Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

यवतमाळमध्ये गोकुळाष्टमीचा उत्साह, घराघरांत श्रीकृष्णाची मूर्ती स्थापना

Aug 27, 2024 03:44:19
Yavatmal, Maharashtra

यवतमाळ जिल्ह्यात गोकुळाष्टमीच्या निमित्ताने घराघरांत श्रीकृष्णाची मूर्ती स्थापित करण्यात आली. "जय कन्हैया लाल की" अशा गजरात आणि शंखनादात रात्री बारा वाजता श्रीकृष्ण जन्मोत्सव भक्तिमय वातावरणात आणि आनंदाने साजरा करण्यात आला. अनेक कुटुंबांत शेकडो वर्षांची श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करण्याची परंपरा आहे, आणि या दिवशी सुंदर देखावे विशेष आकर्षण ठरतात. मूर्ती स्थापनेनंतर रात्रभर भजनाचे कार्यक्रम होतात, आज महाप्रसादाचा कार्यक्रम आहे आणि उद्या विसर्जनानंतर गोपाळ काल्याचे आयोजन होणार आहे.

1
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
NMNITESH MAHAJAN
Oct 25, 2025 06:00:30
Jalna, Maharashtra:जालना : तरुणाला रस्त्यात अडवून टवाळखोरांकडून मारहाण,25 वर्षीय तरुणाचा मृत्यू,आरोपींवर कडक कारवाईची कुटुंबियांची मागणी अँकर | दुचाकीवरून जाणाऱ्या 25 वर्षाच्या तरुणाला रस्त्यात अडवून त्याला एका टोळक्याने बेदम मारहाण केली आहे.या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाला आहे.लाठ्या,काठ्या आणि लोखंडी रॉडने तरुणाला ही मारहाण करण्यात आली आहे.विकास लोंढे असं मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचं नाव आहे.नातेवाईकांच्या लग्न समारंभ आटोपून विकास हा घरी येत असताना शहरातील नूतन वसाहत परीसरात टवाळखोरांनी त्याला अडवत तू सोशल मीडियावर महापुरुषांचे फोटो का व्हायरल करतो.?असं विचारत त्याच्यावर हल्ला चढवला.ही मारहाणा होत असताना आजूबाजूच्या नागरीकांनी तिथे धाव घेतली मात्र तोपर्यंत टवाळखोर फरार झाले होते.या घटनेनंतर विकासला शासकीय रुग्णालयात आणि नंतर छत्रपती संभाजीनगर येथे उपचारासाठी हलवण्यात आलं.मात्र उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला.दरम्यान आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी विकासाच्या वडिलांनी केली आहे。
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Oct 25, 2025 05:36:43
Akola, Maharashtra:अक्षय नागलकर एक प्रेममय लड़का, समाजसेवा के काम में सतत आगे रहने वाला युवक है, और आज वह तीन दिनों से लापता है. आकोला के डाबकी रोड थाने की सीमा से अक्षय गायब हो गया है; उसके परिवार का विश्वास अभी भी है कि वह वापस आयेगा. लेकिन तक्रार दर्ज होने के तीन दिन बीत जाने के बाद भी पुलिस को अक्षय का कोई सुराग नहीं मिला. अक्षय के रिश्तेदार और मित्र रोज डाबकी रोड थाने में आकर ठाणे-बंध कर लेते हैं. हर बार सिर्फ तनावपूर्ण उत्तर मिलता है कि खोज जारी है, जिससे परिवार में नाराज़गी और अस्वस्थता बढ़ती जा रही है. इस मामले में स्थानीय भाजपा पदाधिकारी भी सामने आये हैं और मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस से न्याय की माँग की जा रही है. अक्षय जीवित है या नहीं, इसका पता जल्दी लगना चाहिए, यह माँग अक्षय के पिता कर रहे हैं. अक्षय रात पाँच बजे माँ से कहा था ‘स्वयंपाक करके रख’ और घर से बाहर निकल गया; फिर