icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
न्यूज़ क्रिएटर बनें

आपकी स्थानीय कहानियाँ, आपकी आवाज़

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
284001
Eshan KhanEshan KhanFollow19 Oct 2024, 03:25 am

झांसी में वूलू स्मार्ट वुमेन टॉयलेट का उद्घाटन, महिलाओं की सुरक्षा और स्वच्छता का रखा गया ध्यान

Jhansi, Uttar Pradesh:

झांसी नेशनल हाईवे इंफ्रा ट्रस्ट वेस्टर्न प्रोजेक्ट प्राइवेट लिमिटेड द्वारा हाईवे पर महिलाओं की सुविधा, सुरक्षा और स्वच्छता के लिए वूलू स्मार्ट वुमेन टॉयलेट का निर्माण किया गया है। इसका भव्य उद्घाटन झांसी के रक्सा टोल प्लाजा पर सिविल डिफेंस की अधिकारी सुश्री प्रगति शर्मा बया और एनएचआईटी दिल्ली की हेड जयश्री ने संयुक्त रूप से फीता काटकर किया। इस अवसर पर शिवपुरी झांसी प्रोजेक्ट के कोऑर्डिनेटर आरसी गुप्ता, सरस्वती सिंह और नेहा प्रसाद भी विशिष्ट अतिथि के रूप में मौजूद रहे।

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

चाकण- म्हाळुंगे एमआयडीसी के बुनियादी ढांचे पर राजनीति गरम, मोहिते पाटील ने उद्योग मंत्री पर हमला

Chakan, Maharashtra:चाकण म्हाळुंगे एमआयडीसीमधील रखडलेल्या पायाभूत सुविधा, भीषण वाहतूक कोंडी आणि स्थानिक तरुणांच्या रोजगाराच्या प्रश्नावरून सत्ताधारी महायुतीतच ठिणगी पडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यावर थेट हल्लाबोल केला आहे. उद्योगमंत्र्यांनी चाकणमध्ये येऊन दिलेली आश्वासने म्हणजे केवळ 'चुनावी जुमला' असल्याचा गंभीर आरोप मोहिते पाटील यांनी केला. बैठका होऊनही ना कोणताही शासन निर्णय (GR) निघाला, ना निविदा काढल्या गेल्या. उलट इथल्या १७ गावांमधील रस्ते, पाणी, वीज आणि ड्रेनेजसारख्या मूलभूत सुविधांचा बोजवारा उडाला आहे. तसेच कंपन्या स्वतःच्या आर्थिक गैरव्यवहारांमुळे किंवा दिवाळखोरीमुळे बाहेर जात असताना विनाकारण चाकण परिसराला बदनाम केले जात आहे, असा संतापही त्यांनी व्यक्त केला. स्थानिक तरुणांचे अर्ज डावलून बाहेरील कंत्राटदारांना कामे दिली जात असल्याचा आरोप करत, सरकारने याबाबत तात्काळ श्वेतपत्रिका काढून सत्य समोर आणावे, अशी मागणी दिलीप मोहिते पाटील यांनी केली आहे.
0
0
Report

यवला के उंदीरवाडी में बिबट्या डर: किसानों ने वन विभाग से पिंजरा लगाने की मांग

Yeola, Maharashtra:नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील उंदीरवाडी येथील कासली रोड परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याचे समोर आले आहे. गणेश झाल्टे व संदीप देशमुख यांच्या शेतात रात्रीच्या सुमारास बिबट्या मुक्तपणे संचार करत असल्याचे दृश्य स्थानिक शेतकऱ्यांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केले आहे. परिसरात बिबट्याचा वावर असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वनविभागाने तातडीने या परिसरात पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
0
0
Report
Advertisement

लासलगाव में तार चोरी: गिरफ्तार आरोपी खुर्शीद खान, 4.51 लाख का माल बरामद

Yeola, Maharashtra:लासलगाव जवळील विंचूर येथील लोणजाई माता इलेक्ट्रिकल्स वर्कर्स अँड हार्डवेअर दुकान फोडून तांब्याच्या वायरची चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला लासलगाव पोलिसांनी अटक केली. खुर्शीद अब्दुल हमीद खान असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून तांब्याच्या वायर, सॅन्ट्रो कार, बोल्ट कटर व पहार असा सुमारे ४ लाख ५१ हजार ७९६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी मूळचा उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगर जिल्ह्यातील नेपाळ सीमेलगतचा असून, सध्या इगतपुरी परिसरात वास्तव्यास आहे. त्याच्याविरुद्ध विविध पोलीस ठाण्यांत दुकानफोडी, घरफोडी व चोरीचे गुन्हे दाखल आहेत. निफाड न्यायालयाने त्याला २१ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून, आणखी गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे.
0
0
Report

