Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Akola444001

अकोला हत्या मामले में दस आरोपीयों को जन्मठेप: सात साल बाद फैसला

JJJAYESH JAGAD
Jan 21, 2026 08:18:58
Akola, Maharashtra
Anchor : अकोला शहरातील धर्मदाय आयुक्त कार्यालयात 2019 साली गवळी समाजाचे नेते किसनराव हुंडीवाले यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या बहुचर्चित हत्याकांडाचा निकाल तब्बल सात वर्षांनंतर लागला असून, अकोला जिल्हा व सत्र न्यायालयाने या प्रकरणातील दहा आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. पोलिसांनी या प्रकरणात 15 जणांवर विरुद्ध आरोप पत्र दाखल केला होता.या हत्याकांडात माजी पोलीस उपनिरीक्षकाचाही सहभाग असल्याचे तपासात उघड झाले होते.आरोपींनी किसनराव हुंडीवाले यांच्या डोक्यावर सिलेंडरने वार करून त्यांची हत्या केल्याचे न्यायालयात सिद्ध झाले. या प्रकरणात एकूण 22 साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या होत्या.सध्या दोन आरोपी न्यायालयीन कोठडीत असून उर्वरित आठ आरोपींना अटक करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, पुरावे नष्ट केल्याच्या आरोपाखाली काही महिलांवरही गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र सबळ पुरावे उपलब्ध नसल्याने न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे.या प्रकरणात प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे ठोस पुरावे सादर झाल्याने न्यायालयाने दहा आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.एकाच प्रकरणात दहा जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्याची अकोला जिल्ह्यातील सुमारे 45 वर्षांनंतर 10 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनाविण्याची ही पहिलीच घटना ठरली आहे.जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे – विक्रम श्रीराम गावंडे, श्रीराम गावंडे, धीरज गावंडे, रणजीत गावंडे, दिनेश राजपूत, विशाल तायडे, प्रतीक तोंडे, सतीश तायडे, मयूर अहिर आणि सूरज गावंडे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AAABHISHEK ADEPPA
Jan 21, 2026 09:55:59
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - मोहोळ में भाजपचे शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल - जिल्हा परिषद और पंचायत समितीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मोठी गर्दी - मोहोळ तालुक्यात मोठे शक्तिप्रदर्शन करत भाजपच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल - मोहोळ तालुक्यात बाळराजे पाटील आणि अजिंक्यराणा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत भरण्यात आला उमेदवारी अर्ज - भाजपा नेते बाळराजे पाटील यांची राष्ट्रवादीचे नेते उमेश पाटलांवर सडकून टीका - मोहोळ तालुक्यातील सर्वच्या सर्व जागांवर कमळ फुलणार असल्याचा बाळराजे पाटलांनी व्यक्त केला आत्मविश्वास याविषयीचा मोहोळ तालुक्यातून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी....
