Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Jhansi284002

Jhansi - समाजसेवी डॉ० संदीप के प्रयासों से रेहड़ी पटरी दुकानदारों को जल्द मिलेगा नया स्थान

Apr 28, 2025 12:18:11
Jhansi, Uttar Pradesh

झाँसी पंचकुईया रोड़ से कोतवाली की तरफ फुटपाथ पर अस्थाई ठेला लगाकर व्यावसाय करते हैं। पिछले कुछ दिनो से नगर निगम झाँसी का अतिक्रमण दस्ता पंचकुईया रोड़ से कोतवाली की तरफ पर सभी रेहड़ी/पटरी दुकानदारों को यहाँ से हटा रहा है। इस क्षेत्र में, ठेला/पटरी दुकानदार अतिक्रमण के कारण बहुत परेशान हैं। जगह-जगह पर हो रहे अतिक्रमण के कारण, फुटपाथ दुकानदारों को दुकान लगाने में बहुत परेशानी हो रही हैं। इस क्षेत्र में कई व्यापारिक संस्थान निर्मित है लेकिन उनमें पार्किंग के लिए कोई जगह नहीं दी गई है। उन व्यवसायिक संस्थानों पर आने वाले सभी ग्राहक रोड पर ही अपनी गाड़ी खड़ी कर देते हैं जिस कारण उस क्षेत्र में अक्सर जाम की स्थिति बनी रहती है। इन गरीबों की अस्थाई दुकानें हटाये जाने से गरीब दुकानदारों के सामने रोजी-रोटी का संकट खड़ा हो गया।

0
comment0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

Advertisement
Dec 20, 2025 15:19:07
Budaun, Uttar Pradesh:

बदायूं…..लूटपाट के बाद बदमाशों ने लहराए तमंचे, वीडियो वायरल
यूपी के बदायूं जिले में इलाके के सर्राफा व्यापारी के यहां दिनदहाड़े लूटपाट की वारदात।
चार बदमाशों ने तमंचा लहराते हुए दहशत फैलाई, वीडियो सोशल मीडिया पर वायरल।
व्यापारी लालाराम रस्तोगी ने शोर मचाया, लोगों ने तुरंत प्रतिक्रिया दी।
साहसिक जनता ने तीन बदमाशों को पकड़कर जमकर पिटाई की।
पकड़े गए बदमाशों के पास से तमंचे और लूट गया माल बरामद।
एक बदमाश पांच लाख रुपए की नगदी लेकर फरार, पुलिस उसकी तलाश में दबिश दे रही।
पुलिस ने तहरीर पर मुकदमा दर्ज कर जांच-पड़ताल शुरू कर दी।
एसपी देहात ह्रदेश कठेरिया ने पकड़े गए बदमाशों से पूछताछ और फरार आरोपी की गिरफ्तारी की कार्रवाई तेज बताई।

0
comment0
Report
SBSharad Bhardwaj
Dec 20, 2025 15:18:11
0
comment0
Report
SMSHARAD MAURYA
Dec 20, 2025 15:17:54
Bhadohi Nagar Palika, Khamaria, Uttar Pradesh:भदोही दौरे पर पहुंचीं उत्तर प्रदेश राज्य महिला आयोग की उपाध्यक्ष और बीजेपी की वरिष्ठ नेता अपर्णा यादव ने विपक्ष पर जोरदार हमला बोला है, दरअसल विराट हिन्दू सम्मेलन में शिरकत करने पहुंचीं अपर्णा यादव ने जहां एक ओर हिंदू जागरण की बात कही, वहीं SIR और कोडीन कफ सिरप मामले को लेकर समाजवादी पार्टी प्रमुख अखिलेश यादव के आरोपों पर भी पलटवार किया। शनिवार को उत्तर प्रदेश राज्य महिला आयोग की उपाध्यक्ष, अपर्णा यादव भदोही पहुंची यहां द्वादश ज्योतिर्लिंग संगम क्षेत्र के सुंदर वन, कटेवना स्थित राम जानकी मंदिर ट्रस्ट और सकल हिन्दू समाज द्वारा आयोजित विराट हिन्दू सम्मेलन में उन्होंने हिस्सा लिया सम्मेलन में बड़ी संख्या में श्रद्धालु और हिंदू समाज के लोग मौजूद रहे मंच से संबोधन के दौरान अपर्णा यादव ने कहा कि ऐसे विराट आयोजनों से समाज में जागरूकता आती है और हिंदू एकता मजबूत होती है उन्होंने कहा कि पूरे देश में इस तरह के सम्मेलन होने चाहिए, जिससे हिंदू जागरण को बल मिले,इसके बाद मीडिया से बातचीत में अपर्णा यादव ने समाजवादी पार्टी प्रमुख अखिलेश यादव के बयान पर तीखी प्रतिक्रिया दी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ द्वारा कोडीन कफ सिरप मामले में सपा कनेक्शन के दावे पर अखिलेश यादव ने सरकार पर सवाल उठाए थे इस पर पलटवार करते हुए अपर्णा यादव ने कहा कि कोडीन कफ सिरप का मामला बेहद गंभीर और संगीन है इसकी निष्पक्ष जांच जरूरी है उन्होंने कहा कि जांच के जरिए यह सामने आना चाहिए कि ऐसे लोग किन-किन तक पहुंचे और उन्हें किसका संरक्षण मिला अपर्णा यादव ने साफ कहा कि इस तरह के मामलों में किसी भी राजनीतिक दल को दोषियों का बचाव नहीं करना चाहिए। कानून के दायरे में सख्त कार्रवाई होनी चाहिए, ताकि समाज में गलत संदेश न जाए और उन्होंने कहा कि इस तरह के बयान देने से लोगों को बचना चाहिए。
0
comment0
Report
KSKartar Singh Rajput
Dec 20, 2025 15:16:42
Morena, Madhya Pradesh:मुरैना - मुरैना में पुरानी लेनदेन को लेकर धारदार हथियार से एवं पर हुआ जानलेवा हमला कल्लू उर्फ सदर सिंह यादव गेल इंडिया प्लांट के पास फोन कर बुला कर गला रेता, आरोपी पंजाब ने अपने एक अन्य साथी के वारदात को दिया अंजाम, लगभग 7 से 8 लाख रुपए के पुराने हिसाब को लेकर चल रहा था विवाद, धारदार हथियार से गला काटने की कोशिश की, हमले के दौरान गांव वालों के दौड़कर आने पर आरोपी भागने लगे, ग्रामीणों ने एक आरोपी को पकड़कर पुलिस के हवाले किया, मुख्य आरोपी पंजाब यादव मौके से हुआ फरार,, आरोपी पंजाब घायल कल्लू उर्फ सदर सिंह में आपस में है रिस्तेदार, घायल को इलाज के लिए कैलारस से मुरैना रेफर, कैलारस थाना पुलिस फरार आरोपी की तलाश में जुटी है, घटना कैलारस थाना क्षेत्र की गेल इंडिया प्लांट के पास की ...
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Dec 20, 2025 15:16:05
Amravati, Maharashtra:AMT_HAVA_PKG चोवीस फाईल आहे अमरावती महापालिकेत युती आणि आघाडीच भिजते घोघडे; अजित पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा एकला चलोचा नारा, तिरंगी निवडणूक होण्याची शक्यता अँकर : आठ वर्षाच्या प्रतीक्षेनंतर अखेर महापालिका निवडणूक जाहीर झालेली आहे. अशातच प्रत्येक पक्ष जागा वाटपामध्ये जास्तीत जास्त जागा आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र अमरावतीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीने आणि काँग्रेस पक्षाने एकला चलो ची भूमिका घेतल्याने अमरावती तिरंगी निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवनीत राणा–रवी राणा, यशोमती ठाकूर–सुनील देशमुख, संजय खोडके–प्रवीण पोटे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे जनता जनार्दन कुणाच्या पारड्यात आपलं मत टाकते याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे... Vo1: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कर्मयोगी गाडगे महाराज, देशाचे पहिले कृषिमंत्री पंजाबराव देशमुख, आणि देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, मेळघाट आणि चिखलदरा यासारख्या अनेक गोष्टींसाठी अमरावती प्रसिद्ध आहे. अंबादेवीच्या नावाने अमरावती शहर वसले असून अंबा नगरीच्या संत्र्याची आंबट गोळ चव चाखण्यासाठी अनेक नागरिक देश-विदेशातून अमरावतीत दाखल होत असतात. मात्र सध्याच्या राजकीय स्थितीचा झालेला बीचका पाहता अमरावतीच्या राजकीय परिस्थितीची चव मोठ्या प्रमाणात बदलली आहे. त्यामुळे होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीत जनता कुणाच्या पारड्यात आपलं मत टाकते आणि आपला कौल कुणाला देते याचाच आढावा घेणार हा स्पेशल रिपोर्ट