244001
जयंतीपुर में जश्ने मोहम्मदी को लेकर कार्यक्रम का आयोजन
Moradabad, Uttar Pradesh:मुरादाबाद जनपद के मझोला इलाके के जयंतीपुर में जश्ने मोहम्मदी के अवसर पर एक कार्यक्रम का आयोजन किया गया। इस कार्यक्रम में भारी संख्या में मुस्लिम समुदाय के लोग एकत्रित होकर महफिल में शामिल हुए। महफिल में लोगों को मुस्लिम धर्म के बारे में जानकारी दी गई।
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
रामगढ़ में विवाहिता की संदिग्ध मौत: मायके ने ससुराल पर हत्या का आरोप
Ramgarh Cantonment, Jharkhand:विवारहिता की संदिग्ध मौत, मायके पक्ष ने ससुराल पक्ष पर लगाया हत्या का आरोप रामगढ़/नौगांवा। रामगढ़ क्षेत्र के नौगांवा थाना इलाके की रघुनाथगढ़ कॉलोनी में हरियाणा निवासी 32 वर्षीय विवाहिता की संदिग्ध परिस्थितियों में मौत का मामला सामने आया है। मृतका के मायके पक्ष ने पति समेत ससुराल पक्ष के आठ लोगों पर हत्या की साजिश रचने और गला घोंटकर हत्या करने का आरोप लगाया है। पुलिस ने मामले की जांच शुरू कर दी है और मेडिकल बोर्ड से पोस्टमार्टम कराया गया है। घटना की सूचना मिलने के बाद पुलिस ने बुधवार देर रात मृतका का शव रामगढ़ जिला अस्पताल की मोर्चरी में रखवाया। गुरुवार दोपहर तीन बजे बाद मेडिकल बोर्ड की मौजूदगी में पोस्टमार्टम कराया गया। मामले की जानकारी मिलने पर रामगढ़ डीएसपी भी अस्पताल पहुंचे और परिजनों से घटना की जानकारी ली। मृतका के भाई सद्दाम पुत्र जमशेद, निवासी ग्वारका, थाना सदर तावडू, जिला नूंह ने नौगांवा थाने में शिकायत दी है। शिकायत के अनुसार उसकी बहन साईना की शादी करीब 12-13 वर्ष पहले भडंगपुर निवासी आस मोहम्मद से हुई थी। दंपती के तीन बच्चे हैं और करीब एक माह पहले ही उनके एक बेटे का जन्म हुआ था। सद्दाम ने शिकायत में आरोप लगाया कि शादी के बाद से ही उसकी बहन को ससुराल पक्ष की ओर से प्रताड़ित किया जाता था और उसके साथ मारपीट भी की जाती थी। इसको लेकर कई बार पंचायत भी हुई थी। परिजनों के मुताबिक, घटना से करीब दो दिन पहले साईना ने फोन और वीडियो कॉल के जरिए परिवार से बातचीत की थी। इस दौरान उसने खुद को परेशान बताते हुए मारपीट किए जाने की बात कही थी। उसने पति समेत ससुराल पक्ष के कुछ लोगों पर उसके खिलाफ साजिश रचने की आशंका भी जताई थी। परिजनों के अनुसार वे मामले को बातचीत के जरिए सुलझाने के लिए ससुराल जाने की तैयारी कर रहे थे। इसी बीच रात करीब दो बजे मृतका के पति आस मोहम्मद ने परिवार के एक रिश्तेदार को फोन कर साईना की मौत की सूचना दी। मायके पक्ष ने आरोप लगाया कि रघुनाथगढ़ कॉलोनी में साईना की हत्या करने के बाद शव को भडंगपुर ले जाया गया। शिकायत में मृतका के पति आस मोहम्मद, ससुर इलियास, सास रफीकन समेत अन्य लोगों पर हत्या और षड्यंत्र में शामिल होने का आरोप लगाया गया है। नौगांवा थानाधिकारी हरदयाल यादव ने बताया कि हरियाणा निवासी मृतका के भाई ने हत्या की आशंका जताते हुए रिपोर्ट दी है। रिपोर्ट के आधार पर मेडिकल बोर्ड से पोस्टमार्टम कराया गया है। पुलिस मामले की हर एंगल से जांच कर रही है। पोस्टमार्टम रिपोर्ट और जांच के बाद ही विवाहिता की मौत के वास्तविक कारणों का पता चल सकेगा। बाइट: हरदयाल यादव, थानाधिकारी0
