229001
रायबरेलीः चोरी के आरोप में युवक को पुलिस ने किया गिरफ्तार
Raebareli, Uttar Pradesh:चोरी के वांछित अभियुक्त को पुलिस ने गिरफ्तार कर लिया है. गोदवारा नहर पुलिया के पास से अभियुक्त को गिरफ्तार किया. अभियुक्त शहरूख खान को डीह थाने के पुलिस उपनिरीक्षक विनय कुमार पाठक ने सक्रियता से गिरफ्तार किया.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
कोटा में तिरंगे को आग लगाकर हंगामा, सीसीटीवी में कैद घटना
Noida, Uttar Pradesh:कोटा कोटा से बड़ी खबर तिरंगे को आग लगाकर जलाया कोटा शहर के गुमानपुरा इलाके का मामला पूरी वारदात सीसीटीवी कैमरे में हुई कैद घटना को लेकर स्थानीय व्यापारियों और आम लोगों में भारी आक्रोश0
0
Report
Nagpur's Ranala: Husband kills wife after alcohol dispute
Nagpur, Maharashtra:नागपुरात रनाळा येथे दारूवरून झालेल्या वादातून पतीने पत्नीचा खून केल्याची घटना घडलीय., नवीन कामठी पोलीस ठाणे हद्दीतील रनाळा-भिलगाव मार्गावरील खानवाणी लेआउट मध्ये दारू पिण्यावरून पती-पत्नीत वाद विकोपाला गेल्याने पतीने पत्नीचा जमिनीवर डोके आपटून खून केल्याची घटना रविवारला रात्री साडेनऊ वाजता सुमारास घडलीय.शामवती उमाशंकर वट्टी वय 60 वर्ष असें मृतक महिलेचे नाव आहेत. उमाशंकर वट्टी असे आरोपी पतीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी उमाशंकर वट्टी वय 65 वर्ष, पत्नी मृतक श्यामवती उमाशंकर वट्टी वय 60 वर्ष दोघेही राहणार नगरवाडा जिल्हा बालाघाट मध्यप्रदेश येथील आहे. सध्या ते रनाळा शिवारातील खानवाणी लेआउट मध्ये राहात होते. आरोपी पती उमाशंकर थानसिंग वट्टी याचा पत्नी मृतक पत्नी शामवती उमाशंकर वट्टी हिच्याशी दारूकरता वाद घातला. हा वाद विकोपाला गेल्याने आरोपी उमाशंकर थानसिंग वट्टी याने पत्नी शामवती उमाशंकर वट्टी चा डोके जमिनीवर आपटल्याने ती गंभीर जखमी झाली. बाजूलाच दहा वर्षाचा नातू या दोघांचा भांडण पाहत होता. गंभीर जखमी अवस्थेत शामवती उमाशंकर वट्टीला कामठी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.0
0
Report
बिजनौर में गुलदारों की दस्तक से ग्रामीण दहशत, वन विभाग की चिंता बढ़ी
Moradabad, Uttar Pradesh:बिजनौर में गुलदारों की लगातार दस्तक ने ग्रामीणों की नींद उड़ा दी है। जिले के अलग-अलग इलाकों में आए दिन गुलदार आबादी और मुख्य मार्गों के आसपास नजर आ रहे हैं, जिससे लोगों में दहशत का माहौल है। फिलहाल गुलदार के पकड़े जाने के बाद ग्रामीणों ने राहत की सांस ली, लेकिन जिले के दूसरे इलाकों में लगातार हो रही गुलदारों की दस्तक ने वन विभाग की चुनौती बढ़ा दी है।0
0
Report
Advertisement
जालौन में बेटी से छेड़खानी के बाद किशोरी के भाई पर चाकू हमला, हालत गंभीर