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Jan 21, 2026 09:33:04
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:मालेगाव महापालिकेत त्रिशंकू परिस्थिति आहे, कुणालाच स्पष्ट बहुमत नाही ते मिळवण्यासाठी सगळ्यांची धफपड सुरुय त्यात एकनाथ शिंदे यांनी पाठिंबा देण्यासाठी प्रस्ताव पाठवल्याचा दावा एमआयएम प्रदेश अध्यक्ष इम्तियाज जलील यांनी केलाय त्यामुळं चर्चा ना उधाण आलंय... मालेगावात शिंदेचा एमआयएमला पाठिंब्याचा प्रस्ताव एकनाथ शिंदे नी प्रस्ताव दिल्याचा जलील यांचा दावा कुठलाही प्रस्ताव दिला नसल्याचे शिरसाठ यांचे स्पष्टीकरण एमआयएम महापालिकाे सध्या सत्ता स्थापनेबाबत प्रचंड घडामोडी सुरू आहे, 35 जागा जिंकलेल्या इस्लाम पार्टीने शिवसेनेसह एमआयएमने कुठल्याही अटीविना पाठिंबा द्यावा असे आवाहन केले आहे तिथं अजून कुठलीही घडामोड नसताना दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी प्रस्ताव दिल्याचा गौपयस्फोट एमआयएम नेते इम्तियाज जलील यानी केलाय, मात्र एमआयएम कधीही शिवसेना वा भाजप सोबत जाणार नाही, शिंदे हे गुस्ताख ए रसूल आहेत त्यांनी मुस्लिम धर्माचा अपमान केलाय त्यामुळं प्रसंगी आम्ही विरोधी पक्षात बसू पण शिवसेनेसोबत जाणार नाही असे इम्तियाज जलील यांचे म्हणणे आहे... मालेगाव निकालात कुणालाही स्पष्ट बहुमत नाही, इस्लाम पार्टी ला 35 जागा मिळाल्याने ते सत्ता स्थापन करण्यासाठी धडपड करताय, तर दुसरीकडे शिवसेनेच्या ही हालचालींना वेग आलाय मात्र शिवसेनेने एमआयएमला कुठलाही प्रस्ताव दिला नसल्याचे संजय शिरसाठ यांचे म्हणणे आहे... मालेगाव महापालिकेत एकूण जागा 84 जागा आहेत त्यात संख्या बळ गोंधळून टाकणारे आहे, तिथं भाजप - 02, शिवसेना - 18, इस्लाम - 35, सपा - 05, काँग्रेस - 03, एमआयएम - 20 जागा आहेत, त्यामुळं शिवसेना वा एमआयएम ला कुणासोबत तरी जावे लागेल मात्र यात दावे प्रतिदावे आता जोरात सुरू आहेत सत्य काय कुणास ठाऊक, मात्र दाव्यांनी चर्चा मात्र जोरात सुरू झाली आहे...
0
comment0
Report
PNPratap Naik1
Jan 21, 2026 09:32:52
Kolhapur, Maharashtra:कोल्हापुरात शिंदे शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात कोणत्याही परिस्थितीत युती होणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांनी याबाबत ठाम भूमिका मांडत “कोल्हापुरात काँग्रेससोबत युती करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही,” असं स्पष्ट शब्दांत सांगितलं. कोल्हापूर महानगरपालिकेवर महायुतीचाच झेंडा फडकला असून महायुतीचाच महापौर महापालिकेत असेल असा विश्वास त्यांनी कोल्हापुरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे. महानगरपालिकेत भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांना समान न्याय दिला जाईल, असं सांगत, कोणत्याही पक्षावर अन्याय होणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. महायुतीच्या यशामागे तिन्ही पक्षांच्या नेत्यांची एकजूट, संघटनात्मक ताकद आणि कार्यकर्त्यांचे परिश्रम कारणीभूत ठरणार असल्याचंही क्षीरसागर यांनी नमूद केलं.
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Jan 21, 2026 09:10:37
Khed, Maharashtra:जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत संपत आली असून, उमेदवारांनी शक्तिप्रदर्शन करत निवडणूक कार्यालयांमध्ये मोठी गर्दी केली आहे. उत्तर पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात राजकीय समीकरणे बदलताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येणार असल्याची घोषणा झाली असली, तरी दोन्ही बाजूंनी स्वतंत्र उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येत आहेत. दरम्यान, भाजप आणि शिंदे गटाची शिवसेना महायुतीतून एकत्र लढत असून, ठाकरे गट स्वतंत्र लढाईसाठी सज्ज झाला आहे. त्यामुळे महायुतीसमोर ठाकरे सेनेचं मोठं आव्हान उभं राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी झालेली गर्दी, कार्यकर्त्यांचा उत्साह आणि राजकीय हालचालींमुळे जिल्हा परिषद निवडणुकीची रंगत आणखीनच वाढली आहे.