0
Report
जमुई के हरनी-कैर्वातरी में नदी पार अस्थायी पुल, स्थायी पुल की मांग तेज
Jamui, Bihar:Jamui: आजादी के 80 साल बाद भी जमुई जिले के खैरा प्रखंड की हरनी पंचायत के जतहर और कैरवातरी गांव के लोगों की जिंदगी एक अदद पुल के अभाव में बदहाल है। करीब 150 मीटर चौड़ी नदी बरसात के दिनों में इन गाँवों को मुख्यधारा से अलग कर देती है। वर्षों से विधायक, सांसद और मंत्री से पुल निर्माण की मांग करते आ रहे ग्रामीणों का अब जनप्रतिनिधियों के आश्वासन से भरोसा लगभग उठ चुका है। लिहाजा ग्रामीणों ने खुद चंदा जुटाकर बांस-बल्ले के सहारे नदी पर पुल बनाने का काम शुरू कर दिया है।करीब 250 से 300 की आबादी वाले इन गांवों में सबसे अधिक परेशानी अनुसूचित जाति समुदाय के लोगों को उठानी पड़ती है। स्कूल जाने वाले बच्चों को प्रतिदिन नदी पार कर अरुणमबांक (सोखो) जाना पड़ता है। बरसात में नदी का जलस्तर बढ़ने के बाद बच्चों और ग्रामीणों की जान पर हर समय खतरा बना रहता है।सबसे गंभीर स्थिति तब उत्पन्न होती है, जब कोई ग्रामीण बीमार पड़ता है या गर्भवती महिला को अस्पताल ले जाने की जरूरत पड़ती है। पुल नहीं होने के कारण एंबुलेंस गांव तक नहीं पहुंच पाती। ऐसे में मरीजों को खटोली पर लादकर नदी पार करानी पड़ती है और उसके बाद खैरा रेफरल अस्पताल ले जाया जाता है। पंचायत सरकार भवन, स्वास्थ्य केंद्र समेत अन्य सरकारी सुविधाओं तक पहुंचने के लिए भी ग्रामीणों को इसी नदी को पार करना पड़ता है।ग्रामीणों का कहना है कि वर्षों से जनप्रतिनिधि गांव पहुंचकर पुल निर्माण का आश्वासन देते रहे हैं। स्थानीय विधायक की ओर से कई बार पुल निर्माण की डीपीआर तैयार होने और जल्द काम शुरू होने की बात कही गई, लेकिन अब तक निर्माण धरातल पर नहीं उतर सका।वादीदों से भरोसा टूटा तो ग्रामीणों ने खुद उठाया बीड़ा बरसात शुरू होते ही समस्या फिर गंभीर हो गई है। नदी के उफान और लगातार बढ़ती परेशानी के बीच ग्रामीणों ने आपस में चंदा जुटाया और बांस-बल्ले के सहारे अस्थायी पुल बनाने का काम शुरू कर दिया। ग्रामीणों का कहना है कि जब वर्षों से सरकारी स्तर पर पुल नहीं बन सका तो मजबूरी में उन्हें खुद रास्ता तैयार करना पड़ रहा है। ग्रामीणों की यह तस्वीर विकास के दावों पर भी सवाल खड़े कर रही है। अब ग्रामीणों की नजर जिला प्रशासन और सरकार पर है। उनका कहना है कि बिहार के मुख्यमंत्री सम्राट चौधरी और जिला प्रशासन तक उनकी आवाज पहुंचे और स्थायी पुल निर्माण की दिशा में ठोस पहल हो। डीएम ने ग्रामीणों को बुलाया, समाधान का भरोसा वहीं, मामले की गंभीरता सामने आने के बाद जिलाधिकारी श्री नवीन ने गांव के ग्रामीणों को बुलाया है। ग्रामीणों से बातचीत कर उनकी समस्या को समझने और इसका स्थायी समाधान निकालने की दिशा में योजना बनाने की बात कही गई है। अब ग्रामीणों को उम्मीद है कि वर्षों पुरानी पुल की मांग इस बार सिर्फ आश्वासन तक सीमित नहीं रहेगी और प्रशासन ठोस कदम उठाएगा.0
