Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Mumbai City400003
मोदी-फडणवीस पर कांग्रेस का तीखा हमला, महाराष्ट्र की बदनामी पर राजनीति
APAMOL PEDNEKAR
Mar 15, 2026 06:03:36
Mumbai, Maharashtra
संजय राऊत ऑन मोदी आणि फडणवीस काँग्रेस निशाणा मुळात नरेंद्र मोदी यांनी देशाची बदनामी करायला थांबवलं पाहिजे आणि महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा बदनामी करणाऱ्या पंतप्रधानांच्या समर्थन करू नये गेल्या काही काळात हिंदुस्थानला जे मानहानी पत करावे लागले आहे त्याला सर्वस्वी जबाबदार नरेंद्र मोदी आहेत हे देवेंद्र फडणवीस यांना देखील करत आहे संघर्ष थांबवण्याची क्षमता जर नरेंद्र मोदी यांच्याकडे असती तर इराण मध्ये आणि इजराइल मध्ये हजारो निरप्रात लोकांचे प्राण गेले ते गेले नसते हा दोन देशातल्या संघर्ष जबाबदार मोदी यांचे मालक प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प आहेत ज्या पद्धतीने बॉम्ब वर्षाला सुरू आहे नरेंद्र मोदी आतापर्यंत या संघर्षावरती ज्यांनी तोंडातून एकही शब्द काढलेला नाही ऑपरेशन सिंदूर सुरू असताना मोदींनी ऑपरेशन सिंदूर अचानक मागे घेतला ते प्रेसिडेंट ट्रम्प यांच्या दबाव खाली जो ऑपरेशन सिंदूर एका दबावाखाली त्यांनी त्याच प्रकारचा दबाव प्रेसिडेंट ट्रम्प वर आणायला पाहिजे होता भारत महान देश आहे मोठा देश आहे जर या जगातले स्पेल इटाली सारखी पुतीन सारखी राष्ट्र या युद्धावर ती मत व्यक्त करत आहे चिन मत व्यक्त करत आहे पण नरेंद्र मोदींकडून अद्याप कोणतेही मत कोणतेही भूमिका झालेली नाही हे अत्यंत दुर्दैवाची गोष्ट बदनामी कोण करत आहे अमेरिकेबरोबर भारताने केलेला व्यापार करार हीच भारताचे बदनामी ज्या अत्यंत दळभद्री अटी भारतावर लाभलेल्या आहेत शेतकऱ्यांचे नुकसान करणाऱ्या भारताचा नुकसान करणाऱ्या त्या प्रेसिडेंट ट्रम्प च्या दबावाखाली जात आहेत प्रेसिडेंट ट्रक आम्हाला सांगत आहे आम्ही कोणाकडून तेल खरेदी करायचा रशिया कडून करायचं किंवा अन्य कोणाकडून करायचं परमिशन आम्हाला भारताच्या प्रधानमंत्री यांना प्रेसिडेंट ट्रम्प देत आहे याला काय म्हणायचं सन्मान म्हणायचं का बदनामी म्हणायची महाराष्ट्राच्या बाबतीत सुद्धा वेगळं काही घडत आहे असं मला वाटत नाही महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेसाठी आम्ही काही बोलत नाही जर हे म्हणत आहे काँग्रेस बदनाम करत आहे मग या राज्याची देशाची प्रतिष्ठा शिखरावर पोहोचावे म्हणून मोदींनी काय केलं तुम्ही खोटं बोलत आहात आज हे पहा देशभरामध्ये एलपीजी गॅस साठी रांगा लागल्या आहेत आणि तुम्ही म्हणत आहात सगळं अलबेला आहे शिर्डी मध्ये साई संस्थान प्रसादाचे दोन लाडू देत होते आता एकच लाडू देत आहेत का इंदर नाही ध्यास नाही हे तरी मान्य करा देवासमोर तरी खोटं बोलू नका जय जेवण तिकडे भक्तांना देत होते त्याच्यामध्ये दोन चपाती होती मात्र आता त्याच्यामध्ये एकच चपाती आहे इंधन नाही घ्याच नाही देवा समोर तरी खोटं बोलू नका सगळ ठीक चालला आहे म्हणून या देशातल्या सर्व देवस्थानामध्ये हीच परिस्थिती आहे मुंबईतले 40% रेस्टॉरंट बंद झाले आहेत आणि हजारो लोकांचा रोजगार गेला ही कोणाची बदनामी आहे महाराष्ट्राचे बदनामी आहे ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांची बदनामी आहे हे हिंदुस्थानच्या प्रधानमंत्री यांची बदनामी आहे हे जर कोणाला कळत नसेल तर त्यांच्या समोर डोकं फोडून काय उपयोग मोदी ऑन चुन चुन के हिसाब देशाच्या बदनामी बद्दल ज्या दिवशी इथे स्वतः बदल होईल त्या दिवशी नरेंद्र मोदी यांना जबाबदार ठरले जाईल या देशाची ही वातहात झाली आहे या देशाची मानहानी झाली आहे या