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Jan 21, 2026 08:45:52
Ambegaon, Maharashtra:मंचर/पुणे *अर्ज दाखल करनेासाठी शेवटच्या दिवशी मोठी झुंबड* - उमेदवार, उमेदवारांचे समर्थक व पोलिसांमध्ये संघर्षाचे वातावरण पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे अर्ज दाखल करण्यासाठी आज शेवटच्या दिवशी मोठी झुंबड उडालेली पाहायला मिळत असून अर्ज दाखल करण्यासाठी घोडेगाव तहसीलदार कार्यालयाच्या गेट वर उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत पोलिसांना मोठा संघर्ष करायला लागत असल्याचे चित्र पाहायला मिळतंय. उमेदवार आणि त्यांचे दोन सूचक यांना सोडण्यात येत असताना उमेदवारासोबत आलेल्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केल्याने व पोलिसांनी त्यांना तहसील कार्यालयात सोडण्यास मज्जाव केल्याने तणावाचे वातावरण निर्माण झालय.
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Jan 21, 2026 08:34:58
Chandrapur, Maharashtra:चंद्रपुर नगर निगम कांग्रेस के आंतरिक विवाद की आग बढ़ने की संभावना है। खा. धानोरकर द्वारा वडेट्टीवार पर लगाए गए आरोपों के जवाब में वडेट्टीवार ने कल कहा कि मैंने उन्हें पार्टी में रखा, उन्हें टिकट दिया, अब उन्हें मतदार संघ की सीमा न सिखवाएं। चंद्रपुर मनपा में जितने सदस्य चुने गए हैं, उनहीं के समूह के सदस्य-उठाने के मामले में गत दिनों में धानोरकर ने कड़ा रुख अपनाया था। वडेट्टीवार ने आज विस्तृत उत्तर दिया। नगरसेवक स्वयं आए थे। खा. बाली धानोरकर को भी मैंने पार्टी में शामिल किया था और टिकट दिया था। कुछ अवसरों पर प्रतिभा एक ही समुदाय की सांसद हैं क्या, इसे लेकर सवाल उठे थे और कहा गया कि हमने भी उनके मतदार संघ में लोगों को इकट्ठा किया था; इसके कारण आपको असुविधा हुई है। कांग्रेस के महापौर बनने के लिए सभी कदम उठाने की बात भी कही गई।
0
comment0
Report
AKAMAR KANE
Jan 21, 2026 08:33:16
Nagpur, Maharashtra:नागपूर विजय वडेट्टीवार, कॉंग्रेस नेते. On चंद्रपूर कॉंग्रेस अंतर्गत वाद - मागील 25 वर्षापासून मी जिल्हा सांभाळत आहे. प्रतिभा धानोरकर हे सहा वर्षांपूर्वी पक्षात आल्या ज्यांनी जुन्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पक्ष सांभाळला. काम केलं. त्याच्यावर पक्ष वाढत आहे, आणि शिल्लक आहे, अश्या लोकांना बाजूला सारून पक्ष पुढे जाणार आहे का? - नगरपरिषद निवडणुकीत जीव ओतून काम केलं, त्यात मात्र खासदारांचा सहभाग नव्हता. - महानगरपालिका निवडणुकीत आणि दोघांनी सह्या करून एबी फॉर्म वाटप केले.. सहमतीने उमेदवारी वाटप झाली, 60 जागेवर उमेदवार ठरवले.. - वसंत पुरके यांनी सहा जागेवर उमेदवारी कापण्यासाठी आग्रह धरला आणि तो त्यांचा प्रयत्न यशस्वी झाला.. त्या सहा पैकी केवळ दोनच लोक निवडून आले त्यामुळे पक्षाचे नुकसान झालं. - *कुठलाही भांडण नाही, खासदार यांचा गैरसमज झाला आहे... कुठल्याही नगरसेवकाला कोणाच्याही दरवाज्यात बोलावलं नाही, स्वतःहून नगरसेवक आमच्याकडे आले.. हाय कमांड येऊन प्रत्यक्ष नगरसेवक त्यांना विचारतील कोणकांना घेऊन गेले ते स्पष्ट होईल* - *खासदार झाले म्हणून मालक ठरत नाही, नेत्यांचं आणि खासदार या दोघांचाही ते काम असतं..