0
Report
तेजस्वी यादव ने मधुबनी जेल मौत मामले में परिवार को सहायता का आश्वासन दिया
Madhubani, Bihar:मधुबनी पहुंचे नेता प्रतिपक्ष तेजस्वी यादव, मंडल कारा मधुबनी में 10 August को कैदी रौशन यादव की मौत मामला में परिजनों से मिलने गांव पहुंचे तेजस्वी यादव। तेजस्वी यादव ने पीड़ित परिवार से मुलाकात कर घटना की जानकारी ली और परिवार को हरसंभव मदद का भरोसा दिलाया। तेजस्वी ने पीड़ित परिवार को पार्टी की ओर से तत्काल डेढ़ लाख रुपया देकर मदद किये। रौशन यादव की जेल में हुई मौत को लेकर परिजनों में आक्रोश है। मामले को लेकर तेजस्वी यादव ने सरकार से निष्पक्ष जांच और दोषियों पर कार्रवाई की मांग की है। तेजस्वी ने सीएम सम्राट चौधरी और सरकार के लॉ ऑर्डर पर जमकर निशाना साधा। बाइट तेजस्वी यादव नेता प्रतिपक्ष0
0
Report
Advertisement
आदिवासी विद्यार्थियों के लिए 30 वर्ष तक स्वयम् योजना से वसतिगृह प्रवेश संभव
Chandrapur, Maharashtra:आदिवासी विद्यार्थी वसतिगृह प्रवेशाबाबत आदिवासी विकास विभागाने घेतला विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय, 30 वर्षांवरील पात्र विद्यार्थ्यांनाही ‘स्वयम’ योजनेच्या धर्तीवर मिळणार सहकार्य, आंदोलनकर्त्या युवक-युवतींशी दोन दिवस सकारात्मक झाली चर्चा, शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये, आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांचे प्रतिपादन आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताला सर्वोच्च प्राधान्य देत वसतिगृह प्रवेशासंदर्भातील विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर राज्य शासनाने सकारात्मक भूमिका घेतली आहे. वसतिगृह प्रवेशासाठी आंदोलन करणाऱ्या युवक-युवतींना विश्वासात घेऊन त्यांच्याशी दोन दिवस सविस्तर आणि सकारात्मक चर्चा करण्यात आली. ग्रामीण व दुर्गम भागातील गोरगरीब आदिवासी विद्यार्थ्यांचे शिक्षण केवळ वसतिगृह प्रवेशाअभावी थांबू नये, यासाठी आदिवासी विकास विभाग विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील, असे राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी स्पष्ट केले. आदिवासी विकास विभागामार्फत राज्यात एकूण 490 शासकीय वसतिगृहे चालविण्यात येतात. या वसतिगृहांमध्ये दरवर्षी सुमारे 58 ते 60 हजार विद्यार्थी निवास करून शिक्षण घेतात. वसतिगृह प्रवेश प्रक्रियेच्या अनुषंगाने शासनाने 14 ऑगस्ट 2026 रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे. या