देशाची लूट झाली आहे त्याबद्दल नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना जबाबदार धरले जाईल निवडणुका आल्या की अशा प्रकारचे भाषण करण हा मोदींचा छंद आहे पण देशातल्या सामाजिक घडामोडींवर देशाच्या अस्थिरतेवर देशाच्या महागाईवर आणि जगातल्या संघर्षावर मोदी बोलत नाही ते तामिळनाडू निवडणुका केरळमधील निवडणुका आसाम मधील निवडणुकांधी पश्चिम बंगाल निवडणुकांवर लक्ष हे प्रधानमंत्री आहेत की भारतीय जनता पक्षाचे प्रधानमंत्री आहेत देशाचे नाही ऑन भारतीय जहाज ही जी जहाज आहेत गॅस घेऊन निघाली ती म्हणे आधी गुजरातला जाणार गुजरातला माल उतरवला जाणार मग गुजरातला माल उतरल्यानंतर राहिलेला देशाला देणार हे मी आजच्या वृत्तपत्रात वाचलं माझं मत नाही जर देवेंद्रजींना वाटत असेल की हे बदनामी आहे तर त्यांनी आजची सर्व वृत्तपत्र वाचावी ऑन सोनम वागसुख वांगसुख यांचा आम्ही अभिनंदन करतो शेवटी सरकारने त्यांना बेकायदेशीर रित्या राष्ट्रीय सुरक्षा कायदा खाली अटक केली होती ज्या शिक्षण तज्ञाला जागतिक मान्यता मिळाली ज्याला तुम्ही पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलं ज्याने निर्माण केलेल्या शिक्षणातला मॉडेल जगाने मान्य केला अशा व्यक्तीने लडाख संदर्भात सरकारने दिलेले आश्वासन पूर्ण करावी असे आवाहन केलं आणि त्यातून लोकांनी आंदोलन केलं तर तो राष्ट्रध्वनी कालपर्यंत वांग सुख तुमचा लाडका होता मन की बात मध्ये खास वांग सुख यांच्यावरती मन की बात केली जेव्हा तो सरकारला आरसा दाखवायला लागला तेव्हा तो भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने राष्ट्रद्रोही ठरला पण देशातले एकदाच सगळे गुंड तुमच्या पक्षात घेऊन तुम्ही शुद्ध केलेले आहेत ऑन मुंबई महापौर गाडी त्याच्यावरती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनीच बोलावं लागेल मी कसा काय बोलणार मुंबईच्या महापौर आहेत प्रथम नागरिक आहेत त्यांच्या स्वप्नातील लाल दिव्याच्या प्रत्येकाचा स्वप्न असतं पण या देशातून एकच व्यक्ती लाल दिव्याच्या गाडीतून फिरते ती म्हणजे नरेंद्र मोदी आणि नितेश राणे कुंभमेळा त्यांनी नेपाळ हे हिंदू राष्ट्र आहे असा मी मानतो तिकडे जाऊन राजकारण केलं तर त्यांना फार यश मिळेल भारत देशा संविधानानुसार चालेल या भारतामध्ये हिंदू बहुसंख्या आहे बहुसंख्य हिंदूंच्या अधिकाऱ्याने हक्काचे रक्षण करणे रक्षण करणे ही बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका आहे पण संविधानानुसार या देशांमध्ये सगळ्यांना या राष्ट्रावर प्रेम करण्याचा आणि हे राष्ट्र आपलं मानून राष्ट्र विकास करण्याचा अधिकार आहे अशा प्रकार जर कोणी सांगत असेल बोलत असेल तर त्याच्यावरती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या काय म्हणणं आहे ते त्यांच्या कॅबिनेटमध्ये आहेत राज्यपालांचा काय म्हणणं आहे आणि राष्ट्रपती यांचे काय म्हणणं आहे आणि देशाचे सर्वोच्च न्यायालय याचे देखील यांच्यावर काय म्हणणं आहे ते कळवा आम्हाला निवडणूक आयोग पत्रकार परिषद खरं म्हणजे निवडणूक आयोगाने भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात प्रेस कॉन्फरन्स घ्यायला पाहिजे आता जे निवडणूक आयोग आहे ज्ञानेश कुमार यांच्या नेतृत्वाखालचा त्याच्या विरुद्ध आम्ही अविश्वास ठराव आणला आहे त्याच्यावर देशाचा विश्वास नाही ते भारतीय जनता पक्षाचे हस्तक म्हणून काम करत आहेत ते त्यांच्या पत्रकार परिषद ही दिल्लीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात होणे हे त्यांच्यासाठी सोयीचे आहे आम्ही नक्कीच एकत्र राहून काम करू केरळमध्ये आम्ही एकत्र आहोत सगळे याच्यामध्ये शिवसेनेसारखा पक्ष निवडणूक मध्ये झाली नसला पण त्या त्या राज्यातल्या आघाडी होतच असतात ऑन इफ्तार पार्टी अखिलेश यादव हे इंडिया ब्लॉकचे महत्वाचे नेते आहेत 40 खासदारांचे नेते आहेत उत्तर प्रदेश मध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षाचा लोकसभेमध्ये पराभव केला आहे एक सोहळा होता धार्मिक त्या सोहळ्याला मी हजेरी लावली