* थोडा संयम ठेवून काम करावं लागतं, प्रत्येक कार्यकर्त्याला पटत नसलो तरी माझा उमेदवारीला विरोध केले म्हणून तिकीट कापणे आणि त्याला बाजूला सारने हे चुकीचं आहे वैचारिक मतभेद असू शकतात..... - जुना इतिहास काढायला गेलं तर बाळू धानोरकर यांना पक्षात मीच आणलं, मग त्यांचा प्रवेश झाला... प्रतिभा धानोरकर यांना घेऊन सहा वर्षे झाले, मीच मालक आहे असं म्हणणं ते योग्य ठरणार नाही, सगळ्यांना मिळून काम करावं लागतं. संयमाने बोलावे लागते... - *खासदार यांच्या गैरसमजातून वक्तव्य झालं असावा संयम ठेवून बोलावं. त्यांचे राजकीय भविष्य मोठा आहे....* - *दोन-चार नगरसेवक सोडले तर सगळेच नगरसेवक माझ्याकडे येतील...स्वतः खासदार जबरदस्तीने गाडीत बसून घरी घेऊन गेले, हे काही नगरसेवक यांनी मला सांगितलं.* - *एकत्र येऊन चंद्रपूरचा महापौर करायचा आहे...नगरसेवक एकत्र हायकामंड सोबत बसून निर्णय घेतील....नेत्यांची गरज नाही, पक्ष सोडून जाईल अशी अफवा असल्यानं पक्ष सोडून जाईल अशी चर्चा असते..हा गैरसमज आहे..कार्यकर्ता जिवंत करायला पाहिजे, तरच पक्ष जिवंत आहेत...* - महानगरपालिकेत 20 सभा सभा घेऊन वार्डात फिरलो.. त्यांनीही मेहनत केली.. दोघांचा मेहनातीचा निकालाचा परिणाम आहे - विधानसभा निवडणुकीत कुणबी समाजाचा विषय काढून, त्यांनी वक्तव्य केल, त्याचा मला त्रास झाला..फालतू गोष्टींना थारा न दिल्याने विजय झाला...सर्वच समाजाने मतदान केलं...*खासदार यांनी जातीय विष ओकने हे चुकीचे आहे, एकत्र येऊन महापौर करावा लागतील, ही भूमिका घेऊन पुढे जयायचे आहे.* On पक्ष सोडून जाणार - *दोघांचा संदर्भात असे अफवा होत, अनेक प्रलोभना मिळाली अनेक जण माझ्या दरवाज्यात आले. पण मी माझ्या पक्षाशी प्रामाणिक इमानदार आहे.. यापूर्वी सुद्धा बोललो मी ज्याला जाईल पण भाजपमध्ये जाणार नाही हीच भूमिका आहे.* - सगळ्यांच्या संदर्भात अशा चर्चा अफवया येत असतात. पण कार्यकर्ता आहे, तिथेच राहतो त्या कार्यकर्त्याला दुःख होणार नाही ही सर्वांची जबाबदारी असते. येथे जातील पण कार्यकर्ता कुठेच जात नाही.. तोच खरा नेता असतो तोच खरा आत्मा असतो.. On बैठक होणार - *आज बैठक होणार आहे..प्रदेश अध्यक्ष येणार आहे... आमच्या सोबत चार ते आठ लोक सोबत यायला तयार आहे, आमची बोलणी त्यांच्यासोबत सुरू आहे. पक्षाच्या जोडणारे आहे...* On वाद दिल्लीत - *दिल्ली पर्यंत हा विषय जाण्याची गरज नाही. सगळ्या नगरसेवकांना वन टू वन विचारावे त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं, नेता पक्षाचा मालक नाही. त्यामुळे नेत्याचं ऐकून न घेता, कोणी मालक समजत असेल तर त्याचा थोबाड कार्यकर्त्यांनी रंगवलं पाहिजे. मालक हे पक्षाचे कार्यकर्ते असतात नेते नाही.