वापस नहीं आया. पूरा परिवार रोज उस दरवाज़े को देख रहा है. अक्षय किसी कार्यक्रम में गया था और फिर एक दोस्त के साथ बाहर निकल गया, इसकी पुष्टि पुलिस कर रही है. दोस्त जिसे अक्षय आख़िरी बार मिला था, उसकी पूछताछ जारी है. समाजसेवा और गोरक्षा के क्षेत्र में अग्रणी रहने वाले अक्षय के गायब होने से शहर में भी चिंता है. पुलिस ने खोज के लिए चार टीम बनाई है और तस्‍त दबाव बढ़ाने के लिए परिजनों की मांग तेजी से कराई जा रही है. एक तरफ़ परिवार की उम्मीद है, दूसरी तरफ़ पुलिस की चपचप में देरी पर परिवार और मित्र संताप व्यक्त कर रहे हैं. तीन दिन हो चुके हैं, पर अभी तक अक्षय कहाँ है, यही سؤال बना हुआ है.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Oct 25, 2025 05:36:28
Akola, Maharashtra:एक प्रेमळ मुलगा, समाजसेवेच्या कामात सतत पुढे असलेला तरुण, आणि आज तोच तीन दिवसांपासून बेपत्ता आहे. अकोल्यातील डाबकी रोड पोलीस स्टेशन हद्दीतून अक्षय गायब झाल्याची घटना घडली असून, त्याच्या कुटुंबीयांचा विश्वास अजूनही जिवंत आहे की तो नक्की परत येईल. मात्र तक्रार दाखल होऊन तीन दिवस उलटले तरीही पोलिसांना अक्षयचा काहीच मागोवा लागलेला नाही. अक्षयचे नातेवाईक आणि मित्रमंडळी दररोज डाबकी रोड पोलीस स्टेशनमध्ये येऊन ठाण मांडून बसतात. प्रत्येक वेळेस फक्त “तपास सुरू आहे” एवढंच उत्तर मिळत असल्याने त्यांच्या मनात नाराजी आणि अस्वस्थता वाढू लागली आहे. आता या प्रकरणात स्थानिक भाजप पदाधिकारीही पुढे आले असून थेट राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृह मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे न्याय मागितला आहे. अक्षय जिवंत आहे की त्याच्यावर काही अनर्थ ओढवला आहे याचा तरी उलगडा लवकर करावा, अशी आर्त मागणी अक्षयच्या वडिलांकडून केली जात आहे. विनायक नागलकर, अक्षयचे वडील. 22 ऑक्टोबरच्या संध्याकाळी पाचच्या सुमारास अक्षयने आईला “स्वयंपाक करून ठेव” एवढंच सांगितलं आणि घरातून बाहेर पडला. पण त्यानंतर तो कधीच परतला नाही. संपूर्ण कुटुंब दररोज त्याच दाराकडे पाहत बसलंय, कधी तरी तो येईल या आशेने. अक्षय एका कार्यक्रमाला गेला होता आणि नंतर एका मित्रासोबत बाहेर पडल्याचं पोलिस तपासात पुढे आलं आहे. अक्षय ज्या मित्राला सर्वात शेवटी भेटला त्या मित्राची पोलिस चौकशी सुरू आहे. समाजसेवा आणि गोरक्षणाच्या कार्यात नेहमी अग्रस्थानी असलेला अक्षय अचानक गायब झाल्यानं शहरातही चिंता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाचा सखोल तपास होऊन गुन्हेगारांना त्वरित अटक व्हावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. तर पोलिसांनी अक्षयचा शोध लावण्यासाठी चार पथक तयार केले असून शोध सुरू आहे. Final Vo: अक्षयचा शोध लवकर लागावा, हीच आता सर्वांची एकच अपेक्षा आहे.आईच्या डोळ्यांत अजूनही तो दारातून आत येईल, या आशेचा प्रकाश आहे... तर वडिलांच्या आवाजात एकच विनंती — “फक्त मला सांग, माझा मुलगा जिवंत आहे का ?”पोलिसांच्या तपासात विलंब होत असल्याने नातेवाईक आणि मित्रमंडळींच्या मनात आता संताप वाढत चाललाय.तक्रार दाखल होऊन तीन दिवस झाले..पण प्रश्न अजून तोच आहे, अक्षय कुठे आहे...?