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
GMGANESH MOHALE
Mar 15, 2026 07:32:33
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Mar 15, 2026 07:10:37
83
comment0
Report
KJKunal Jamdade
Mar 15, 2026 06:52:19
71
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Mar 15, 2026 06:52:00
Junnar, Pune, Maharashtra:सध्याच्या जागतिक युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता विविध व्यवसायांवर दिसून येत असून बाटलीबंद पाणी व्यवसायही याचा मोठा परिणाम झालाय, बॉटलिंग प्लँटसाठी लागणाऱ्या पेट्रोलियमजन्य कच्च्या मालाच्या आयातीवर मोठा परिणाम झाला असून परिणामी त्यांच्या दरवाढीमुळे आणि उपलब्धतेत घट झाल्याने पाणी व्यवसायिकांसमोर मोठं संकट उभं राहतंय सध्याच्या परिस्थितीत क्रूड ऑइलच्या दरात मोठी वाढ झाली असून त्याची उपलब्धताही कमी होत असल्याने, बाटली बंद पाणी बनवण्यासाठी चा खर्च वाढल्याने बाजारपेठेत हि बाटली बंद मिनरल वॉटर चे दर वाढलेत याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी ... प्रतिनिधी हेमंत चापुडे
131
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Mar 15, 2026 06:34:18
Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यात वाढत्या उन्हामुळे आगीच्या घटनांची संख्या वाढत असतानाच मूर्तीजापूर तालुक्यातील एका गव्हाच्या शेताला विद्युत शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची घटना घडली आहे. सुदैवाने गावकऱ्यांच्या तत्परतेमुळे ही आग लवकर आटोक्यात आणण्यात यश आले. मूर्तीजापूर तालुक्यातील ग्रामपंचायत क्षेत्रातील माजी सरपंच नंदकिशोर पायगन यांच्या शेतातील काढणीस आलेल्या गव्हाच्या पिकाला अचानक आग लागली. शेतातून धुराचे लोट उठताना दिसताच परिसरातील गावकऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पाण्याच्या बादल्या तसेच झाडांच्या फांद्यांच्या साहाय्याने गावकाऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न सुरू केला. नागरिकांच्या सतर्कतेमुळे ही आग काही वेळातच आटोक्यात आली. मात्र या आगीत अंदाजे वीस गुंठे गहू जळून खाक झाला. सुदैवाने वारा विरुद्ध दिशेने असल्याने उर्वरित पीक वाचले आणि मोठे नुकसान टळले.
196
comment0
Report
GMGANESH MOHALE
Mar 15, 2026 06:33:32
Washim, Maharashtra:वाशिम: अँकर: वाशिम जिल्हा परिषदेचा २०२६–२७ साठी ९८ हजार ९७० रुपयांचा शिलकी अर्थसंकल्प मुख्य कार्यकारी अधिकारी व प्रशासक अर्पित चौहान यांनी मंजूर केला. या अर्थसंकल्पात ९ कोटी ५९ लाख ८२ हजार ९७० रुपये उत्पन्न अपेक्षित असून ९ कोटी ५८ लाख ८४ हजार रुपये खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात शिक्षण व आरोग्य विभागावर विशेष भर देण्यात आला आहे. शिक्षण विभागाची तरतूद ७८.२५ लाखांवर, तर आरोग्य विभागासाठी ७५ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती पूर्वपरीक्षा व शैक्षणिक सहलीसाठी १० लाख, तसेच शिष्यवृत्ती परीक्षा शुल्कासाठीही निधी देण्यात येणार आहे. याशिवाय कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वापरासाठी १० लाखांची तरतूद करण्यात आली असून महिला व बालकल्याण व समाजकल्याण विभागासाठीही भरीव निधी राखीव ठेवण्यात आला आहे.