शासन निर्णयाच्या अधीन राहून विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून आवश्यक सहकार्य करण्याची भूमिका विभागाने घेतली आहे. वसतिगृह प्रवेशाची वयोमर्यादा किमान 30 वर्षे असावी, या मागणीच्या अनुषंगानेही सकारात्मक विचार करण्यात आला आहे. यावर्षी नवीन शासन निर्णय लागू झाल्यामुळे वयाची 30 वर्षे पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये तसेच कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी अशा विद्यार्थ्यांना ‘स्वयम’ योजनेच्या धर्तीवर आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी आदिवासी विकास विभाग सहकार्य करणार आहे. विशेष म्हणजे केवळ पारंपरिक अभ्यासक्रमच नव्हे, तर पीएच.डी., एम.फिल., pॉलिटेक्निक, अभियांत्रिकी, वैद्यकीय शिक्षण तसेच इतर विविध अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेणाऱ्या 30 वर्षांवरील विद्यार्थ्यांनाही शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळू शकला नाही, तर त्यांना ‘स्वयम’ योजनेचा लाभ देण्याची भूमिका घेण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी मांडलेल्या प्रश्नांकडे शासन संवेदनशीलतेने पाहत असून आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संवादातून सकारात्मक मार्ग काढण्यावर भर देण्यात आला आहे.0
0
Report
भिवंडी के नामफलक पर मराठी ही रहे, अन्य भाषाओं के विरोध में मनसे का संकेत
Thane, Maharashtra:महापालिकेच्या नामफलकावरून मनसेचा आंदोलनाचा इशारा... नामफलक फक्त मराठीतच राहिला पाहिजे - मनसे... अकर... भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावरील नामफलकावरून आता वाद पेटण्याची शक्यता आहे. नामफलकावर फक्त मराठीच असावी, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्मাণ सेने दिला आहे. VO: भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर सध्या महापालिकेचे नामफलक मराठी भाषेत लावण्यात आले आहे. मात्र या नामफलकावर उर्दू किंवा इतर भाषेतही नामफलक लावण्याची काही जणांकडून मागणी होत आहे. हा नामफलक बदलण्याचा किंवा त्यावर अन्य भाषेचा समावेश करण्याचा प्रयत्न झाल्यास त्यामुळे भाषिक आणि प्रांतीय वाद निर्माण होऊन शहरातील वातावरण बिघडेल, असा दावा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. महानगरपालिकेच्या नामफलकावर केवळ मराठी भाषेचाच वापर करण्यात यावा, अशी ठाम भूमिका मनसेने घेतली आहे. बाईट: मनोज गुळवे, शहर अध्यक्ष - मनसे भिवंडी नामफलक बदलण्याचा कोणताही प्रयत्न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्याला तीव्र शब्दांत उत्तर देईल. नामफलकाच्या मुद्द्यावरून भिवंडीत राजकीय वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे. प्रशासन यावर काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष आहे.0
0
Report
