Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Ahilyanagar414001

फुले स्मारक निर्माण जल्द शुरू करने की मांग, नगरसेवक और नागरिकों का निवेदन

LBLAILESH BARGAJE
Mar 12, 2026 03:30:40
Ahilyanagar, Maharashtra
अहिल्या नगर शहरातील माळीवाडा वेशी जवळ महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या नियोजित पूर्णाकृती स्मारक लवकरात लवकर सुरू करावं या मागणीसाठी स्मारक समितीने बैठक घेतली आहे. या बैठकीमध्ये आठ महिन्यापूर्वी भूमिपूजन झालेल्या ठिकाणीच स्मारकाचे काम लवकरात लवकर सुरू कराव, स्मारक करत असताना माळीवेस पाडून तिथं भव्य दिव्य स्मारक केलं जावं अशी मागणी करण्यात आली आहे. या बैठकीसाठी उपमहापौर धनंजय जाधव यांच्यासह शहरातील अनेक नगरसेवक आणि नागरिक उपस्थित होते. स्मारक समितीच्या वतीने या मागणीचे निवेदन महापौर आणि आयुक्त यांनादेखील देण्यात आलं आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
GMGANESH MOHALE
Mar 12, 2026 04:47:36
Washim, Maharashtra:वाशिमच्या मालेगाव शहरात १० मार्चच्या रात्री एका मंदिरात आणि हॉटेलमध्ये चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे.मंगेश बदर आणि दौलत गायकवाड अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून ते मालेगाव परिसरातील रहिवासी आहेत.पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून चोरीचा मुद्देमालही हस्तगत केला आहे.या चोरट्यांनी मालनेश्वर हॉटेलमधून चांदीची दोन नाणी,रोख रक्कम तसेच संग्रही ठेवलेल्या जुन्या चलनी नोटा चोरल्या होत्या.तसेच संत गुणवंत बाबा मंदिरातील दानपेटी आणि त्यातील नगदी रक्कमही त्यांनी चोरल्याचे समोर आले आहे.या दोन्ही आरोपींनी परिसरातील इतर ठिकाणीही चोरी केल्याचा पोलिसांना संशय असून त्या अनुषंगाने पुढील तपास सुरू आहे.
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Mar 12, 2026 04:35:03
Beed, Maharashtra:बीडमें ठिबक सिंचनचे पाईप बनवणाऱ्या कंपनीचे उत्पादन मागील पाच दिवसापासून बंद पडले आहे.. ठिबक सिंचनचे पाईप बनवण्यासाठी जो कच्चामाल लागायचा तो क्रूड ऑइलच्या रिफायनरी मधून मिळतो... परंतु आता रिफायनरी मध्येच क्रूड ऑइल येत नसल्याने तेथील उत्पादन बंद आहे. आणि त्याचा परिणाम या उद्योगावर देखील झाला आहे. यापूर्वी कधीही न उद्भवलेली ही परिस्थिती असून कच्चामाल जवळपास दुप्पट किमतीत खरेदी करण्याची वेळ उद्योजकांवर आलीय.. परंतु त्यानंतर ठिबक सिंचनचे पाईप देखील महागणार असल्याने ते शेतकऱ्यांना परवडणारे नसेल अशा स्थितीत आता युद्ध थांबल्यासच हे उत्पादन पूर्व पदावरील येईल अशी आशा उद्योजकांमध्ये आहे.
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Mar 12, 2026 04:16:51
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Mar 12, 2026 04:04:02
Kalyan, Maharashtra:टिटवाला में आवासीय सोसायटी के पाणिे कनेक्शन तोड़े टॅक्स नहीं तो पानी नहीं. थकीत मालमत्ता कर भरणा न करणाऱ्या 9 अनधिकृत बांधकामांवर केडीएमसी ची तोडक कारवाई. Anc..कल्याण डोंबिवली महापालिकेने वारंवार नोटीसह देऊन देखील मालमत्ता कराचा भरणा न करणाऱ्यांवर KDMC ने कठोर कारवाई सुरू केली आहे. टिटवाला परिसरात असलेल्या नऊ अनधिकृत गाड्यांना मालमत्ताकर थकबाकी साठी वारंवार नोटिसा देण्यात आला मात्र थकीत रकमेचा भरणा न केल्याने कल्याण डोंबिवली महापालिकेच्या पथकाने या गाळ्यांवर निष्कासनाची कारवाई केली आहे .तय दुसरीकडे टिटवाला स्टेशन परिसरातील रीजन्सी सर्वम या सोसायटीमधील सदनिका धारकांच्या एक कोटी रुपयांचे मालमत्ता कर थकबाकी बाकी तसेच 35 इमारतींची 50 लाख रुपयांची पाणी बिल थकल्याने सोसायटी चा पाणी पुरवठा खंडित केला आहे केडीएमसीने कठोर पावले उचललेत आज केडीएमसीच्या पथकाने या इमारतींचा पाणीपुरवठा खंडित केला आहे. थकबाकीदाराने आपल्या थकित कराचा भरणा लवकरात लवकर करून कटू कारवाई टाळावी असे आवाहन महापालिकेचे मार्फत करण्यात आले आहे.