अकलूज पुलिस ने हथियार सप्लायर को पकड़कर 17 पिस्तौल और 47 जिंदा कारतूस बरामद किए

Pandharpur, Maharashtra:देशी बनावटीच्या बंदूकांची विक्री करणार्या एकाला अकलूज पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून 10 लाख 47 हजार रूपयांच्या 17 बंदूका आणि 47 जीवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. या प्रकरणी आरोपी विकास कैलास वंजाळे याच्यासह इतर आठ जणांना अटक केली आहे. मुख्य आरोपी विकास वंजाळे हा अकलूज जवळ असलेल्या संगम येथील एका हाॅटेलमध्ये बंदूक विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली. कारवाई दरम्यान आरोपीकडे सहा बंदूका आणि जिवंत काडतुसे मिळून आली. आरोपीने यापूर्वी पंढरपूर, सांगोला, सांगली, कर्नाटक आदी भागातील काही बंदुका विकल्याचे तपासात समोर आले आहे. मध्यप्रदेशातील अटनी येथून या बंदूका आणून त्याने 40 ते 50 हजार रूपयांना विकल्याचे माहिती पोलिसांनी दिली आहे.
0
0
Report

मराठवाड़े में 46 विधानसभा, 8 लोकसभा क्षेत्रों में 21 लाख मतदाताओं के नाम हटे

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर सह मराठवाड्यातील ४६ विधानसभा व ८ लोकसभा मतदारसंघातील एकूण १ कोटी ५७ लाख ९८ हजार ४९६ पैकी २१ लाख ४१ हजार ९८९ मतदारांची नावे एसआयआर मोहिमेत वगळण्यात आली आहेत. विभागात एसआयआरचे काम १७ ऑगस्ट रोजी संपले. मराठवाड्यात सुमारे १८ हजार बीएलओ १ कोटी ३६ लाख ५६ हजार ५३२ मतदारांपर्यंत पोहोचले. त्या मतदारांची नावे डिजिटली अपलोड करण्यात आली. 2१ लाख 41 हजार 989 मतदारांमध्ये स्थलांतरित, मृत, दुबार नावे, गैरहजर, पत्ता अपूर्ण असलेल्या मतदारांचा समावेश आहे. मतदार यादीत नाव येण्यासाठी या नागरिकांना आता २४ ऑगस्टनंतर १२ पैकी १ किंवा दोन पुराव्यानिशी फॉर्म क्र. ६ भरून बीएलओंकडे सादर करावा लागेल。
0
0
Report
Advertisement

सोलापुर में भाजपा की पश्चिम महाराष्ट्र विभागीय बैठक आज मुख्यमंत्री समेत प्रमुख नेता उपस्थित

Solapur, Maharashtra:सोलापुरात आज पार पडणार भाजप पश्चिम महाराष्ट्र विभागाची बैठक, बैठकीस मुख्यमंत्र्यांसह प्रदेशाध्यक्षांची असणार प्रमुख उपस्थिती - सोलापुरात आज भाजपच्या पश्चिम महाराष्ट्र विभागीय बैठकीचे आयोजन - विभागीय बैठकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह चार मंत्र्यांची असणार उपस्थिती - भाजपच्या आजच्या बैठकीमध्ये एस आय आर, पदवीधर शिक्षक मतदार संघाची रणनीती, संघटना बांधणीवर फोकस आदी मुद्द्यांवर होणार चर्चा - आज सकाळी 11 वाजता शहरातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये बैठकीला होणार सुरुवात - त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष
0
0
Report