आरटीओ ने Navi Mumbai में रिक्शाचालकों के मराठी ज्ञान की परीक्षा शुरू कर दी
Navi Mumbai, Maharashtra:महाराष्ट्रात रिक्षा चालवणार्यांना मराठी येणे गरजेचे आहे, यासाठी आजपासून आरटीओ ने कारवाई सुरू केली आहे. नवी मुंबईमध्येदेखील याची कारवाई सुरू असून सकाळपासून रिक्षा चालकांची तपासणी मोहीम सुरू आहे. वाशी सानपाडा, ऐरोलीमध्येही धडक कारवाई सुरू असून यात रिक्षाचालकाला मराठी येते का याची परीक्षा दिली जाते. मराठी येत नाहीत्यांना 30 दिवसांची नोटीस दिली जाते. सकाळपासून सानपाडा येथे 20 रिक्षाचालकांना नोटीस दिली आहे. याचा आढावा घेण्यात आला.0
0
Report
Advertisement
बरेली में अज्ञात वाहन से टक्कर, दो लोग मरे
Bareilly, Uttar Pradesh:बरेली के इज्जत नगर थाना क्षेत्र के बरेली लखनऊ हाइवे पर एक दर्दनाक हादसे में दो लोगों की मौत हो गई, पुलिस ने मृतकों की पहचान देव पटेल और नीलम पटेल के रूप में की। पता लगा कि देव पटेल नत्थू रम्पुरा गांव के प्रधान का बेटा था और नीलम उसकी मौसी थीं। जानकारी के मुताबिक कोई अज्ञात वाहन उनकी बाइक को टक्कर मारकर चला गया। लालपुर चौराहे के पास हुई इस घटना में दोनों के शव बुरी तरह क्षत-विक्षत हो गए। हाईवे पर सूचना पर पहुंची इज्जतनगर थाना पुलिस ने शवों की पहचान कर परिवार को सूचना दी। साथ ही शव को कब्जे में लेकर पोस्टमार्टम को भेजा, परिवार में दो मौत की सूचना पर कोहराम मच गया0
0
Report
बाराबंकी में बारिश से ब्लॉक कार्यालय, CHC और ग्राम सचिवालय जलमग्न
Barabanki, Uttar Pradesh:ब्रेकिंग बाराबंकी बारिश से ब्लॉक कार्यालय परिसर जलमग्न त्रिवेदीगंज ब्लॉक कार्यालय परिसर में पानी सामुदायिक स्वास्थ्य केंद्र परिसर में जलभराव ब्लॉक कार्यालय के चारों तरफ बारिश का पानी सीएचसी परिसर में जलभराव से मरीज परेशान ग्राम सचिव कार्यालय के बाहर भी भरा पानी हैदरगढ़ तहसील क्षेत्र के त्रिवेदीगंज का मामला0
0
Report
द्वारका में सूखे के संकेत, El Niño के कारण बारिश घटने पर सरकार बदलेगी रणनीति
Dwarka, Gujarat:દેવભૂમિ દ્વારકા જિલ્લામાં અપૂરતા વરસાદને કારણે ખેડૂત અને માલધારી વર્ગમાં ચિંતાનું મોજું ફરી વળ્યું છે. જેને પગલે જિલ્લાને દુષ્કાળગ્રસ્ત જાહેર કરવાની ઉગ્ર માંગ ઉઠી છે. આ મામલે પ્રતિક્રિયા આપતા કૃષિ મંત્રીએ જણાવ્યું હતું કે, અલનીનો (El Nino) ની વૈશ્વિક સ્થિતિના કારણે આ વર્ષે વરસાદ ના થયો છે. તેમણે ઉમેર્યું હતું કે આ સ્થિતિને લઇ સામાન્ય લોકોને કોઈ પણ મુશ્કેલી ન પડે તે માટે તેમણે ભગવાન દ્વારકાધીશના ચરણોમાં પ્રાથના કરી છે. "જ્યારે પણ કોઈ મુશ્કેલી ઊભી જાય છે ત્યાં ભગવાન દ્વારકાધીશ જ રસ્તો કાઢતા હોય છે," મંત્રીએ સ્પષ્ટ કર્યું હતું કે રાજ્ય સરકાર કેટલાક કઠિન પરિસ્થિતિને પહોંચી વળવા માટે કોઈપણ કઠિનાની રાહમાં નથી રહ્યો.0
0
Report
Advertisement
सोलन में बीसीआई चेयरमैन हटाने के लिए वकीलों का हस्ताक्षर अभियान