पाहूया... Vo2: अमरावती महापालिकेत एकूण 87 नगरसेवक निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. त्यामुळे राणा दांपत्य जास्तीत जास्त जागा आपल्या पदरात पाडण्यासाठी प्रयत्न करणार आणि कशाप्रकारे ही निवडणूक लढते याकडे सर्वांचे लक्ष लागला आहे. तसेच यशोमती ठाकूर यांनी ही निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी केली आहे त्यामुळे यशोमती ठाकूर आणि काँग्रेसचे नेते सुनील देशमुख यांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे. सोबतच अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते संजय खोडके यांनीही स्वबळाची तयारी केली असून महापालिकेत महायुतीतून ते बाहेर पडले आहे. त्यामुळे महाविकास आघाडी आणि युतीच भिजतं घोंगड असल्याचं दिसून येत आहे. Vo3: महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने पुन्हा एकदा खोडके विरुद्ध र Rana हा वाद सुरू झाला असून या निवडणुकीत राहणार विरुद्ध खोडके हे एकमेकांविरोधात उभे ठाकले आहे. आम्ही गेल्या दोन वर्षापासून 87 जागेवर निवडणुकीची तयारी करत अहो मात्र भाजपसोबत रवी राणा असल्याने युतीचा प्रश्नच येत नसल्याचं खोडके यांनी म्हटलं आहे त्यामुळे खोडक्यांनी आणि निवडणुकीत रवी राणा यांना शिंगावर घेत निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. दरम्यान आमदार रवी राणा यांनीही खोडके यांना जोरदार प्रतिउत्तर दिले आहे. खोडके यांनी अनेक निवडणुकीत आम्हाला धोका दिला आणि आमच्या सोबत बंडखोरी केली sreula खोडके जेव्हा विधानसभेच्या निवडणुकीत उभ्या होत्या तेव्हा अजित पवारांनी मला 50 फोन केले प्रफुल पटेल यांनीही मला फोन केले. महायुती म्हणून आम्ही खोडक्यांचे प्रामाणिकपणे काम केलं आणि ते 2000 मतांनी निवडून आले खोडके यांनी वारंवार आम्हाला धोका दिला तसेच राष्ट्रवादीचा आम्हाला काहीच फायदा होत नसल्याने कुठेच राष्ट्रवादीसोबत युती होणार नसल्यास रवी राणांनी सांगितला आहे. ग्राफिक्स..... अमरावती महानगरपालिका पक्षनिहाय बलाबल... एकूण जागा 87 भाजप : 45 शिवसेना : 05 राष्ट्रवादी : 00 काँग्रेस : 15 शिवसेना UBT :02 BSP : 05 MIM : 10 युवा स्वाभिमान पक्ष, रवी राणा : 03 RPI : 01 अपक्ष : 01 Vo4 : अमरावती महापालिकेत जास्तीत जास्त काळ काँग्रेसने सत्ता भोगली आहे मात्र 2017 मध्ये एक हाती सत्ता मिळवत भाजपने सत्ता मिळवली त्यानंतर काही काळ प्रशासकराज अमरावती शहर आणि अनुभवलेला आठ वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आता पहिल्यांदा निवडणूक होत असल्याने अमरावती कर कुणाच्या पारड्यात आपलं मत टाकतो याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. बाईट :– शैलेश धुंदी, महाराष्ट्र टाइम्स, स्वेटर घालून आहेत Vo5 : 2017 मध्ये भाजपने महापालिकेत एक हाती सत्ता मिळवत महापौर आणि स्थायी समिती असे पद मिळवली होती. मात्र 2017 ते 2025 पर्यंत पुलाखालून बरच पाणी गेला आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता भाजप एक संघ असून भाजपसोबत शिंदेंची शिवसेना आणि आमदार रवी राणा यांचा युवा स्वाभिमान पक्ष आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला स्वबळाची तयारी केली आहे असं असलं तरी उमेदवारी मागण्याची गर्दी भाजपकडे जास्त आहे. तसेच काँग्रेस कडेही उमेदवारी अर्ज मागणाऱ्यांची गर्दी आहे त्यामुळे येणाऱ्या काळात काय उलथापालती होतात यानंतर या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल सध्या यावर बोलणं घाईच होईल असं पत्रकार शैलेश धुंदी सांगतात... 2017 ते 2025 या कालखंडात भरीव असं काय झालं हे सांगता येत नाही. हॉकर्स झोन पार्किंग झोन हे प्रश्न अजूनही कायम आहेत. सीसीटीव्हीचा मुद्दा अजूनही पूर्ण झाला नाही railways की साकडी उड्डाणपूल हा देखील बंद आहे. चित्रा चौकातील उड्डाण पुलाचा काम अजून पूर्ण झाला नाही... शहरात अनेक शेतकरी राहत असून सोयाबीन आणि कापूस पिकवणारे शेतकरी मोठ्या प्रमाणात शहरात राहतात मात्र कृषीवर आधारित एकही प्रकल्प नांदगाव पेठच्या पंचतारांकित एमआयडीसीत नाही त्यामुळे येणाऱ्या काळात कोण काय घोषणा करतो यावर या निवडणुकीचा भविष्य अवलंबून असणार असल्याचहीं महाराष्ट्र टाईम चे पत्रकार शैलेश धुंदी सांगत आहेत.. Vo6: 2017 मध्ये काँग्रेसची सत्ता भाजपने हिसकावून घेतली आहे. मात्र प्रशासकीय राजवटीत जे काही प्रश्न निर्माण झाले आहेत ते सोडवण्यासाठी भाजपला धडपड करावी लागत आहे.. इच्छुकांची संख्या भाजपमध्ये जास्त असली तरी अजित पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे दोन प्रबळ विरोधक भाजप समोर दिसत आहे... दुसरीकडे महायुतीत घोळ असून समन्वय नाही त्यामुळे अजित पवारांची राष्ट्रवादी ही स्वतंत्रपणे लढत आहे... त्यामुळे भाजपला शिंदेंची शिवसेना आणि रवी राणांच्या युवा स्वाभिमान पक्षाला सोबत घेऊन ही निवडणूक लढावी लागेल मात्र शिंदेंच्या शिवसेनेतील नेते जगदीश गुप्ता हे नाराज असल्याचे बोलला जात आहे... पक्षात गुप्ता यांचा मत ऐकून घेत जात नसल्याने त्यांची नाराजी आहे... तर तिकडे महाविकास आघाडीलाही सूर गवसलेला नसून त्यांच्या एकत्रित बैठका झाल्या नाही... त्यामुळे काँग्रेस स्वतंत्रपणे लढण्याच्या मानसिकतेत आहे.... दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने गेल्या वेळी सात जागा जिंकल्या होत्या मात्र या सात जागा मिळवण्याचा आव्हान उद्धव ठाकरे गटासमोर असणार आहे. 2017 पासून अमरावती त काहीही विकास झाल्या नसल्याच्या तक्रारी आहेत शहरात वाहतुकीचा आणि सिटी बसचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे तसेच शहर वाढल्यानंतर निर्माण झालेल्या वस्तीत पाणीपुरवठा होत नाही... त्यामुळे या सर्व प्रश्नांची पूर्तता व्हावी ही लोकांची अपेक्षा आहे तसेच अमरावती शहरात मोठ्या प्रमाणात कचऱ्याचा प्रश्न निर्माण झाला असून ही प्रमुख तक्रार असल्याचे मत लोकसत्ताचे पत्रकार मोहन अटाळकर सांगत आहेत. बाईट :– मोहन अटाळकर, लोकसत्ता, निळ्या रंगाचा शर्ट घातला आहे Vo7 : दरम्यान काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला असून काँग्रेस सर्व जागांवर आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार आहे अशात सत्ताधारी पक्षाकडून काँग्रेसच्या उमेदवारांना दमदाटी करत असल्याचा आरोप यशोमती ठाकूर यांनी नाव न घेता संजय खोडके आणि आमदार रवी राणा यांच्यावर टीका केली आहे... बाईट :– यशोमती ठाकूर माजी मंत्री Vo 8 : भाजपची संपूर्ण तयारी झाली आहे.. गेल्या सहा महिन्यापासून मी या निवडणुकीकरिता तयारी करत आहे... उमेदवारांसाठी आम्ही जे अर्ज मागवले होते त्यापैकी 641 जणांनी आम्हाला उमेदवारी मागितली आहे मात्र पार्लमेंटरी बोर्ड मध्ये सर्व उमेदवार फायनल होणार आहे.... श SHिंदे यांच्या शिवसेना आणि आमदार רवी राणांचे युवा स्वाभिमान पक्षासोबत आमची युती होणार असून अजूनही आमचा जागा वाटपाचा फॉर्मुला ठरला नाही... मात्र लवकरच आम्ही टेबलवर बसून हा फॉर्म्युला ठरवणार