ज़ी 24 घंटे की खबर के बाद खाउखांडा बाढ़ पीड़ितों को राहत पहुँच गई

EGE GOPI8m ago
Kharagpur, West Bengal:খাউখান্ডা এলাকায় বন্যার জলে কয়েক দিন ধরে জলমগ্ন অবস্থায় ৩৫টি পরিবার। ঘরের ভিতরে ও বাইরে পানি থাকায় দুর্ভোগ চলছিল। বুধবার ঘটনাস্থলে এসে জি ২৪ ঘণ্টা इलाके ঘুরে বন্যায় ক্ষতিগ্রস্তদের দুর্দশা দেখায়। খবর প্রকাশিত হওয়ার পরই প্রশাসন সবং থানা ও ব্লক প্রশাসনের উদ্যোগে ক্ষতিগ্রস্ত পরিবারগুলোর হাতে ত্রাণসামগ্রী পৌঁছে দেওয়া হয়েছে, চাল, ডাল, সয়াবিন, বিস্কুটসহ প্রয়োজনীয় সামগ্রী তুলে দেওয়া হয়। এতে বন্যাπεড়িতদের মধ্যে কিছুটা স্বস্তি ফিরে আসে। খবর প্রকাশের পর দ্রুত ত্রাণ পৌঁছনোর ঘটনা নিয়ে স্থানীয় বাসিন্দারা সন্তুষ্ট। ব্লক প্রশাসন ও জেলাশাসকের পর্যবেক্ষণ অনুযায়ী বন্যাকবলিত মানুষের জন্য সব ধরনের ব্যবস্থা চালু থাকবে এবং জল নেমে আসা পর্যন্ত নজরদারি ও সহায়তা অব্যাহত থাকবে। খবরের মাধ্যমে মানুষের পাশে থাকার জন্য সংবাদমাধ্যমের ভূমিকাও গুরুত্বপূর্ণ বলেlocals residents মন্তব্য করেছেন।
0
0
Report

अकोले आश्रमशाला में 13 वर्षीय छात्र पर अमानवीय मारपीट, जांच के आदेश

Nashik, Maharashtra:अकोले तालुक्यातील मानेरे आश्रमशाळेत १३ वर्षीय विद्यार्थ्याला अमानुष मारहाणीचा आरोप शिक्षकाच्या मारहाणीत विद्यार्थ्याच्या डोळ्याजवळ गंभीर दुखापत विद्यार्थ्याच्या पाठीवर मारहाणीचे तीव्र व्रण प्रकृती बिघडल्याने विद्यार्थ्याला इगतपुरीतील खासगी रुग्णालयात दाखल मारहाण झालेला विद्यार्थी इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव भटाटा येथील रहिवासी घटनेने पालकांमध्ये संतापाचे वातावरण माजी आमदार निर्मला गावित यांनी व्यक्त केला तीव्र संताप “पालकांनी पाल्यांना कोणाच्या भरवशावर आश्रमशाळेत ठेवायचं?” असा गावित यांचा सवाल गावितांनी संबंधित शिक्षकाला फोन करून विचारला जाब शिक्षकावर पोलीस प्रशासन आणि संस्थाचालक काय कारवाई करणार? घटनेनंतर आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
0
0
Report
Advertisement

पीथमपुर में मुख्यमंत्री का आगमन, कोर्सिस टेक्नोलजी की नई इकाई का शुभारंभ

Dhar, Madhya Pradesh:पीथमपुर में आज मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव का आगमन औद्योगिक नगरी पीथमपुर में आज एक बार फिर मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव का आगमन होने जा रहा है। मुख्यमंत्री स्मार्ट इंडस्ट्रियल पार्क में प्रताप डिजिटल ग्रुप की कंपनी कोर्सिस टेक्नोलजी की नई औद्योगिक इकाई का शुभारंभ करेंगे। कार्यक्रम में केंद्रीय संस्कृति मंत्री गजेंद्र सिंह शेखावत के भी शामिल होने की संभावना है। मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव पीथमपुर के स्मार्ट इंडस्ट्रियल पार्क पहुंचेंगे, जहां प्रताप डिजिटल ग्रुप की कोर्सिस टेक्नोलॉजी की नई औद्योगिक इकाई का शुभारंभ किया जाएगा। कंपनी डिजिटल केबल निर्माण के क्षेत्र में काम करती है। नई इकाई के शुरू होने से क्षेत्र में औद्योगिक गतिविधियों को और गति मिलने की उम्मीद है। खास बात यह है कि कुछ वर्ष पहले इसी कंपनी की पहली औद्योगिक इकाई के शुभारंभ के अवसर पर केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत भी पीथमपुर पहुंचे थे। उस समय शेखावत केंद्रीय जल संसाधन मंत्री थे। अब वे केंद्रीय संस्कृति मंत्री हैं और इस बार भी कार्यक्रम में उनकी मौजूदगी की संभावना जताई जा रही है। पीथमपुर में लगातार हो रहे नए औद्योगिक निवेश और इकाइयों के शुभारंभ को प्रदेश सरकार की औद्योगिक विकास नीति से जोड़कर देखा जा रहा है। मुख्यमंत्री के दौरे को लेकर प्रशासन और औद्योगिक क्षेत्र में तैयारियां पूरी कर ली गई हैं। मुख्यमंत्री के इस दौरे के दौरान औद्योगिक विकास और रोजगार से जुड़े मुद्दों पर भी महत्वपूर्ण घोषणाओं की उम्मीद की जा रही है।
0
0
Report