Solan, Himachal Pradesh:सोलन : बीसीआई चेयरमैन के खिलाफ सोलन में वकीलों का हस्ताक्षर अभियान, हटाने की मांग बार काउंसिल ऑफ इंडिया (बीसीआई) के चेयरमैन मनन कुमार मिश्रा की कार्यशैली के विरोध में सोलन जिला न्यायालय में अधिवक्ताओं ने हस्ताक्षर अभियान चलाया। अभियान के माध्यम से बीसीआई चेयरमैन को पद से हटाने की मांग की गई। वरिष्ठ अधिवक्ता मदन कश्यप ने आरोप लगाया कि चेयरमैन एडवोकेट्स एक्ट के प्रावधानों की अनदेखी कर मनमाने तरीके से कार्य कर रहे हैं। मदन कश्यप ने कहा कि नालसार हैदराबाद लॉ यूनिवर्सिटी के छात्रों द्वारा दीक्षांत समारोह के बहिष्कार के मामले में बीसीआई की ओर से ऐसा प्रस्ताव पारित किया गया, जिसके तहत छात्रों के देशभर की बार काउंसिल में पंजीकरण पर रोक लगाने की बात कही गई। अधिवक्ताओं ने इसे नियमों के विपरीत बताया है। कश्यप ने बीसीआई के वित्तीय प्रबंधन पर भी सवाल उठाते हुए आरोप लगाया कि चेयरमैन ने पिछले एक वर्ष के दौरान दौरों और अन्य खर्चों पर करीब 14 करोड़ रुपये खर्च किए। उन्होंने इन खर्चों को लेकर पारदर्शिता की मांग की। इसके अलावा उन्होंने गुरुग्राम बार एसोसिएशन के चुनाव से जुड़े एक मामले में भी बीसीआई की कार्यप्रणैली पर पक्षपात के आरोप लगाए। अधिवक्ताओं ने कहा कि बीसीआई को वकीलों के हितों और स्वतंत्रता की रक्षा के लिए काम करना चाहिए। उन्होंने आरोप लगाया कि वर्तमान नेतृत्व वकीलों के हितों के विपरीत कार्य कर रहा है। अधिवक्ताओं ने चेतावनी दी कि यदि उनकी मांगों पर कार्रवाई नहीं हुई तो आंदोलन को और तेज किया जाएगा। देशभर में चलाए जा रहे हस्ताक्षर अभियान के माध्यम से बीसीआई चेयरमैन को हटाने और संस्था की स्वतंत्रता एवं गरिमा बनाए रखने की मांग उठाई जा रही है।0
0
Report
श्री मुक्तसर साहिब में एक ही घर में दो मृतक, पुलिस जांच में जुटी
Sri Muktsar Sahib, Punjab:ਸ੍ਰੀ ਮੁਕਤਸਰ ਸਾਹਿਬ 'ਚ ਇਕੋ ਘਰ 'ਚ ਮਿਲੀਆਂ ਦੋ ਮਿਰਤਕ ਦੇਹਾਂ - ਪੱਖੇ ਨਾਲ ਲਟਕਦੀ ਆਦਮੀ ਦੀ ਅਤੇ ਮੰਜੇ ਤੇ ਪਈ ਮਿਲੀ ਔਰਤ ਦੀ ਮਿਰਤਕ ਦੇਹ - ਪੁਲਿਸ ਕਰ ਰਹੀ ਮਾਮਲੇ ਦੀ ਜਾਂਚ0
0
Report
शिंदे-फडणवीस पर बयानबाजी से राजनीतिक घमासान, उद्धव गुट की तेज प्रतिक्रिया
Bhandara, Maharashtra:सपकाळ साहेबांनी कधी निवडणूक लढवली का? ग्रामपंचायत नगरपंचायत नगरपालिका नगरपालिका नगरपरिषद पंचायत समिती एखादी सोसायटी तरी! हल्ली कोणीही पदाधिकारी नसल्याने कुणालाही पदावर बसवतात.... बंटी पाटील, विश्वजीत कदम झाले असते तर काँग्रेस पक्ष वाढला असता! कधीही कॉंटरवर्सी झाली नसती हे बिचारे दोघेही मनापासून सांगणार नाही पण त्यांच्या हृदयात काय चाललंय हे मी सांगू शकतो मी त्यांचा मित्र आहे... ते असते तर त्यांनी त्यांचा पक्ष वाढवला असता आम्ही आमचा पक्ष वाढवला असता.... तिकडे उबाठा मध्ये दररोज पत्रकार परिषद होते, त्याची दखल तुम्ही घेता म्हणून स्वतःची तरी दखल घेतली पाहिजे म्हणून असंबंध बोलायचं त्या वेगळ्या नैराश्यातून बोलतात बाकी काही