Jalaun, Uttar Pradesh:जालौन में बेटी से छेड़खानी की शिकायत करना मां को पड़ा भारी, युवक ने साथियों के साथ मिलकर किशोरी के भाई पर चाकू से जानलेवा हमला, घायल युवक ने कई लोगों पर रास्ते में घेरकर चाकू से वार करने का आरोप, चाकू से जानलेवा हमले में गंभीर रूप से घायल हुआ युवक हसन, घायल युवक को खून से लथपथ हालत में जिला अस्पताल में कराया गया भर्ती, पीड़ित युवक ने मंडी चौकी इंचार्ज पर भी लगाए गंभीर आरोप, चौकी इंचार्ज पर मोबाइल से वीडियो और साक्ष्य डिलीट कराने व समझौते का दबाव बनाने का आरोप, मामले में घायल युवक की मां ने एसपी जालौन से शिकायत कर की कार्रवाई की लगाई गुहार, जालौन कोतवाली क्षेत्र के मोहल्ला खटीकान इलाके का मामला।0
0
Report
हाइवे ड्यूटी पर तैनात ट्रैफिक पुलिस कर्मियों ने घोड़े की जान बचाई; वीडियो वायरल
Sambhal, Uttar Pradesh:संभल। हाइवे पर कांवड़ ड्यूटी पर तैनात ट्रैफिक पुलिस कर्मियों की पशु प्रेम की तस्वीर आई सामने। कांवड़ ड्यूटी पर तैनात ट्रैफिक पुलिस कर्मियों ने हाइवे के डिवाइडर की ग्रिल के नीचे फंसे बेजुबान घोड़े की जान बचाई। बहजोई इलाके के हाइवे डिवाइडर पर लगी लोहे की ग्रिल के नीचे फंसा हुआ था घोड़ा। ट्रैफिक पुलिस कर्मी जागरोशन सिंह, सनी तोमर कड़ी मशक्कत के बाद निकाला। बेजुबान की मदद करते ट्रैफिक पुलिस कर्मियों का वीडियो सोशल मीडिया पर वायरल हो रहा है। बेजुबान की जान बचाने पर ट्रैफिक पुलिस कर्मियों की जमकर हो रही है तारीफ। बहजोई थाना क्षेत्र के मुरादाबाद… अलीगढ़ हाइवे का मामला। वायरल वीडियो0
0
Report
पटना में बैंक कर्मियों का धरना: 5 डे वर्किंग और पेंशन-ग्रेच्यूटी बढ़ाने की मांग
Patna, Bihar:पटना में भी कलेक्ट्रेट के मुख्य गेट के बाहर बड़ी संख्या में अलग-अलग संगठनों से जुड़े कर्मचारियों ने प्रदर्शन किया। प्रदर्शन में बैंकिंग क्षेत्र से जुड़े कर्मचारी और अधिकारी भी शामिल हुए। केनरा बैंक ऑफिसर्स ऑर्गेनाइजेशन की ओर से भी मांगों को लेकर आवाज उठाई गई। बैंकर अभिनव सत्यजीत ने कहा कि वर्क लाइफ बैलेंस के लिए बैंकों में 5 डे वर्किंग लागू करना बेहद जरूरी है। यह लंबे समय से चली आ रही मांग है, लेकिन अभी तक इसे लागू नहीं किया गया है। भारतीय मजदूर संघ ने इस मांग को अपने राष्ट्रीय एजेंडे में शामिल किया है। बैंकर्स की प्रमुख मांगों में 5 डे बैंकिंग लागू करना, पेंशन का अपडेशन और ग्रेच्यूटी की सीमा 20 लाख से बढ़ाकर 40 लाख रुपये करना शामिल है। इसके अलावा श्रम कानूनों में श्रमिक विरोधी प्रावधानों में बदलाव करने और आउटसोर्स पर काम करने वाले कर्मचारियों को समान काम के लिए समान वेतन देने की मांग भी की गई है। प्रदर्शनकारियों का कहना है कि जब तक इन मांगों पर सरकार की ओर से ठोस पहल नहीं होती, तब तक उनका आंदोलन जारी रहेगा。0
0
Report
Advertisement
देवेंद्र फडणवीस की विमान मंत्री से मुलाकात, क्या बदलेगी योजनाएं?