* - *कोणीच राजीनामे देणार नाही, त्यांच्यासोबत असलेले तीन-चार नगरसेवक हे भाजपमधून आलेले आहे, भाजपच्या नागसेवकाला तिकीट दिली, हा दबावतंत्राचा वापर आहे..* On भाजपची वडेट्टीवार बी टीम - कोण कोणाची टीम आहे निकालातून सिद्ध झालं. कोणाच्या विरोधात कोण बोललं. कोणाचं तोंड शिवून ठेवलं होतं. जे विरोधात बोलले नाही..हे चंद्रपूरच्या जनतेला माहित आहे.... - मला लोकसभेचे उमेदवारी दिली होती, मी लढणार नसल्यानं मुलगी शिवानीसाठी उमेदवारी मागितली होती.धानोररांचा पक्षात उदही झाला नव्हता तेव्हा मी 25 वर्षांपासून आहे,.. On किशोर जोरगेवार - *किशोर जोरगेवारचे नगरसेवक माझ्या संपर्कात आहे...ते अफवा पसरवत आहे सगळे नगरसेवक सुरक्षित आहे...* On तोडगा - काँग्रेस एकत्र राहील आणि लवकरच तोडगा नील.. माझा कार्यकर्ता नगरसेवक कोणालाही घ्यायला गेला नाही. सर्व इच्छेने नगरसेवक माझ्याकडे आले, मात्र खासदारचे कार्यकर्ते अनेकांना हात पकडून पकडून घेऊन गेलेत.. On वादाची सुरवात - वादाची सुरुवात कुठून झाली हे चंद्रपूरच्या जनतेला माहित आहे On ओबीसी आरक्षण सुनावणी - *आज निकाल लागला तर अनेक महानगरपालिकेत ओबीसीचा आरक्षण कमी होईल.. उद्या जनता सरकारला विचारेल.. ढोल बडवून सांगणाऱ्यांना सवाल विचारले जाईल. काँग्रेसमुळे हे सगळं झालं असं खापर फोडण्यात आलं होतं.. उद्या नगरसेवकांचे पद रद्द झाले तर या पापाचे वाटेकरी भाजप राहणार आहे. नुकसान झाल्याचं ओबीसी बांधवांच्या लक्षात येईल.* On राष्ट्रवादी आणि शिवसेमा सुनावणी. - निवडणुका असल्याचे सुनावणी सुरू होते, आणि त्या चर्चा थांबतात, लगेच सुनावणी पुढे देखील जातात... एकदाचा काय निर्णय येतो देऊन टाका. कोणाचा पक्ष आहे, तारीख पे तारीख होत असल्यामुळे यावेळेस निकाल लागनार नाही अशा पद्धतीची शंका लोकांच्या मनात आहे. On चंद्रपूर कार्यकर्ते - भाजप फायदा - माणसं येतात जातात भाजपचा कुठे फायदा होणार नाही, मृत अवस्थेत असलेल्या पक्षाला जिवंत केल... बँक कोणामुळे भाजपच्या ताब्यात गेली..... चंद्रपूरची जनता हे सगळं बघत आहे, मला त्यावर वाद वाढवायचा नाही... कार्यकर्ता आहे ते तिथेच राहील कोणताही कार्यकर्ता राजीनामा देणार नाही. ज्यांना उमेदवारी दिली त्यांचे समर्थक का पडले ते का निवडून येऊ शकले नाही याचे उत्तर द्यावा... On सत्ता जाणार नाही.. - या वाद काही नाही, तोडगा निघेल. On शिंदे दिल्लीला जाऊन आले - *अनेक वर्ष मुंबई शिवसेनेचे सत्ता होती.... भाजपचा महापौर झाला तर आमचं भविष्य धोक्यात येईल, अस शिंदे सेनेला वाटत आहे...मुंबईचा महापौर भाजपचा होऊ नये अशी इच्छा शिंदे सेनेची असेल. त्यासाठी कदाचित ते एकनाथ शिंदे दिल्लीला गेले असेल...*
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Jan 10, 2026 10:35:56