नाही.... वंदनीय बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाणारी आमची शिवसेना आहे. त्याची सुनावणी सुप्रीम कोर्टात सुरू आहे, असे असताना बाहेर असे वक्तव्य करणे म्हणजे सुप्रीम कोर्टाचा अवमान आहे. डाकु कोण आणि गद्दार कोण? हे महाराष्ट्राच्या मतदारांनी दाखवून दिलं आहे.... खरी गद्दारी ही 2019 मध्ये झाली..... शिवसेना-भाजप सरकार आलेलं असताना.... मॅन डेड भेटत असताना... काँग्रेसच्या मांडीवर जाऊन कोण बसला ते देखील तुम्हाला माहित आहे.... आमचा धनुष्यबाण काँग्रेसकडे कोणी गहाण ठेवलं हे तुम्हाला माहित आहे.... असा सगळं करणाऱ्यांनी आमच्यावर टीका करण्यापेक्षा आत्मचिंतन आत्म मंथन करणे गरजेचे आहे... दोन नंबरचा असलेला शिवसेना पक्ष जो एकनाथ शिंदे च्या नेतृत्वाखाली उठावानंतर यूबीटी झाला.... यूबीटी आता महाराष्ट्रात सात नंबर वर आहे... आमच्यावर टीका करून प्रकाश दिवतात येण्यापेक्षा पक्षातील कार्यकर्ते कसे थांबतील पक्षाची वाढ कशी होईल.... जनसामान्यापर्यंत कसं कधी जायचं याच्यावर विचार झाला तर आहे त्याच्यापेक्षा पक्ष वाढेल... कायमस्वरूपी शिंदे साहेब फडणवीस साहेबांवर टीका करणे काही योग्य नाही... आम्ही आशावादी आहोत आम्ही काही अयोग्य केलं नाही.... आमच्या बाजूने योग्य तो नाही मिळेल याची आम्हाला खात्री आहे.... आधी निकाल लागू दे... निकाला आधीच भविष्य काय भरपूर झाले आहेत.... एक सकाळीच असतात नऊ वाजता.... आता हे पण साहेब झाले आहेत.... आधी निकाल लागू दे निकाल झाल्यानंतर आपण यावर बोलूच ना.... परंतु कायमस्वरूपी शिवसेना पक्षाची बदनामी करून उभाठा किती मोठा आहे हे चर्चेतून दाखवायचं नसतं त्यासाठी संघटन कौशल्य लागते..... आणि संघटन कौशल्यासाठी विद्यार्थ्यांच्या आंदोलनातून रस्त्यावर उतरण्यापेक्षा स्वतःच्या तुमच्या मार्फत आंदोलन करून रस्त्यावर उतरले तर पक्ष वाढेल.... असं सल्ला नाही तर विनंती आहे.... (धनुष्यबाण हे चुनाव चिन्ह जर गोठवले तर दोन्ही पक्षाचे आमदार खासदार हे भाजपमध्ये जातील आणि भाजपचा फायदा होईल असे प्रकाश आंबेडकर म्हणाले होते.... त्यावर उदय सामंत यांनी प्रत्युत्तर दिले) उदय सामंत, ... आधी निकाल लागू दे... निकाला आधीच भविष्य काय भरपूर झाले आहेत.... एक सकाळीच असतात नऊ वाजता.... आता हे पण साहेब झाले आहेत.... आधी निकाल लागू दे निकाल झाल्यानंतर आपण यावर बोलूच ना.... परंतु कायमस्वरूपी शिवसेना पक्षाची बदनामी करून उभाठा किती मोठा आहे हे चर्चेतून दाखवायचं नसतं त्यासाठी संघटन कौशल्य लागते..... आणि संघटन कौशल्यासाठी विद्यार्थ्यांच्या आंदोलनातून रस्त्यावर उतरण्यापेक्षा स्वतःच्या तुमच्या मार्फत आंदोलन करून रस्त्यावर उतरले तर पक्ष वाढेल.... असं सल्ला नाही तर विनंती आहे.... (धनुष्यबाण हे चुनाव चिन्ह जर गोठवले तर दोन्ही पक्षाचे आमदार खासदार हे भाजपमध्ये जातील आणि भाजपचा फायदा होईल असे प्रकाश आंबेडकर म्हणाले होते.... त्यावर उदय सामंत यांनी प्रत्युत्तर दिले) उदय सामंत, ...0