मेरठ-करनाल हाईवे पर ट्रक पलटा, आग में जलकर चालक मौत

Shamli, Uttar Pradesh:जनपद झिझाना थाना क्षेत्र के मेरठ-करनाल हाईवे पर बिडौली गुरुद्वारे के सामने देर रात दर्दनाक हादसा हो गया। चावल से लदा ट्रक डिवाइडर से टकराने के बाद अनियंत्रित होकर दूसरी लेन में पलट गया, और उसी वक्त आग लग गई। ट्रक चालक आग से बाहर निकल नहीं पाया और वाहन में ही जलकर उसकी मौके पर मौत हो गई। हादसे के बाद पुलिस कानूनी कार्रवाई कर रही है। मामला कस्बा बिडौली के पास का है, ट्रक चालक करनाल निवासी बिंदर (45) थे, ट्रक नंबर HR-45B-4329 में मुजफ्फरनगर से चावल लादकर करनाल जा रहा था। जब बिडौली गुरुद्वारे के सामने ट्रक डिवाइडर से टकराया, ट्रक बेकाबू होकर दूसरी लेन में पलट गया। इसी दौरान निकली चिंगारी से ट्रक में आग लग गई और देखते ही देखते पूरा वाहन आग की लपटों में घिर गया। चालक बचाने के लिए चिल्लाता रहा लेकिन स्थानीय लोग उसे बचा नहीं पाए और वह मौके पर ही जलकर मर गया। स्थानीय ग्रामीणों के अनुसार आग बुझाने के लिए फायर ब्रिगेड और एम्बुलेंस की मांग की गई है; घंटों बाद पहुंची फायर ब्रिगेड ने आग पर काबू पाया, लेकिन चालक की मौत हो चुकी थी।
0
0
Report
Advertisement

अकोट के शिवाजी महाविद्यालय में पारंपरिक खेल महोत्सव ने छात्रों में जोश भर दिया

Akola, Maharashtra:मोबाईल आणि डिजिटल युगात मागणी वाढत असलेल्या नव्या पिढीला आपल्या मातीतल्या पारंपरिक खेळांची ओळख करून देत ‘जुनं ते सोनं’ या संकल्पनेला उजाळा देणारा पारंपरिक क्रीडा महोत्सव अकोट येथील श्री शिवाजी कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात उत्साहात पार पडला. श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावतीद्वारा संचालित या महाविद्यालयात विद्यार्थ्यांमध्ये खेळाची आवड निर्माण करणे, सांघिक भावना व नेतृत्वगुण विकसित करणे आणि पारंपरिक संस्कृतीचे जतन करणे या उद्देशाने ‘पारंपरिक क्रीडा महोत्सव २०२६’चे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात लगोरी, लंगडी, रस्सीखेच, पोत्यांची शर्यत, तीन पायांची शर्यत, डिग्गर, भोवरा शर्यत, मडकी फोडा, गाढवाचं शेपूट, गुल्लेर, दोरीच्या उड्या, चक्का शर्यत आणि गरगरधाव शर्यत अशा एकूण १४ पारंपरिक आणि मनोरंजक खेळांचा समावेश करण्यात आला होता. विशेष म्हणजे सर्व विद्यार्थ्यांसाठी खुल्या ठेवण्यात आलेल्या रस्सीखेच आणि लगोरी या सामूहिक खेळांनी विशेष रंगत आणली. विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये मोठ्या उत्साहाने सहभाग घेतल्याने महाविद्यालयाचे क्रीडांगण दोन दिवस जल्लोषाने गजबजून गेले होते. या महोत्सवातून केवळ मनोरंजन आणि स्पर्धा नव्हे, तर संघभावना, सहकार्य, शिस्त, नेतृत्वगुण आणि पारंपरिक खेळांविषयीचा अभिमान विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाला. आधुनिक खेळांच्या युगात लोप पावत चाललेल्या जुन्या खेळांना पुन्हा मैदानावर आणत महाविद्यालयाने ‘जुनं ते सोनं’ ही म्हण अक्षरशः सार्थ ठरवली. पारंपरिक खेळांना नवसंजीवनी देणारा हा आगळावेगळा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय ठरला.
0
0
Report