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग : जोपर्यंत तुमचा लाडका देवाभाऊ आहे तोपर्यंत ही योजना बंद होणार नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - 15 तारीख आपल्याकरिता खूप महत्वाची आहे. - सोलापूरच्या जनतेची सेवा ही ईश्वर सेवा आहे. - सोलापूर हे दक्षिण भारताचे प्रवेशद्वार आहे. - संघर्ष ही सोलापूरची जीवनपद्धती आहे. - डाळिंबाची राजधानी अशी सोलापूर जिल्ह्याची नवी ओळख आहे. - या ओळखीसोबत शहराला आधुनिक ओळख करुन द्यायची आहे. - 70 वर्षे या देशातील शहराकडे दुर्लक्ष झाले. - गावातील लोकं शहरात येतात पण त्यांना राहायला घर नसते. - 70 वर्षे शहराकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्याचे काम तत्कालीन राज्यकर्त्यांनी दुर्लक्ष केले. - मोदीनी शहरासाठी पहिल्यांदा योजना सुरु केल्या. - पूर्वी शहराना 100 कोटी मिळत नव्हते मात्र आता मोदीजीमुळे 500 कोटी रुपये निधी देऊ लागले. - लोकं म्हणायचे विमानसेवा सुरु होणार नाही पण आम्ही ते सुरु केले. - विमानतळ हे श्रीमंतांचे प्रतिक होते मात्र आम्ही ते सर्वसामान्य लोकांसाठी केले. - कोणाला हैद्राबाद, मुंबई किंवा दिल्लीला जाण्यासाठी विमानतळ सुरु केले नाही. - तर शहराच्या विकासासाठी आम्ही या सेवा सुरु केल्या. - नाशिक, सोलापूर अक्कलकोट हा नवीन मार्ग करतोय त्यामुळे वाढवण बंधराला जोडला जाणार आहे. - सोलापूर हे पर्यटनाचे इंजिन म्हणून काम करेल. - सोलापूरकरांना सांगितले होते बंद पाईपलाईन प्रमाणे पाणी देऊ - पण उद्धव ठाकरेंचे सरकार आले आणि कामाचा सत्यानाश झाला - पण आम्ही पुन्हा सत्तेत आलो आणि काम पूर्ण केले. - यापुढे जाऊन आम्ही शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी 892 कोटीची योजना आणली. - पंतप्रधान मोदीजीनी सोलापूरला 100 ई बसेस दिलेय लवकरच त्याचे चार्जिंग स्टेशन लवकरच तयार होत आहे. - सोलापूरला आयटी पार्क उभे राहत आहेत लवकरच सोलापूर च्या पोरांना रोजगार मिळणार आहे. - कोणाला महापौर किंवा नगरसेवक बनवण्यासाठी निवडणुकीत आम्ही उतरलो नाही - तर सोलापूरच्या विकासासाठी आम्ही आलोय. - विधानसभेला पूर्ण बहुमत आले. - त्यावेळी काही लोकं म्हणाले आता भाजप सत्तेत आले आता लाडकी बहीण योजना बंद करतील. - पण जोपर्यंत तुमचा लाडका देवाभाऊ आहे तोपर्यंत ही योजना बंद होणार नाही. - आता लाडक्या बहिणीला केवळ लाडकी ठेवू नका तर लखपती दीदी बनवा. - 50 लाख लखपती दीदी केलेय आता पुढील 4 महिन्यात 1 कोटी लखपती दीदी करणार आहे. - लाडक्या बहिणी अर्थव्यवस्थेला चालणार देणार आहेत. - - सोलापूरकर हे बटन पाहत नाहीत तर केवळ कमळ पाहतात - सोलापूरकरांचा जीव केवळ भाजपवर आहे. *Sound Byte : देवेंद्र फडणवीस (मुख्यमंत्री)*
0
comment0
Report
PNPratap Naik1
Jan 09, 2026 14:17:25