0
Report
Advertisement
जळगाव में बोगस डॉक्टर का पर्दाफाश: लाइसेंस विहीन चिकित्सक गिरफ्तार
Jalgaon, Maharashtra:जळगाव शहरात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश रिघूरवाड्यात विनापरवाना अॅलोपॅथी उपचार करणाऱ्या भरत कुंभार नामक बोगस डॉक्टरला अटक क्लिनिकमधून औषधे, इंजेक्शन्ससह वैद्यकीय साहित्य जप्त Ancr : जळगाव शहरातील रिघूरवाडा परिसरात विनापरवाना अॅलोपॅथी उपचार करणाऱ्या कथित बोगस डॉक्टरचा शनिपेठ पोलिसांनी पर्दाफाश केला. भरत सुभाष कुंभार याला पोलिसांनी अटक केली. रिघूरवाड्यात एक व्यक्ती अनधिकृतपणे उपचार करत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. क्लिनिकची तपासणी केली असता यावेळी स्टेथॉस्कोप, थर्मामीटर, विविध औषधे व इंजेक्शनचा साठा आढळून आला. तपासणीत बोगस डॉक्टर भरत कुंभारकडे वैद्यकीय व्यवसाय करण्याचा अधिकृत परवाना नसल्याचे समोर आले. याप्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाईट विशाल जयस्वाल, पोलीस निरीक्षक शनिपेठ पोलीस स्टेशन..0
0
Report
जलगांव- मुक्ताईनगर ने अधिकारी पर फर्जी हस्ताक्षर से ठराव पारित करने का आरोप लगाया गया
Jalgaon, Maharashtra:जळगाव,मुक्ताईनगर मुक्ताईनगरच्या सहाय्यक निमुक्ताईनगरच्या सहाय्यक निबंध सहकारी कार्यालयात जिल्हा बँकेच्या संचालक सदस्य निवडीच्या ठरावावरून राडा...खंड सहकारी कार्यालयात जिल्हा बँकेच्या संचालक सदस्य निवडीच्या ठरावावरून राडा... खोट्या सह्या करून ठराव पारित करण्यासाठी अधिकारी एका राजकीय नेत्याच्या फार्म हाऊसवर गेल्याचा आमदारांचा आरोप आहे खडसेंचे पीए योगेश कोलते मध्यस्थी करण्यासाठी आले असता आमदार चंद्रकांत पाटील कोलते यांच्यावर भडकले... त्यामुळे खडसेंच्या पीए यांनी काढता पाय या ठिकाणी घेतला या ठिकाणी गेल्या एक तासापासून आमदार चंद्रकांत पाटील संताप व्यक्त करत आहे... बाईट चंद्रकांत पाटील शिंदे सेनाचे आमदार..0
0
Report
चाकण में भीड़ से 20 कंपनियों स्थानांतरण का डर, डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर की मांग
Shirur, Maharashtra:पुण्याच्या चाकण एमआयडीसीमधील प्रचंड वाहतूक कोंडीमुळे तब्बल २० मोठ्या कंपन्या इतरत्र स्थलांतरित होण्याच्या तयारीत आहेत. यामुळे लाखो तरुणांचा रोजगार धोक्यात आला असून यावर तातडीने तोडगा काढण्यासाठी ‘डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर’ (Dedicated Freight Corridor) उभारण्यात यावा, अशी आक्रमक मागणी शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी रेल्वेच्या बैठकीत केली आहे. पुण्यात आयोजित रेल्वेच्या विभागीय समिती बैठकीत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी चाकण आणि परिसरातील उद्योगांच्या गंभीर प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले.0
0
Report
Advertisement