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Oct 25, 2025 05:17:08
Bhandara, Maharashtra:२५ ते ३० टक्के कमिशन शिवाय नगरपरिषदेत कोणतेही काम झाले नाही भाजप नेते परिणय फुके यांचा दिवाळी स्नेह मिलन कार्यक्रमात खळबळ जनक दावा..... आपल्याच सरकारवर टीका सध्या चार नगरपरिषदांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली असून सगळेच पक्ष आपल्या सत्तेसाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. यातच भंडारा येथे नुकताच पार पडलेल्या दिवाळी मिलन कार्यक्रमांमध्ये भाजप आमदार परिणय फुके यांनी मागील काही वर्षांमध्ये नगर परिषदेमध्ये 25 ते 30 टक्के कमिशन घेतले शिवाय कोणतेही काम न झाल्यास दावा केलेला आहे. यामध्ये करोडोंचा घोटाळा ही झाला असल्याचा त्यांनी सांगितले आहे. नगर परिषदेत आपली सत्ता आली तर त्याची चौकशी करू असा दम देखील दिला आहे. भंडारा जिल्ह्यातील चारही नगर परिषदेत भाजपची सत्ता होती. व नंतर प्रशासक बसविण्यात आला. दुसरीकडे राज्याची सत्ता भाजपच्या हातात असताना भ्रष्टाचार कसा झाला असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे परिणय फुके आपल्या सरकारवरच टीका करतात काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Oct 25, 2025 05:15:21
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापूर शहरात गहाळ किंवा चोरीला गेलेले तब्बल 231 मोबाईल पोलिसांनी केले हस्तगत सोलापूर शहरात गहाळ किंवा चोरीला गेलेले हे मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केलंय केंद्र शासनाच्या दुरसंचार विभागाद्वारे गहाळ झालेल्या आणि चोरीस गेलेल्या मोबाईल हॅन्डसेटची माहिती मिळण्यासंदर्भात CEIR Portal सुरु करण्यात आले आहे या CEIR Portal द्वारे मिळालेल्या माहितीच्या आधारे तपास पथके वेगवेगळया परजिल्हयात आणि परराज्यात पाठविण्यात आली होती या तपास पथकातील पोलीसांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपास करत चोरीला गेलेले आणि गहाळ झालेले विविध कंपनीचे सुमारे 46 लाख 20 हजार रुपयांचे चे एकूण 231 मोबाईल हॅन्डसेट हस्तगत केले आहेत.
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Oct 25, 2025 05:04:03
Chendhare, Alibag, Maharashtra:भेकराची शिकार प्रकरणी अलिबाग तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जयेंद्र भगत अडचणीत आले आहेत. भगत यांच्या वाडगाव येथील घरातून पोलिसांनी भेकराचे एक किलो मांस जप्त केले आहे. ही कारवाई करून पोलिसांनी पुढील कार्यवाहीसाठी हे प्रकरण वन विभागाकडे सोपवले आहे. जयेंद्र भगत यांची वन विभागाकडून चौकशी करण्यात येत आहे. चौकशी पूर्ण झाल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे. भेकराची शिकार केल्या प्रकरणी अलिबाग तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जयेंद्र भगत अडचणीत आले आहेत. भगत यांच्या वाडगाव येथील घरातून पोलिसांनी भेकराचे एक किलो मांस जप्त केले आहे. ही कारवाई करून पोलिसांनी पुढील कार्यवाहीसाठी हे प्रकरण वन विभागाकडे सोपवले आहे. जयेंद्र भगत यांची वन विभागाकडून चौकशी करण्यात येत आहे. चौकशी पूर्ण झाल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे.
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Oct 25, 2025 05:02:44
Washim, Maharashtra:अँकर:दिवाळीच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी वाशिम आणि अकोला जिल्ह्यातील पर्यटकांनी निसर्गरम्य काटेपूर्णा अभयारण्याकडे मोठ्या प्रमाणात धाव घेतली आहे.दोन्ही जिल्ह्यांच्या सीमेवर वसलेले हे अभयारण्य सध्या पर्यटकांच्या उपस्थितीने गजबजले आहे. हिरवाईने नटलेला परिसर, शांत वातावरण आणि तलावाचे अप्रतिम निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी अभयारण्यात दिवाळीच्या सुट्या मुळे दिवसभर पर्यटकांची वर्दळ सुरू असून, काटेपूर्णा प्रकल्पातील बोटिंग पॉईंटवर विशेष गर्दी दिसत आहे.कुटुंबासह आलेले पर्यटक बोटींगचा थरार अनुभवत आहेत.जंगली सफारीदरम्यान हरिण,नीलगाय,माकडे, ससे अशा विविध वन्यप्राण्यांचे दर्शन होत असल्याने लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांसाठी ही सफर संस्मरणीय ठरत आहे.निसर्गप्रेमींसाठी दिवाळी सुट्टीत काटेपूर्णा अभयारण्य हा एक आकर्षक पर्यटनाचा ठिकाण ठरत आहे.