Noida, Uttar Pradesh:DEVENDRA FADANVIS (CM) ON MEETING WITH MOS AVIATION MURLIDHAR MOHOL0
0
Report
नेपाल राष्ट्रपति ने भारतीय सेना प्रमुख को नेपाली सेना का मानद रैंक दिया
Noida, Uttar Pradesh:KATHMANDU (NEPAL): INDIAN CHIEF OF ARMY STAFF CONFERRED HONORARY RANK OF NEPALI ARMY BY NEPAL PRESIDENT / VISUALS0
0
Report
विकासनगर में SIR प्रक्रिया के फर्जी आपत्तियों पर कांग्रेस का जोरदार प्रदर्शन
Dehradun, Uttarakhand:SIR प्रक्रिया में फर्जी आपत्तियों का मामला लगातार तूल पकड़ रहा है... कांग्रेस इस मामले में भाजपा पर आरोप लगाते हुए लगातार हमलावर हो रही है... विकासनगर में भी आज कांग्रेस कार्यकर्ताओं ने तहसील परिसर में पहुंचकर जोरदार विरोध प्रदर्शन किया... दरअसल SIR प्रक्रिया के दौरान फॉर्म 7 में मतदाताओं के खिलाफ बड़ी संख्या में दर्ज हो रही आपत्तियों पर कांग्रेस सवाल खड़ा कर रही है... कांग्रेस ने तहसील का घेराव करते हुए उप जिलाधिकारी को एक ज्ञापन भी सौंपा... जिसमें फर्जी आपत्ति डालने वाले लोगो के खिलाफ सख्त कार्यवाही करने की मांग की गई है... प्रदर्शन के दौरान कारगिल युद्ध और कश्मीर जैसे इलाकों में 30 साल भारतीय सेना में तैनात रहे पूर्व सैनिक के नाम पर भी फर्जी आपत्ति दर्ज होने का एक सनसनीखेज मामला सामने आया... जिसमें तहसील पहुंचे पूर्व सैनिक ने फर्जी आपत्ति का खुलासा करते हुए आप बीती सुनाई... इस दौरान नव प्रभात ने भाजपा पर हमलावर होते हुए कहा कि भाजपा के लोग फर्जी आपत्तियों के द्वारा लोगों से उनके वोट के अधिकार छीनना चाहते हैं... नव प्रभात ने प्रशासन से फर्जी आपत्तियां डालने वाले लोगो के खिलाफ सख्त कार्यवाही की मांग की... अगर प्रशासन कार्यवाही नहीं करता है तो कांग्रेस वोट के अधिकार को बचाने के लिए बड़ा आंदोलन करेगी... विनोद कुमार ( उप जिलाधिकारी विकासनगर )0
0
Report
Advertisement
हमीरपुर में मद्यनिषेध परिषद के उपाध्यक्ष की प्रेसवार्ता, नशा मुक्त समाज की मांग तेज
Chanwal, Himachal Pradesh:हमीरपुर: राज्य मद्यनिषेध परिषद के उपाध्यक्ष और उत्तर प्रदेश व्यापार संगठन के प्रदेश महामंत्री ब्रजेश शुक्ला हमीरपुर पहुंचे, मद्यनिषेध परिषद द्वारा नशा मुक्त समाज की दिशा में चलाए जा रहे जागरूकता कार्यक्रमों की दी जानकारी, युवाओं से नशे से दूर रहने की अपील, प्रदेश भर के विश्वविद्यालयों में गोष्ठी के माध्यम से आयोजित किये जा रहे जागरूकता कार्यक्रम, साथ ही उत्तर प्रदेश व्यापार संगठन की जिला कार्यकारिणी की घोषणा, उत्तर प्रदेश व्यापार संगठन के प्रदेश अध्यक्ष और प्रदेश सरकार के आबकारी और मद्यनिषेध मंत्री नितिन अग्रवाल के निर्देश पर की गई संगठन के पदाधिकारियों की नियुक्ति, राज्य मद्यनिषेध परिषद के उपाध्यक्ष ने जिला मुख्यालय के सर्किट हाउस में प्रेसवार्ता कर दी जानकारी।0
0
Report
आदिवासी आश्रमों में गड़बड़ियों के बीच पुरके ने मंत्री पर निशाना साधा