यूपी बोर्ड: इंटर में 80-20 अंक व्यवस्था लागू, क्या बदलेगा मूल्यांकन?

Lucknow, Uttar Pradesh: लखनऊ यूपी बोर्ड की इंटरमीडिएट परीक्षा में अब बड़ा बदलाव होने जा रहा है। राष्ट्रीय शिक्षा नीति (एनईपी)-2020, राष्ट्रीय पाठ्यचर्या की रूपरेखा (एनसीएफ)-2023 और राष्ट्रीय मूल्यांकन केंद्र (परख) की सिफारिशों के आधार पर इंटरमीडिएट में सभी विषयों के प्रश्नपत्र 80-80 अंकों के किए जाने की तैयारी है। यह बदलाव अगले शैक्षणिक सत्र से लागू करने की तैयारी है। वर्तमान व्यवस्था में भौतिक विज्ञान, रसायन विज्ञान, जीव विज्ञान और गृह विज्ञान जैसे प्रायोगिक विषयों में 70 अंक की लिखित और 30 अंक की प्रयोगात्मक परीक्षा होती है। वहीं हिंदी, अंग्रेजी, संस्कृत और अर्थशास्त्र जैसे गैर-प्रायोगिक विषयों में 100 अंक की लिखित परीक्षा होती है। नई व्यवस्था में प्रायोगिक विषयों के 30 अंकों के प्रैक्टिकल को घटाकर 20 अंक किया जाएगा। इसके साथ गैर-प्रायोगिक विषयों में भी 20 अंक का आंतरिक मूल्यांकन शुरू किया जाएगा। इस तरह सभी विषयों में लिखित परीक्षा 80 अंकों की होगी। राज्य शिक्षा संस्थान के विशेषज्ञों ने कक्षा 11 और 12 के लिए इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र और नागरिक शास्त्र के प्रतिदर्श प्रश्नपत्र तैयार किए हैं। इनमें परख के अनुसार अधिकतम 35 प्रतिशत अंकों के प्रश्न अनुप्रयोग आधारित रखे जाने की तैयारी है। पहले यूपी बोर्ड के प्रश्नपत्रों में चार बिंदुओं के आधार पर मूल्यांकन किया जाता था। एनईपी के अनुरूप बदलाव बोर्ड की ओर से यह बदलाव राष्ट्रीय शिक्षा नीति-2020 और नई पाठ्यचर्या के अनुरूप करने की तैयारी है। इससे विद्यार्थियों का मूल्यांकन केवल लिखित परीक्षा के आधार पर न होकर उनके पूरे शैक्षणिक प्रदर्शन, गतिविधियों और विषय की व्यावहारिक समझ के आधार पर किया जा सकेगा। यूपी बोर्ड ने इससे पहले हाईस्कूल में भी आंतरिक मूल्यांकन व्यवस्था लागू की थी। आधिकारिक बोर्ड रिकॉर्ड में 2026 की परीक्षाओं के लिए आंतरिक मूल्यांकन और इंटरमीडिएट प्रयोगात्मक परीक्षाओं से संबंधित प्रक्रियाएं भी दर्ज हैं यानी नई व्यवस्था में इंटर के प्रत्येक विषय का कुल मूल्यांकन 100 अंकों का ही रहेगा, लेकिन 80 अंक लिखित परीक्षा और शेष 20 अंक आंतरिक मूल्यांकन अथवा प्रयोगात्मक परीक्षा के होंगे।
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top