आहे... दरम्यान राष्ट्रवादीला सर्व जागा स्वबळावर लढायच्या आहे त्यामुळे आमची युती होऊ शकली नाही असं मत भाजपचे शहराध्यक्ष नितीन धांडे यांनी व्यक्त केला आहे... बाईट :– नितीन धांडे, भाजप शहराध्यक्ष, पांढरा शर्ट घातल आहे Vo9 : 2017 पासून अमरावती महापालिकेवर भाजपची सत्ता होती मात्र भाजपची सत्ता असतानाही अमरावतीला पाहिजे त्या प्रमाणात निधी मिळाला नाही अमरावतीत वाहतूक व्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहे... बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे... कचऱ्याचा मोठा प्रश्न अजूनही कायम आहे... मोठ्या प्रमाणात भाजप सरकारकडून घोषणांचा पाऊस पाडण्यात येत आहे... मात्र प्रत्यक्षात अनेक गोष्टी उतरताना दिसत नाही... END PTC
0
comment0
Report
NPNavratan Prajapat
Dec 20, 2025 15:15:20
Churu, Rajasthan:चूरू संवाददाता- नवरतन प्रजापत मोबाइल-9414776072 युवा कौशल विकास व संस्कृति के साथ आगे बढ़ते हुए विकसित समाज का निर्माण करें : सहारण* जिला मुख्यालय पर आयोजित हुआ जिला स्तरीय युवा महोत्सव, चूरू विधायक हरलाल सहारण, जिला कलक्टर अभिषेक सुराणा, सीईओ श्वेता कोचर, बसंत शर्मा सहित जनप्रतिनिधियों, अधिकारियों ने की शिरकत, विद्यार्थियों ने दी सांस्कृतिक प्रस्तुतियां, चूरू। जिला मुख्यालय स्थित राजकीय लोहिया महाविद्यालय में शनिवार को जिला स्तरीय युवा महोत्सव का आयोजन किया गया। कार्यक्रम में चूरू विधायक हरलाल सहारण, जिला कलक्टर अभिषेक सुराणा, सीईओ श्वेता कोचर, बसंत शर्मा सहित जनप्रतिनिधियों, अधिकारियों ने शिरकत की। अतिथियों ने मां सरस्वती की प्रतिमा के समक्ष दीप प्रज्ज्वलन कर कार्यक्रम का शुभारंभ किया। इस दौरान संबोधित करते हुए विधायक सहारण ने कहा कि युवा महोत्सव युवाओं की प्रतिभा को निखारने और कला व कौशल को बढ़ाने का सशक्त माध्यम है। ऐसे कार्यक्रम हमारे युवाओं को मंच प्रदान करते हैं और उन्हें आगे बढ़ने के लिए समुचित अवसर प्रदान करते हैं। हमारे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा की सोच है कि युवाओं को आगे बढ़ने के लिए समुचित अवसर मिलें और सुदृढ़ भविष्य सुनिश्चित हो। उन्होंने कहा कि भारत को विकसित राष्ट्र बनाने के लिए युवा आगे आएं और कौशल विकास व संस्कृति के साथ आगे बढ़ते हुए विकसित समाज का निर्माण करें। जिला कलक्टर अभिषेक सुराणा ने कहा कि युवाओं में अपार ऊर्जा और रचनात्मकता होती है। युवा महोत्सव जैसे कार्यक्रम युवाओं की छिपी प्रतिभाओं को सामने लाने का कार्य करते हैं। उन्होंने युवाओं से आह्वान किया कि वे अपने लक्ष्य के प्रति समर्पित रहते हुए सकारात्मक सोच के साथ आगे बढ़ें और समाज व राष्ट्र निर्माण में अपनी भूमिका निभाएं। उन्होंने कहा कि युवा महोत्सव युवाओं की प्रतिभा को मंच प्रदान करने के साथ-साथ उनकी रचनात्मकता, सांस्कृतिक चेतना एवं आत्मविश्वास को बढ़ावा देने का सशक्त माध्यम है। युवा अपने कौशल का अधिकतम उपयोग करें और सांस्कृतिक विधाओं में उत्कृष्टता हासिल करें। उन्होंने कहा कि ​युवा शिक्षा के साथ सांस्कृतिक गतिविधियों में रूचि रखते हुए आगे बढ़ें और संभाग व राज्य स्तरीय युवा महोत्सव में भागीदारी से जिले का नाम रोशन करें। कार्यक्रम में विभिन्न विद्यालयों एवं महाविद्यालयों के विद्यार्थियों और युवाओं ने सांस्कृतिक प्रस्तुतियां दीं।
0
comment0
Report
Dec 20, 2025 15:15:00
0
comment0
Report
Advertisement
Back to top