Yavatmal, Maharashtra:सर्पदशांने 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झालेल्या जपतलाई येथील अनुदानित आश्रम शाळा संचालकांवर तसेच अधीक्षकांवर गुन्हे दाखल झाल्यानंतर, आदिवासी विकास विभागाने आश्रम शाळा तपासणी मोहीम हाती घेतली आहे. पांढरकवडा आदिवासी प्रकल्प कार्यालयाने काँग्रेसचे माजी मंत्री वसंत पुरके यांच्या यवतमाळ मध्ये दोन अनुदानित आश्रम शाळांमध्ये तपासणी केली. व अनेक त्रुटी असलेला अहवाल तयार केल्याने वसंत पुरके यांनी आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्यावरच आगपाखड केली आहे. पुरके यांच्या आश्रम शाळेत विद्यार्थ्यांना झोपायला पलंग नाही, वस्तीगृहाची जागा अपुरी आहे, विद्यार्थीनींच्या स्नानगृहाला दरवाजे नाही, वस्तीगृहात खिडक्यांची दुरवस्था आहे, स्वच्छतागृहात लाईट नाही असा एक अहवाल समाज माध्यमांवर व्हायरल झाला. त्यामुळे माजी मंत्री वसंत पुरके यांनी मंत्री अशोक ऊईके यांच्यावर हल्लाबोल केला आहे. पुरके यांच्या मते त्यांच्या शाळेतील विद्यार्थी बेड वर झोपण्यापेक्षा गादीवर झोपणं पसंद करतात... राहिलेल्या त्रुटी पंधरा दिवसात पूर्ण करू पण ह्या त्रुटी पूर्ण करण्याची जबाबदारी आदिवासी विकास विभागाची आहे. आदिवासी विकास मंत्री, आयुक्त सचिव, प्रकल्प अधिकाऱ्यांनी शाळा वेळोवेळी तपासायला हव्या, सूचना करायला हव्या, शाळांना अनुदान सरकार देते त्यामुळे मुख्यत्वे जबाबदारी ही आदिवासी विकास मंत्र्यांची आहे असा दावा वसंत पुरके यांनी केला. शासकीय आणि अनुदानित शाळांना सारखेच निकष लावा, चतुर्थ श्रेणी कर्मचारी व शिक्षकांची पदभरती करा, अनुदानित आश्रम शाळांच्या संचालकांची बैठक घ्या अशी मागणी वसंत पुरके यांनी केली आहे.0
0
Report
नाशिक विकास के लिए गिरीश महाजन-पालकमंत्रियों की संयुक्त रणनीति; कुंभ मेळा का रोडमैप तैयार
Nashik, Maharashtra:दादा भुसे गिरीश महाजन पर गिरीश भाऊंचे मालेगावच्या वतीने अभिनंदन आणि शुभेच्छा देतो。 नाशिकचा सर्वांगीण विकासासाठी सर्व मिळून काम करू。 नाशिकचे 5 आमदार on बाहेरील पालकमंत्री जिल्ह्याचा आणि बाहेरचा यात विषय नसतो。 पालकमंत्री पदवार जरी गिरीश भाऊ असले तरी जिल्ह्याच्या विकासासाठी सर्व मिळून काम करू。 नाशिक विकासाचे आव्हान.. 2027 मध्ये कुंभमेळा गेल्या वर्षभरापासून त्यासंदर्भातले विकास काम व नियोजन सुरू आहे.. शेतकरी, पिण्याचे पाणी संदर्भात काही प्रकल्पांना मान्यता मिळाली आहे ते कार्यवाही साठी करणार.. रोजगार निर्मितीसाठी काम करणे मनमाड मालेगाव इंदोर रेल्वे मार्ग सह इतर रेल्वे मार्ग यावर पाठपुरावा करणार。 संजय राऊत गिरीश महाजन कुंभकर्ण मंत्री.. ज्या व्यक्तीने नाव घेतले ते दररोज तुम्हाला खुराख देतात.. आम्ही दिवसभर त्याचा चर्वण असतो.. मालेगाव नाशिक खड्डे.. नाशिकला खड्डे आहेत ही वस्तुस्थिती आहे.. येणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर यापूर्वी नव्हे तर असा मोठे कामे मंजूर झाले.. या खड्ड्यामुळे ज्या काही दुर्दैवी घटना झाल्या आहेत ही शोकांतिका आहे0
0
Report
Advertisement
नाशिक में पालकमंत्री नियुक्ति पर भुजोबल समर्थकों का भारी विरोध
Yeola, Maharashtra:येवला ब्रेक नाशिक के पालकमंत्री पद पर गिरीश महाजन की नियुक्ति होने से भुजबळ समर्थकों में नाराज़गी. मंत्री गिरीश महाजन के नाम न लेकर नियुक्ति का किया गया जाहीर निषेध. दो दिन पहले मंत्री छगन भुजबळ ने पालकमंत्री पदाबाबत वक्तव्य दिए थे. इसके बाद नाशिक के पालकमंत्री पद की नियुक्ति होने पर भुजबळ समर्थकों में तीव्र नाराज़गी.0
