Back
Ajit Pawar ने खोला नया मोड़: महाराष्ट्र की राजनीति हिल जाएगी
VKVISHAL KAROLE
Sept 16, 2025 12:03:49
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
अजित पवार पॉइंटर
शिवाजी राव चोथे यांनी आज प्रवेश केला त्यांचे स्वागत
त्यांनी आणि मी आमदार असताना सोबत काम केले
सध्या वातावरण राज्यात वेगळं आहे, पावसाची परिस्थिती आहे.. मराठवाडा आणि इतर भागात अडचणी निर्माण झाल्या आहेत
बाळासाहेबांनी मुंबई डोळ्यासमोर ठेऊन शिवसेनेचची स्थापना केली, मात्र काँग्रेस देशव्यापी काम करत होता मात्र ठराविक माणसे काम करत होती.. नवीन लोकांना वाटत होते आपल्याला संधी कधी
अनेक मोठ्या नेत्यांनी काँग्रेस च्या विचारसरणीने काम केले,
समाजात काम करायचे असेल तर सर्व विचारधारा सोबत घेऊन काम करावे लागते
आम्ही शेतकऱ्याला न्याय देण्याचा प्रयत्न करतो, मात्र निसर्ग कधी कधी कठोर होतो...
पाटबंधारे मंत्री असताना माझ्यावर बिंनबुडाचे आरोप झाले मला बदनाम केले मात्र नाथ सागर ( जायकवाडी ) पासून नांदेड पर्यंत अनेक बंधारे बांधले, त्यातुन शेतीला फायदा झाला
अजूनही अनेक समस्या आहेत...
*मुसळधार पाऊस काही भागात मराठवाड्यात झाला, अतिशय पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना नुकसान झाले, आम्ही बळीराजाच्या पाठीशी आहोत*
**आज आम्ही निर्णय घेतला सगळीकडे पंचनामे करायला सांगितले, पशुधन नुकसान ,* मनुष्य हानी सगळी माहिती घेतोय.. काल बीड ला हेलिकॉप्टर पाठवून लोकांना वाचवलं, आज रात्री मी बीड मध्ये आढावा बैठक घेईल*
**शेतकऱ्याला उभारी देऊ, सगळे पालकमंत्री बारकाईने लक्ष देईल, पक्षाच्या कार्यकर्त्यांनी लक्ष द्यावे.. काहो राहील तर आमच्या लक्षात आणून द्या..* पंचनामे तात्काळ सुरू करा आदेश दिले, शासन मदत करेल हा माझा शब्द आहे... जिल्हाधिकारी यांनी तातडीने सगळे प्रस्ताव पाठवावा त्यातून थेट शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जाईल चिंता करू नका*
* *शेतीसाठी A I चा वापर करायला लागेल त्यातून उत्पन्न वाढीचे प्रयत्न करावा लागेलं*
पाणी बचत, खत बचत त्यातून होऊ शकेल...
सध्याचा कृषी मंत्री हाडाचा शेतकरी आहे, ते ही लक्ष घालताय...
त्यांच्याकडे पूर्वी काही नव्हते आता मात्र कष्टाने 15 ते 20 हजार टन ऊस जातो
शेतकरी याना वीज माफी केली आहे ते राज्य सरकार भरते
*कांद्या बाबत आज मंत्रिमंडळात चर्चा झाली, कांद्याचा वांदा झालाय, अनेक चाळी वाहून गेल्या आहेत मात्र त्याबाबत ही तोडगा काढू*
आज प्रवेश करणाऱ्यांनी चांगल्या पक्षात प्रवेश केलाय विश्वास ठेवा
*आज शिवाजी राव ला घेतले उद्या आणखीन कुणी आले तर काय असा प्रश्न पडेल ( राजेश टोपे बाबत नाव न घेता ) चिंता करू नका तिकीट आम्ही देतो आगीतून फुफाट्यात तुम्ही जाणार नाही*
2017 नंतर आता निवडणूक होताय.. पक्षाचा कार्यकर्त्याला संधी मिळाली नव्हती , आपल्याला आता माजबुतीने पूढे जायचे आहे ,काही लोक सुप्रीम कोर्टात गेले होते..
आज सुप्रीम कोर्टमें सांगितले जानेवारी पर्यंत निवडणूक संपवा, आता बघता बघता निवडणूक येतील.. सगळ्यांनी कामाला लागा
*सगळं आता लवकर होईल कोर्टापुढे कुणी नाही, राज्य निवडणूक आयोग अंमलबजावणी करेल, आता पुढं नवरात्र दसरा आहे... कामाला लागा*
*पंचनामे सुरू आहे साधारण दसर्यापर्यंत मदत मिळेल असे आमचा प्रयत्न आहे*
आमचं लक्ष आहे काळजी करू नका...
*वेगवेगळ्या जातीत प्रश्न निर्माण होताय कुणावर अन्याय होणार नाही याची काळजी सरकार घेते, मागण्या करण्याचा अधिकार सर्वांना आहे, मात्र सगळं नियमात करून कोर्टाचे आदेश उल्लंघन होणार नाही याची काळजी सरकार घेताय, वेगवेगळ्या समाजात यातून संबंध बिघडणार नाही याची काळजी घ्या, बोलताना खबरदारी घ्या आपला पक्ष कुठल्या एक जातीचा नाही, सर्वांचा आहे ( ओबीसी मराठा वाद सुरू आहे मराठवाड्यात त्यावर ) सर्व जाती धर्माचा कल्याणकरता सरकार काम करतय..*
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AKAMAR KANE
FollowSept 16, 2025 13:48:140
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowSept 16, 2025 13:46:350
Report
PNPratap Naik1
FollowSept 16, 2025 13:19:353
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 16, 2025 13:04:280
Report
DPdnyaneshwar patange
FollowSept 16, 2025 13:03:250
Report
SRSHRIKANT RAUT
FollowSept 16, 2025 12:38:100
Report
MAMILIND ANDE
FollowSept 16, 2025 12:22:240
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 16, 2025 12:22:130
Report
MAMILIND ANDE
FollowSept 16, 2025 12:21:590
Report
ABATISH BHOIR
FollowSept 16, 2025 12:15:340
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowSept 16, 2025 12:03:040
Report
PPPRANAV POLEKAR
FollowSept 16, 2025 12:01:190
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowSept 16, 2025 11:52:452
Report
SKShubham Koli
FollowSept 16, 2025 11:50:510
Report