Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Chhatrapati Sambhajinagar431001

शहर के द्वितीय निबंधक कार्यालय में एक निजी व्यक्ति ने कब्जा कर लिया, वीडियो वायरल

VKVISHAL KAROLE
Feb 25, 2026 02:30:26
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
शहरातील दुय्यम निबंधक कार्यालय क्रमांक २ मध्ये मंगळवारी सकाळी एका खासगी व्यक्तीने चक्क कार्यालयाचा ताबा घेऊन निबंधकांच्या खुर्चीवर बसण्याचा धक्कादायक प्रकार घडला. अबुलाला हाश्मी असे या व्यक्तीचे नाव असून, त्याने अधिकारी वेळेवर येत नाहीत, त्यामुळे 'जनतेने मला नियुक्त केले आहे' असे म्हणत शासकीय कागदपत्रे हाताळली. या प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यामुळे खडबडून जागे होत प्रशासनाने त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. या प्रकारामुळे दिवसभर कार्यालय बंद राहिले. रजिस्ट्रीसाठी आलेल्या जवळपास पाचशे नागरिकांना ताटकबडत बसावे लागले.... या घटनेनंतर सिटी चौक पोलिस ठाण्यात हाश्मी आणि त्याच्या १० ते १५ साथीदारांविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेच्या निषेधार्थ तक्रार देण्यासाठी अधिकारी व कर्मचारी पोलिस ठाण्यात गेल्याने तिन्ही नोंदणी कार्यालये बंद ठेवण्यात आली. यामुळे दस्त नोंदणीसाठी आलेल्या नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. दिवसभरातील सुमारे १ ते १.५ कोटी रुपयांचा महसूल बुडाला आहे...
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
UPUmesh Parab
Feb 25, 2026 05:23:13
0
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Feb 25, 2026 05:16:07
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज... अवकाळी पावसाने लातूर जिल्ह्यात १५ हजार हेक्टर पिकांचे नुकसान... पंचनामे अद्याप रखडले... औसा तालुक्यातील कारला येथे शेतकऱ्यांचा टाहो – “तात्काळ पंचनामे करा” शेतकऱ्यांची मागणी..... दोन दिवसांच्या अवकाळी पावसाने लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले… तब्बल जवळपास पंधरा हजार हेक्टरवरील पिके बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे… पालकमंत्र्यांनी आणि कृषी मंत्री यांनी तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिल्याची घोषणा झाली… मात्र त्या आदेशाला जणू कृषी विभागाकडून केराची टोपलीच दाखवण्यात आली आहे… लेखी आदेश नसल्याचे कारण देत पंचनाम्यांना अद्याप सुरुवातच झालेली नाही. दरम्यान, औसा तालुक्यातील कारला येथील शेतकऱ्यांनी संतप्त होत “तात्काळ पंचनामे करा” असा टाहो फोडला आहे…
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Feb 25, 2026 04:48:20
Yeola, Maharashtra:यवला शहर के बदापुर रोड परिसर में भुरट्या चोरट्याने धुमाकूळ घातला असून दोरे-तीन ठिकाणी घरपोडी करत लाखोंचा वैज चोरून नेला है। भुरट्या चोरट्याचा सुळसुळाट CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद झाला असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे। साईबाबा मंदिरा शेजारील सोमनाथ सावंत यांच्या घरात चोरी करून घरातील अंदाजे दोन ते तीन तोळे सोने व 70 हजार रुपयांची रोकड चोरून नेली यानंतर बदापूर रोड परिसरात पत्रकार दीपक सोनवणे यांच्या घराच्या खिडकीतून हात टाकून मोबाईल चोरून नेला। ही सर्व घटना CCTV कॅमेंरात कैद झाली आहे. दरम्यान येवला शहर पोलीस स्टेशनला पोलिसांचे संख्याबळच नसल्याने चोरटे पकडण्यात पोलिसांना अपयश येत आहे; पोलिसांच्या संख्याबळ वाढून मिळावे अशी मागणी आणखी जोर धरू लागली आहे.