0
Report
जालगांव के बायपास पुल के ढहने से राष्ट्रीय राजमार्ग पर यातायात पूरी तरह बंद
Jalgaon, Maharashtra:जळगाव मुंबई - नागपूर राष्ट्रीय महामार्गाला तरसोद ते पाळधी या बायपास वर पुलावरील रस्त्याला अचानक तडे पडले असून पुलाच्या पिलर चे बांधकाम देखील कोसळल आहे अवजड वाहनांमुळे पूल कोसळण्याचा धोका लक्षात घेता या बायपास वरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.. मुख्य राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरून जळगाव शहरातून जाणारी वाहतूक वळविण्यात आली आहे. गेले 30 जुलै आतापर्यंत वाहतकी राष्ट्रीय महामार्गाची बंद जळगाव मध्ये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा ढिम्म कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. रेल्वे उड्डाणपुलाचा भराव खचल्यामुळे गेल्या 18 दिवसांपासून महामार्गावरील बायपास वाहतुकीसाठी बंद आहे. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक जळगाव शहरातून वळवण्यात आली असून, शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याने वाहनधारक आणि नागरिक त्रस्त झाले आहेत. ही वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पालकमंत्री, जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांसोबत झालेल्या बैठकीत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने उपाययोजना करून 15 ऑगस्टपासून बायपासवर किमान एकेरी वाहतूक सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, 15 ऑगस्ट उलटूनही बायपासवरील वाहतूक अद्याप बंदच आहे. एकेरी वाहतूक सुरू करण्यासाठी आता आणखी आठ दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील नेत्यांकडून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कारभारावर सातत्याने रोष व्यक्त केला जात असतानाही आश्वासनाची पूर्तता न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढली आहे. याबाबत आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी वाल्मीक जोशी यांनी0
0
Report
आकोला के पातुर में श्रावण सोमवारे भव्य कावड़ यात्रा
Akola, Maharashtra:अकोला जिलेतील पातूर शहरात श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी भव्य कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले. गेल्या 12 वर्षांपासून दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात काढण्यात आलेल्या या कावड यात्रेत युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्णा नदीच्या पात्रातून पवित्र जल आणून शहरातील प्रसिद्ध कवळेश्वर शिव मंदिरातील शिवलिंगावर या युवकांकडून जलाभिषेक करण्यात आला. यावेळी यात्रेत भगवान शंकराची साकारण्यात आलेली सुंदर प्रतिमा विशेष आकर्षणाचे केंद्र ठरली. 'हर हर महादेव'च्या जयघोषात आणि भक्तिमय वातावरणात कावड यात्रा शहरातून मार्गस्थ झाली. देशात शांतता नांदावी, शेतकरी सुखी-संपन्न व्हावा आणि यंदा चांगला पाऊस पडून सर्वत्र समृद्धी नांदावी, अशी सामूहिक प्रार्थना आणि साकडे युवकांनी भगवान शंकराला घातले. श्रावणाच्या पहिल्याच सोमवारी पातुर शहर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले.0
0
Report
Advertisement