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Oct 25, 2025 05:01:36
Amravati, Maharashtra:बच्चू कडूंच्या महाएल्गार आंदोलनासाठी महिलांकडून वर्गणी गोळा करायला सुरुवात; शेतकऱ्यांची तात्काळ कर्जमाफी करण्याची मागणी अँकर :- शेतकऱ्यांचा सातबारा कोरा व शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत मिळावी या मागणीसाठी बच्चू कडू येत्या 28 ऑक्टोबर रोजी नागपूर येथे महाएल्गार मोर्चाच आयोजन केले आहे. या मोर्चासाठी आता महिलादेखील पुढे सरसावल्या असून या आंदोलनासाठी कार्यकर्त्यांच्या जेवणाच्या व इतर व्यवस्थेसाठी प्रहार च्या महिला कार्यकर्त्या घरोघरी जाऊन ताटपाटी वाजवत झोळीत वर्गणी गोळा करत आहे. शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट असून देवा भाऊंनी शेतकऱ्यांचा विचार करून संपूर्ण कर्जमुक्ती करावी अस आव्हान या महिलांच्या वतीने करण्यात आलेल आहे. बाईट :– महिला कार्यकर्ता, प्रहार
0
comment0
Report
MNMAYUR NIKAM
Oct 25, 2025 04:49:17
Buldhana, Maharashtra:बुलढाणा ब्रेकींग .. आमदार संजय गायकवाड बाईट्स .. ऑन हर्षवर्धन सपकाळ दावा, सत्ता धारिनी आमदारांना 21 डिफेंडर वाटल्या .. आमदारांवर कुणी काय आरोप करत असेल तर त्यांनी पाहिले सिद्ध केले पाहिजे .. बिनबुडाचे आरोप करून प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी असे स्टेटमेंट हा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष करत असतो. गाडीवरील सिम्बॉल मला विधानसभेने दिलाय . तुझ्या गाडीवर ही सिम्बॉल होता. दिल्लीपासून गल्लीपर्यंत आमदारांच्या गाडीला सिम्बॉल आहे . तू अध्यक्ष असताना काढायला सांगतो का . तुम्ही तमाशा का लावला म्हणून , बोल तुझे आमदार खासदारांना .. सिम्बॉल लावणे म्हणजे तमाशा करणे आहे म्हणून . ऑन डिफेंडर 21 वी की 22 वी . शोध म्हणाव . तू आमदार असताना बुलढाणा शहरातील चांगल्या घराच्या महिला तुझ्या एड्स झालेल्या यादीत होत्या . त्याचे अनुदान लाटत होता त्याचाही शोध घे. आपण काय शेण खात होतो .. ऑन हर्षवर्धन , दिवाळीनंतर घोटाळा काढणार. सरकारकडे शेतकऱ्यांना देण्यासाठी पैशाची तडजोड करावी लागत आहे. लाडक्या बहिणीचे पैसे देण्याकरता कसरत करावी लागत आहे . वर्षभरात एक काम झाले नाही आणि हा कुठून घोटाळा शोधणार . घोटाळा वगैरे काही नाही . नवीन आमदारांना पाच कोटी विकास कामना दिले ..
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Oct 25, 2025 04:47:57
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Oct 25, 2025 04:47:37
Pandharpur, Maharashtra:Anchor - पंढरपूर तालुक्यातील सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या काही सभासदांनी सदर कारखाना भागीदारी तत्वावर ओंकार शुगर ग्रुपचे बाबुराव बोत्रे यांना चालवण्यास देण्यास विरोध दर्शवलेला आहे. यामुळे कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये या मुद्द्यावरून जोरदार गोंधळ होण्याची शक्यता आहे. मागील 25 वर्ष राष्ट्रवादीचे नेते कल्याणराव काळे यांची एक हाती सत्ता असलेला भाळवणी येथील सहकार शिरोमणी साखर कारखाना मोठ्या रकमेच्या कर्जामुळे अडचणीत आलेला आहे. त्यामुळे भागीदारी तत्वावर हा कारखाना ओंकार शुगर ग्रुपचे बाबूराव बोत्रे यांना चालवण्यास देण्याबाबत बोलणी झाली आहेत. कारखान्याच्या सर्वसाधारण सभेमध्ये ओंकार शुगर ग्रुप कडे कारखाना देणे याबाबतचा ठराव सभासदारांकडून घेतला जाणार आहे. मात्र कारखान्याचे माजी संचालक दीपक पवार यांनी आरोप केला आहे की हा कारखाना सध्या भागीदारी तत्वावर घेऊन पुन्हा विकत घेण्याचा ओंकार शुगर ग्रुपचे बाबुराव बोत्रे यांचा डाव आहे. त्यामुळे या प्रक्रियेला त्यांनी विरोध केला आहे. बीड जिल्ह्यातील वैजनाथ कारखाना अशाच पद्धतीने त्यांनी एक वर्ष चालवण्यास घेतला आणि दुसऱ्या वर्षी स्वतःच विकत घेतला. अशा पद्धतीने राज्यातील 15 साखर कारखाने त्यांच्या ताब्यात आहेत. त्यामुळे सहकार कारखानदारी मोडीत काढण्याचा डाव टाकत असलेल्या ओंकार शुगर ग्रुपच्या बाबुराव बोत्रे यांच्या कार्यपद्धतीची तसेच इतक्या कमी वेळात 15 कारखाने घेण्याच्या प्रक्रियेची चौकशी करण्याची मागणी सुद्धा दीपक पवार यांनी केलेली आहे. ---- Byte - दीपक पवार, माजी संचालक
0
comment0
Report
Diwali 2025
Advertisement
Back to top