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीने आपला सविस्तर जाहीरनामा जाहीर करत सर्वसमावेशक विकासाचा आराखडा मांडला आहे. प्रशासन, पायाभूत सुविधा, पर्यावरण, आरोग्य, शिक्षण, महिला-सुरक्षा आणि रोजगार या सर्व घटकांना प्राधान्य देण्यात आले आहे. महापालिकेतील सेवा डिजिटल व सुलभ करण्यासाठी myKMC अ‍ॅपच्या माध्यमातून जन्म-मृत्यू दाखले, बांधकाम परवाने, घरफाळा, बसपास आदी सुविधा एकाच अ‍ॅपवर उपलब्ध करून देण्याचा संकल्प जाहीरनाम्यात आहे. महापालिकेसाठी नवी प्रशासकीय इमारत उभारण्यासह नागरिकांच्या सूचनांवर आधारित लोकसहभागी अर्थसंकल्प सादर केला जाईल अशा आश्वासन देखील महायुतीच्या नेत्यांनी दिले आहे. उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ,आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत महायुतीचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Jan 09, 2026 10:59:08
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:इम्तियाज जलील परळीत शिंदे शिवसेना आणि MIM एकत्र - तुम्ही हे प्रश्न भाजप, एकनाथ शिंदे यांना विचारा किंवा त्यांचे जे इकडचे जे नेते आहेत त्यांना विचारा.एमआयएम जातीवादी पक्ष,असा पक्ष, तसा पक्ष मग निवडणूक झाल्यानंतर कशाला कटोरा घेऊन आमच्या लोकांचा मागे लागत आहे तुम्ही,की आम्हाला द्या आम्हाला मदत करा. - इलेक्शनच्या अगोदर खूप बोलतात इलेक्शन संपल्यानंतर कटोरा घेऊन आमच्या मागे फिरतात अकोट मध्ये तसेच केलं, परली मध्ये तसेच केलं. आमच्या लोकांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे अजित दादांनी आम्हाला बोलावून हे सांगितलं होतं की तुमच्या एरियामध्ये आपल्याला विकास करायचं असल्येल तर तुम्ही आम्हाला साथ द्या, मग आम्ही त्यांच्यावर निर्णय सोडलं होतं की स्थानिक पातळीवर काय निर्णय घ्यायचा, पण जेव्हा आम्हाला कळलं की यामध्ये एकनाथ शिंदे साहेब आहे आणि एकनाथ शिंदे आमच्या नजरेतून त तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही गुस्ताखे रसूल आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये भाजप नाही एकनाथ शिंदे नाही उमेदवारी अर्ज दाखल करताना औरंगाबाद लिहिले - यांच्याकडे मुद्दे राहिले नाही, तुमचे जे देवा भाऊ आहे हे इकडे आले होते , फुकटचे हंडे घेऊन त्यांच्या महिला नऊवारी साडी घालून महानगरपालिकेसमोर नाचत होत्या. शहराला पाणी आले का ? अतुल साहेबांना विचारा. आमचे अर्ज पाहून तुम्ही का बसला आहात,अतुल सावे तुला सांगतो शहर आमच्यासाठी औरंगाबाद होता आणि औरंगाबादच आहे. - संभाजीनगर तुझ्यासाठी झालं असेल आमच्यासाठी नाही झालं. फडणवीस यांचा टॉक शो - माझ्याकडे खूप सारे काम आहे मी का देवा भाऊचा टॉक शो बघायला बसलेला आहे ka ? भाजप MIM सोबत जाणार नाही - बसा मग कशाला आमच्या मागे कटोरा घेऊन फिरत आहात ? अंबरनाथ मध्ये काय केलं काँग्रेस आमचा विरोधी पक्ष आहे कुणाच्या सोबत गेले, काँग्रेसच्या समोर कटोरा टाकले, आम्हाला मदत करा म्हणाले, अकोट मध्ये आमच्या लोकांसमोर हे कटोरा घेऊन उभे होते आम्हाला मदत करा म्हणून, परळीतही तसेच हत्तीचे दात दाखवायचे वेगळे आणि खायचे वेगळे. एम आय एम पक्षाचा विजय - सोळा तारखेला किराड पुरा येथे एमआयएमच्या विजयाचा जल्लोष साजरा केला जाणार आहे तिथे तुम्ही या भाजपाला आमंत्रण
0
comment0
Report
Advertisement
Back to top