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Mar 12, 2026 04:02:50
Amravati, Maharashtra:मेळघाट संघर्ष यात्रा के कारण अन्यायग्रस्त अखंडे परिवार को न्याय मिला; बच्चू कडू के इशारे पर पुलिस ने लाच के साथ ट्रैक्टर वापस कराया गया. मेळघाट के बोरूगव्हाण स्थित राजेश अखंडे ने कुछ महीनों पहले ट्रैक्टर खरीदा था. खेत में ट्रैक्टर ले जाते समय खराब सड़कों और गढ़े के कारण दुर्घटना हो गई, जिसमें राजेश अखंडे की मृत्यु हो गई. शव पंचनामा के लिए पुलिस घटनास्थल पर पहुंची और ट्रैक्टर जप्त किया. परिवार ने आरोप लगाया कि ट्रैक्टर लौटाने के बदले 50 हजार रुपये की लाच मांगी गई; पैसा देकर भी ट्रैक्टर नहीं मिला. इस संकटग्रस्त परिवार ने सहायता मांगी, पर उन्हें न्याय नहीं मिला. अंततः बच्चू कडू के नेतृत्व में मेळघाट संघर्ष महापदयात्रा Borughaon पहुंचे तो राजेश अखंडे की माता ने पूरी घटना अच्छी तरह से बताई. सभाकाल में 9 तारीख को उन्होंने प्रशासन को स्पष्ट चेतावनी दी; 트ैक्टर और 50 हजार की राशि तुरंत लौटने तक चिखलदरा थाना पर बड़ा मोर्चा निकलने की बात कही गई. बच्चू कडू की चेतावनी के बाद प्रशासन ने तात्कालिक कार्रवाई करते हुए अखंडे परिवार को ट्रैक्टर लौटाया और राशि भी वापस कर दी. इस घटना के बाद अखंडे परिवार ने बच्चू कडू के प्रति आभार व्यक्त किया. बाईट: आदिवासी महिला
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Mar 12, 2026 03:16:56
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Mar 12, 2026 03:16:06
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Mar 12, 2026 03:04:48
Nasik, Maharashtra:निवृत्त पुलिस अधिकारी के साथ उनके दो बेटों ने सरकारी नौकरी दिलवाने के नाम पर 56 लाख 50 हजार रुपये की धोखाधड़ी की घटना सामने आई है. मामला पंदना सूर्यवंशी द्वारा दी गई शिकायत पर दर्ज किया गया है. October 2023 से शुरू हुए इस प्रकरण में सतीश वानखेडे ने पालघर में नौकरी दिलवाने का आश्वासन दिया और 20 लाख रुपये की मांग की. विश्वास जगाने के लिए उसने आरोपी के बेटे का मेडिकल पुणे के ससून हॉस्पिटल में कराया. इसके बाद जॉइनिंग लेटर के नाम पर फर्जी मांग कर 15 लाख रुपये उनसे लिए गए, लेकिन वास्तविक नौकरी नहीं मिली. शिकायतकर्ता ने जब इसकी जानकारी पुलिस को दी तो नाशिकरोड पुलिस ने सतीश वानखेडे, संजय वानखेडे और प्रशांत वानखेडे के विरुद्ध FIR दर्ज कर लिया है.
0
comment0
Report
KPKAILAS PURI
Mar 12, 2026 02:46:31
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Mar 12, 2026 02:45:22
Nasik, Maharashtra:तपोवनातील वृक्षतोडीबाबत नाशिक शहरातील पर्यावरणप्रेमींनी हरकती नोंदविल्या आहेत. दुसरीकडे नाशिक शहरात वृक्षतोड मात्र सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर आज सर्व नाशिककर पर्यावरणप्रेमी नागरिकांतर्फे पर्यावरण मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चात मनसेचे युवा नेते अमित ठाकरे देखील उपस्थित राहणार आहेत. सीबीएस परिसरातील हुतात्मा स्मारक येथून सकाळी ९ वाजता या मोर्चाला प्रारंभ होणार असून महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवन येथे नेण्यात येणार आहे. हा मोर्चा पूर्णपणे शिस्तबद्ध पद्धतीने, केवळ झाडे व निसर्ग संवर्धन, गोदावरी व तिच्या उपनद्या, ब्रह्मगिरी, अंजनेरी तसेच प्राणी व पक्षी संवर्धन हा विषय अग्रस्थानी ठेवून काढण्यात येणार आहे. विविध विचारसरणीचे नागरिक, राजकीय पक्षांचे सदस्य, पदाधिकारी आणि सामान्य नागरिक पक्षीय झेंडे बाजूला ठेवून सहभागी होणार आहेत.
0
comment0
Report
PNPratap Naik1
Mar 12, 2026 02:45:09
Kolhapur, Maharashtra:كو�ل्हাপور जिल्ह्यातल्या पिराचीवाडी या छोट्याशा गावाने विकासाची अनोखी वाट धरली आहे. विशेष म्हणजे गावातील वैकुंठभूमी अर्थात स्मशानभूमी आता आकर्षणाचे केंद्र बनली आहे. स्वच्छता, सुशोभीकरण आणि शांत वातावरणामुळे येथे प्री-वेडिंग शूट, सेल्फी तसेच अभ्यासासाठीही तरुणांची वर्दळ पाहायला मिळते. सुमारे तीन हजार लोकसंख्या असलेल्या या गावात कमी पाऊस आणि पावसावर अवलंबून शेतीमुळे पूर्वी परिस्थिती कठीण होती. मात्र गावकरी एकत्र येऊन गावात अनेक योजना राबवल्या. त्यानंतर हे गाव नावा रुपाला आले. गावात सुसज्ज स्मशानभूमी, ग्रामपंचायत इमारत, सीसीटीव्ही व्यवस्था, वनराई आणि विविध योजनांची माहिती फलक उभारण्यात आले आहेत. त्यामुळे पिराचीवाडी गाव आज जिल्ह्यात आदर्श गाव म्हणून ओळखले जाऊ लागले असून, गावची विकासकामे पाहण्यासाठी अनेक जण गावाला भेट देत आहेत.
0
comment0
Report
Advertisement
Back to top