0
0
Report
अभय योजना से वाळूज एमआईडीसी में अवैध निर्माण 31 दिसम्बर 2020 तक नियमित
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या हद्दीतील नागरिकांसाठी कमी दरात 'बेटरमेंट चार्जेस' भरून गुंठेवारी नियमित करण्याची संधी 'अभय योजने'च्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली आहे. वाळूज औद्योगिक परिसरातील उद्योजकांनीही या सुविधेचा लाभ घेत आपल्या जमिनी व बांधकामे दिलेल्या मुदतीत नियमित करून घ्यावीत, असे आवाहन महानगर आयुक्त, जी. श्रीकांत यांनी केले आहे. वाळूज एमआयडीसी परिसरात मोठ्या प्रमाणावर विनापरवाना व अनधिकृत बांधकामे झाली असून, त्यामुळे पायाभूत सुविधांवर ताण येत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. प्राधिकरणाच्या हद्दीत नियोजनबद्ध विकास साधण्यासाठी नियमबाह्य बांधकामांवर धडक कारवाई केली जाणार आहे. शासन नियमांनुसार केवळ ३१ डिसेंबर २०२० पूर्वीचीच विनापरवाना बांधकामे नियमित केली जातील. त्यानंतरची सर्व बांधकामे अनधिकृत मानून ती हटवण्यात येतील, असा स्पष्ट इशारा आयुक्तांनी दिलाय...0
0
Report
लातूर MIDC में गैर-औद्योगिक गतिविधियों पर कार्रवाई; क्लासेस, हॉस्टेल, खानावळी बंद
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज एमआयडीसीतील बिगर औद्योगिक व्यवसायांवर प्रशासनाचा दणका... क्लासेस, हॉस्टेल, खानावळी, अभ्यासिका तात्काळ बंद करण्याचे आदेश... क्लासेस, हॉस्टेल, खानावळी, अभ्यासिकांवर कारवाईची टांगती तलवार... नियमभंग करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा... एमआयडीसी परिसरात उद्योगांव्यतिरिक्त सुरू असलेल्या व्यवसायांवर आता कारवाईची टांगती तलवार आली आहे. क्लासेस, हॉस्टेल, खानावळी, अभ्यासिका आणि इतर व्यावसायिक उपक्रम तात्काळ बंद करण्याचे आदेश जिल्हा उद्योग केंद्राने दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. औद्योगिक वसाहतीत बिगर औद्योगिक व्यवसाय सुरू असल्याच्या तक्रारीनंतर प्रशासनाने हा निर्णय घेतला असून आदेशाचे पालन न केल्यास संबंधितांवर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.0
0
Report
Advertisement