172
comment0
Report
SGSagar Gaikwad
Mar 15, 2026 06:19:01
Nashik, Maharashtra:युद्धामुळे नाशकात वाढले लाकडांचे भाव.... मागणीही वाढली 40 ते 50 टक्के आखादी देशात युद्ध सुरू असल्याने संपूर्ण देशभरात गॅस संचाईचा सामना करावा लागतोय... यामुळे आता सध्या हॉटेल व्यवसायिक मोठ्या प्रमाणात अडचणीत सापडले असून गॅस ऐवजी बायोगॅस आणि चुलीवरती त्यांना स्वयंपाक करावा लागतोय यामुळे या सध्या लाकडांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहे.. जळाऊ लाकडाची किंमत दोन ते तीन रुपयांनी वाढले असून लाकडाला जाळण्यासाठी मदत करणाऱ्या भुशाची किंमत दीड ते दोन रुपयांनी भाव वाढले आहे... तर मागणी देखील 40 ते 50 टक्क्यांनी वाढली आहे... यामुळे लाकूड विक्रेत्यांनी या संदर्भात भाव वाढीचे बोर्ड लावले आहेत....
113
comment0
Report
SMSarfaraj Musa
Mar 15, 2026 06:15:53
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग - किरकोळवादातून मिरजेच्या सुभाषनगर मध्ये दोन गटात जोरदार राडा,6 जण जखमी.. दो गटों के बीच किरकोळ कारणों सेMiraj, Subhashnagar में जोरदार राडा हुआ। इस घटना में मारहाणी शस्त्रांनी हल्ला के कारण छह जण जखमी हुए हैं। घरों पर पत्थरबाजी कर दी गई और दो पहिया तथा चार पहिया वाहनों की तोड़फोड़ भी की गई। अचानक दोनों गट आमने-सामने आ गए, जिससे_subhashnagar_ परिसर में तनाव बढ़ गया। बड़े पैमाने पर पुलिस बंदोबस्त तैनात किया गया। जखमी जखमी को उपचार के लिए Miraj Government Hospital में भर्ती कराया गया है। घटना के बाद घायलों के समर्थकों ने Miraj Rural Police Station के सामने बड़ी भीड़ जमा कर ली थी। गाली-गलौज के कारण इसे घटना बताया जा रहा है।
184
comment0
Report
SMSarfaraj Musa
Mar 15, 2026 05:34:08
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:सांगली जिल्हा परिषद सत्ता स्थापनेाच्या घडामोडींना वेग; काँग्रेस व दोन्ही राष्ट्रवादीचे सदस्य अज्ञात स्थळी रवाना झाले आहेत. सांगली जिल्हा परिषदेत सप्तचा तिढा कायम आहे. 18 फेब्रुवारी रोजी अध्यक्षपदाच्या निवडी होणार असून सत्ता स्थापनेच्या हालचालीना वेग आला आहे. दरम्यान काँग्रेस व दोन्ही राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य अज्ञातस्थळी रवाना झाले आहेत. त्यामुळे भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे; भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी महाविकास आघाडीकडून जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. काँग्रेस आणि दोन्ही राष्ट्रवादीचे मिळून 36 जिल्हा परिषद सदस्य अज्ञात स्थळे रवाना झाले असून 18 फेब्रुवारी रोजी अध्यक्ष पदाच्या निवडीवेळी हजर राहतील, असे सांगितले जाते. त्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला घेऊन महाविकास आघाडीकडून सांगली जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करत भाजपाला धक्का देण्यात येईल, अशी दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.
168
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Mar 15, 2026 05:02:37
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज... घाण गटारीत पडलेली फळे पुन्हा विक्रीसाठी… व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विक्रेत्यांची जाहीर माफी.... उदगीरमध्ये जनतेच्या आरोग्याशी खेळ...ZEE 24 तासने ही बातमी नंतर फळ विक्रेत्यांची माफी पण प्रशासनाची कारवाई कुठे ?... व्हिडिओ व्हायरल होताच उदगीरमध्ये खळबळ... लातूर जिल्ह्यातील उदगीर शहरात जनतेच्या आरोग्याशी खेळ करणारा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उदगीर शहरात घाण गटारीत पडलेली फळे पुन्हा विक्रीसाठी काढतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. ZEE 24 तासने ही बातमी दाखवताच उदगीर शहरात खळबळ उडाली असून नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, या प्रकरणातील संबंधित फळ विक्रेत्यांनी आपली चूक मान्य करत जाहीररीत्या माफी मागितली आहे. मात्र जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या या प्रकारावर प्रशासन नेमकी कोणती कारवाई करणार ? असा सवाल आता संतप्त नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
143
comment0
Report
Advertisement
Back to top