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Feb 25, 2026 04:48:01
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Feb 25, 2026 04:46:15
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Feb 25, 2026 04:46:08
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Feb 25, 2026 04:45:47
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Feb 25, 2026 04:33:38
Washim, Maharashtra:वाशिम जिल्ह्यात राईट टू एज्युकेशन (RTE) अंतर्गत २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी मोफत प्रवेश अर्ज प्रक्रियेला १७ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातून एकूण ६१३ ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत. खासगी शाळांमधील २५ टक्के जागा मोफत प्रवेशासाठी राखीव ठेवण्यात आल्या असून जिल्ह्यातील ९५ शाळांमध्ये एकूण १००७ जागा उपलब्ध आहेत. यंदा शाळांची संख्या काहीशी कमी झाली असली तरी प्रवेशासाठी उपलब्ध जागांमध्ये फारशी घट झालेली नाही. ऑनलाइन पद्धतीने सुरू झालेल्या या प्रवेश प्रक्रियेला पालकांकडून चांगला प्रतिसाद मिळताना दिसत असून आगामी काळात अर्जांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
0
comment0
Report
SMSamruddhi M Kolhe
Feb 25, 2026 04:33:13
Neral, Maharashtra:माथेरानमध्ये हातरिक्षा चालकांच्या बेमुदत बंदमुळे विद्यार्थ्यांचे हाल होत होते. मात्र पोलिसांच्या मध्यस्थीनंतर विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ९४ हातरिक्षा चालकांचे ई-रिक्षाद्वारे पुनर्वसन व्हावे या मागणीसाठी चालकांनी २३ फेब्रुवारीपासून बंद पुकारला होता. केवळ २० जणांनाच ई-रिक्षा मिळाल्याने आंदोलन तीव्र झाले. परीक्षा सुरू असल्याने पालकांनी नाराजी व्यक्त केली. प्रभारी पोलीस अधिकारी सरिता मुसळे यांनी चालकांची बैठक घेत विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ देणार नाही असा इशारा दिल्यानंतर आंदोलन कायम ठेवत विद्यार्थ्यांना सूट देण्याचा निर्णय झाला. त्यामुळे आज २५ फेब्रुवारीपासून माथेरानमध्ये विद्यार्थ्यांसाठी ई-रिक्षा पुन्हा सुरू झाल्या आहेत.
0
comment0
Report
KPKAILAS PURI
Feb 25, 2026 04:15:13
0
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Feb 25, 2026 04:02:54
Ambernath, Maharashtra:अंबरनाथ में बनावट कॉल सेंटर का पर्दाफाश. सॉफ्टवेअर विकण्याच्या नावाखाली अमेरिकन नागरिकांना गंडा. अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी केली पाच जणांना अटक. रुद्र टेक IT सर्व्हिस या बनावट कॉल सेंटरचे नाव. ग्लोब बिझनेस सेंटरमध्ये तिसऱ्या माळ्यावर हा कॉल सेंटर सुरू होतं. या कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिवसाला अमेरिकन नागरिकांना लुटण्याचं टार्गेट ठरवून दिलं जात होतं. त्यानुसार हे कर्मचारी अमेरिकन नागरिकांना कॉल करून वेबसाईट डेव्हलपमेंट और सॉफ्टवेअर विकण्याच्या नावाखाली संपर्क साधायचे आणि त्यांच्याकडून १०० ते २०० डॉलर ऍडव्हान्स मागवायचे. हे पैसे ते बिट कॉइन अकाऊंटमध्ये जमा करायचे. तसंच एकदा पैसे आले, की त्या अमेरिकन नागरिकाला ब्लॉक केलं जायचं. अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी या कॉल सेंटरवर धाड टाकली. ही कारवाई सकाळी ७ वाजेपर्यंत सुरू होती. या कारवाईत पोलिसांनी कॉल सेंटरमधले लॅपटॉप, कॉम्प्यूटर्स, मोबाईल फोन जप्त केले आहेत. तसंच अमेरिकन नागरिकांना गंडा घालणारा कॉल सेंटरचा मालक कमलेश सचवानी याच्यासह एकूण ५ जणांना बेड्या ठोकल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद यांनी दिली.
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Feb 25, 2026 04:02:37
Bhandara, Maharashtra:जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने योजना जनकल्याण मल्टिमीडिया प्रदर्शनी गोंदिया मध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद Anchor :- गोंदिया जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने ‘योजना जनकल्याण’ मल्टिमीडिया आणि छायाचित्र प्रदर्शनीचे आयोजन झालेले आहे. राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती थेट नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. 24 ते 26 फेब्रुवारी 2026 या कालावधीत नवीन प्रशासकीय इमारत, तळमजला, जयस्तंभ चौक गोंदिया या ठिकाणी ही प्रदर्शनी भरविण्यात आली आहे. मल्टिमीडियाच्या माध्यमातून सादर करण्यात येत आहे. प्रत्येक विभागाने योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ‘ब्रँड ॲम्बेसेडर’ म्हणून काम करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विविध योजनांची माहिती घेतली. अनेकांनी आपल्या मोबाईलमध्ये फोटो व व्हिडिओ कॅप्चर करत योजनांचा लाभ कसा घेता येईल याची माहिती जाणून घेतली. BYTE :- प्रजीत नायर जिल्हाधिकारी गोंदڈیا
0
comment0
Report
Advertisement
Back to top